Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हे गुजरातवादी, मित्रजीवी सरकार…; असं काय झालं की वर्षा गायकवाड इतक्या भडकल्या?

राज्यातील महायुती सरकारवर निशाणा साधत 'एक्स'वर पोस्ट करताना 'महाराष्ट्र आॅन सेल, गुजरातवादी सरकार, महाराष्ट्रद्रोही सरकार, मोदानी हटाव महाराष्ट्र बचाव', असे 'हॅशटॅग' वापरले आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Sep 29, 2024 | 02:38 PM
हे गुजरातवादी, मित्रजीवी सरकार…; असं काय झालं की वर्षा गायकवाड इतक्या भडकल्या?
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: राज्यसरकारच्या शिक्षण विभागाकडून काढण्यात आलेल्या अध्यादेशामुळे राजकारण तापण्याची शक्यता निर्णाण झाली आहे. चंद्रपुरातूल माऊंट कार्मेल कॉन्व्हेंट शाळा अहमदाबादमधील अदानी फाऊंडेशकडे देण्याचा अध्यादेश राज्य शिक्षण विभागाने काढला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावरून काँग्रेस खासदार वर्ष गायकवाड यांनी राज्य सरकारचे अक्षरश: वाभाडे काढले आहेत. ‘राज्यातील महायुती सरकारला महाराष्ट्रद्रोही सरकार म्हणत, याचं उत्तर द्यावाच लागले’, असा इशाराही त्यांनी दिला आहे. वर्षा गायकवाड यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरून ट्विट करत राज्य सरकारवर आगपाखड केली आहे.

हेही वाचा: इंदापुरातून हर्षवर्धन पाटलांच्या उमेदवारीला विरोध; काय आहे कारण?

काय म्हटलं आहे वर्षा गायकवाड यांनी?

“महाराष्ट्रातील शाळांचे व्यवस्थापन सुद्धा आता गुजरातच्या अदानी फाऊंडेशनकडे.. चाललंय तरी काय? सध्या महाराष्ट्र सरकार गुजरातच्या आणि अदानीच्या दावणीला बांधलेला आहे, असंच दिसतंय. पहिलं महाराष्ट्रातील उद्योग प्रकल्प गुजरातला पळवले, इथल्या संस्था तिकडे वळवल्या, मुंबईचं रिअल इस्टेट मार्केट अदानीच्या ताब्यात देण्याचं षडयंत्र रचलं गेलं.” असा आरोप वर्षा गायकवाड यांनी केला आहे.

तसेच, “मुंबईतील एअर पोर्ट, एअर पोर्ट कॉलनी, धारावी, मुलुंड, देवनार, मिठागराच्या जागा, एमएसआरडीसी वांद्रे रेक्लेमेशन येथील जागा आपल्या मित्राच्या घशात घालण्याचा पाप या सरकारनं केला.. आता शाळा ही देत आहेत, पुढे महापालिका आणि ग्रामपंचायतही गुजरातच्या अदानीच्या ताब्यात देतील.. हे गुजरातवादी, मित्रजीवी सरकार महाराष्ट्र गिळू पाहत आहे. यांना हटवा. चंद्रपूरमधली शाळा चालवण्यासाठी महाराष्ट्रातील एकही संस्था नव्हती का? गुजरातच्या अदानीकडेच का दिली? याचं उत्तर या महाराष्ट्रद्रोही सरकारनं द्यावं, असा शब्दांत त्यांनी राज्य सरकारला इशाराही दिला आहे.

इतकेच नव्हे तर त्यांनी राज्यातील महायुती सरकारवर निशाणा साधत ‘एक्स’वर पोस्ट करताना ‘महाराष्ट्र आॅन सेल, गुजरातवादी सरकार, महाराष्ट्रद्रोही सरकार, मोदानी हटाव महाराष्ट्र बचाव’, असे ‘हॅशटॅग’ वापरले आहेत.

हेही वाचा: पुणे जिल्हा न्यायालय ते स्वारगेट मेट्रो मार्ग आजपासून सुरू; तिकीट किती असणार?

महाराष्ट्रातील शाळांचे व्यवस्थापन सुद्धा आता गुजरातच्या अदानी फाऊंडेशनकडे.. चाललंय तरी काय? सध्या महाराष्ट्र सरकार गुजरातच्या आणि अदानीच्या दावणीला बांधलेला आहे, असंच दिसतंय.

पहिलं महाराष्ट्रातील उद्योग प्रकल्प गुजरातला पळवले, इथल्या संस्था तिकडे वळवल्या, मुंबईचं रिअल इस्टेट… pic.twitter.com/RCiME4EB72

— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) September 29, 2024

Web Title: What happened that varsha gaikwad got so angry nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2024 | 02:38 PM

Topics:  

  • Adani Group
  • Congress
  • Varsha Gaikwad

संबंधित बातम्या

राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या नाहीतर माफी मागा; निवडणूक आयोगाचा इशारा
1

राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या नाहीतर माफी मागा; निवडणूक आयोगाचा इशारा

Voter Adhikar Yatra: ‘महाराष्ट्रात १ कोटी नवीन मतदार तयार झाले’, राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर थेट आरोप
2

Voter Adhikar Yatra: ‘महाराष्ट्रात १ कोटी नवीन मतदार तयार झाले’, राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर थेट आरोप

Rahul Gandhi News: १६ दिवस आणि २३ जिल्हे, १३०० किमी; राहुल गांधी आजपासून बिहारमध्ये ‘मतदार हक्क यात्रा’ सुरू
3

Rahul Gandhi News: १६ दिवस आणि २३ जिल्हे, १३०० किमी; राहुल गांधी आजपासून बिहारमध्ये ‘मतदार हक्क यात्रा’ सुरू

पंतप्रधान मोदींकडून ‘RSS’ चं कौतुक! त्रास मात्र काँग्रेसला; खासदाराने संघाला दिली ‘तालिबान’ची उपमा
4

पंतप्रधान मोदींकडून ‘RSS’ चं कौतुक! त्रास मात्र काँग्रेसला; खासदाराने संघाला दिली ‘तालिबान’ची उपमा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.