गुंदवली बोगद्याच्या शाफ्टपासून मोडक सागरमधील वाय-जंक्शन डोम पर्यंतच्या ३,००० मिमी व्यासाच्या मुख्य पाईपलाईनच्या कामासाठी निविदा प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार झाला आहे.
मराठी माणसांना आपटून मारण्याच्या बाता खासदार निशिकांत दुबे यांना महाराष्ट्रातील महिला खासदारांनी घेरले. संसदेच्या लॉबीमध्ये त्यांना महाराष्ट्राबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानांचा जाब विचारण्यात आला.
कुर्ला येथील मदर डेअरी ची जागा ही धारावी प्रकल्पग्रस्तांसाठी अदानी समूहाला प्रशासनाने दिल्याच्या विरोधात आज काँग्रेस पक्षाकडून खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.
Sansad Ratna 2025 : दिल्लीतील संसदीय कामकाजावरुन संसदरत्न 2025 जाहीर करण्यात आले आहे. 17 खासदारांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. यामध्ये सात महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे.
आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुथ पातळीवरील बांधणी आणि कार्यकर्त्यांवर देण्यात येणाऱ्या जबाबदाऱ्यांबाबतही सविस्तर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.
अभिनेता सैफ अली खान याच्यावर राहत्या घरी हल्ला करण्यात आला. यामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. यावरुन आता कॉंग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी निशाणा साधला आहे.
राज्यातील महायुती सरकारवर निशाणा साधत 'एक्स'वर पोस्ट करताना 'महाराष्ट्र आॅन सेल, गुजरातवादी सरकार, महाराष्ट्रद्रोही सरकार, मोदानी हटाव महाराष्ट्र बचाव', असे 'हॅशटॅग' वापरले आहेत.
महाविकास आघाडीपैकी कुठल्याही पक्षाची महिला मुख्यमंत्री झाली तरीही मला आनंदच होईल. महिलांना खूप संघर्ष करावा लागतो. आमच्यासमोर इंदिरा गांधींचा आदर्श आहे. सोनिया गांधींनाही आम्ही संघर्ष करताना पाहिलं आहे. पण भाजपकडे…
लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला मोठा फटका बसला. तसेच राज्यात महाविकास आघाडीला सर्वात जास्त जागा मिळाल्या. त्यात काँग्रेस हा मोठा पक्ष ठरला आहे. सध्याचे राजकारण हे लाडकी बहीण योजना, राजकोट किल्ल्यावरील…
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर आहेत. मात्र राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत घडलेल्या घटनेवरुन कॉंग्रेस आक्रमक झाली आहे. नरेंद्र मोदी माफी मागावी अशी मागणी कॉंग्रेसकडून केली जात आहे.…
स्मार्ट मीटर रद्द करण्यात यावे, या मागणीसाठी काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चासंबंधी काँग्रेसकडून दोन दिवसांपूर्वी परवानगी मागितली होती.
शिवसेना, राष्ट्रवादी, शेकाप, समाजवादी पार्टी असेल सगळ्यांनी आम्हाला मदत केली. आनंद या गोष्टीचा आहे, मुंबईत 5 जागा आम्ही जिंकलो. मुंबई काँग्रेसची अध्यक्ष म्हणून मी आज उद्धव ठाकरे यांना भेटायला आले…
मिलिंद देवरा, बाबा सिद्धकी, संजय निरुपम हे काँग्रेसचे प्रमुख चेहरे म्हणून ओळखले जात होते.अशातच काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्याने हायकमांडवर नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबई काँग्रेसचे (Mumbai Congress) अध्यक्ष भाई जगताप यांना अध्यक्षपदावरुन हटवले आहे, तर नवीन अध्यक्ष म्हणून माजी मंत्री व आमदार वर्षाताई गायकवाड यांची नियुक्ती केली आहे, तसे पत्रकच पक्षश्रेष्ठींनी काढले आहे.…
वर्षा गायकवाड म्हणाल्या की, जनसेवा हा उद्देश घेऊन आम्ही राजकारणात आलो. राजकारण हे साधन आहे, साध्य नाही याची आम्हाला पक्षाकडून आणि कुटुंबाकडून शिकवण मिळाली. मात्र, अलीकडच्या राजकारणात या सर्व गोष्टींना…
राज्यात 5 जुलैपासून झीरो ड्रॉप आऊट (Zero drop out) सुरु करण्यात येणार आहे. शाळाबाह्य, अनियमित आणि स्थलांतरित बालकांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी ही शोधमोहीम राबविली जाणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री…