मुंबईतील पहिल्याच पावसात उघड्या ड्रेनमध्ये महापालिकेचा कर्मचारी पडल्याच्या घटनेनंतर महापौर रितू तावडे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र, या निर्णयावर खासदार वर्षा गायकवाड यांनी संतप्त प्रतिक्रिया देत महापौरांवर जोरदार निशाणा…
शिवसेना (UBT) गटातील सहा खासदारांच्या कथित फुटीनंतर रोहित पवार आणि वर्षा गायकवाड यांनी सरकारवर हल्लाबोल केला. गद्दारांना Y+ सुरक्षा आणि लोकशाहीवरील धोका या मुद्द्यांवरून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इंडिया आघाडीच्या बैठकीवर भाष्य करत टीका केलेली असतानाच आता काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी शिंदेंना प्रत्युत्तर देत, देशाचे नेते राहुल गांधींवर…
काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत २४ हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे आरॊप त्यांनी केले.
राज्य सरकारकडून मुस्लीम समाजाला देण्यात आलेले 5 टक्के आरक्षण हे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावरुन वर्षा गायकवाड यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
कुर्ला-ट्रॉम्बे पट्टा ही मुंबईच्या उपनगरीय रेल्वे जाळ्यातील मोठ्या अतिक्रमण समस्येचा एक भाग आहे. रेल्वेमार्गावरील हजारो झोपड्यांवर हटावाची टांगती तलवार आहे. कारण लवकरच अतिक्रमण हटाव मोहीम सुरु केली जाणार आहे.
मुंबई काँग्रेसच्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून सचिन सावंत यांना प्रमुख प्रवक्तेपद देण्यात आले आहे आणि याशिवाय १५ जणांचा समावेश Political Affair Committee वर करण्यात आलाय.
गुंदवली बोगद्याच्या शाफ्टपासून मोडक सागरमधील वाय-जंक्शन डोम पर्यंतच्या ३,००० मिमी व्यासाच्या मुख्य पाईपलाईनच्या कामासाठी निविदा प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार झाला आहे.
मराठी माणसांना आपटून मारण्याच्या बाता खासदार निशिकांत दुबे यांना महाराष्ट्रातील महिला खासदारांनी घेरले. संसदेच्या लॉबीमध्ये त्यांना महाराष्ट्राबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानांचा जाब विचारण्यात आला.
कुर्ला येथील मदर डेअरी ची जागा ही धारावी प्रकल्पग्रस्तांसाठी अदानी समूहाला प्रशासनाने दिल्याच्या विरोधात आज काँग्रेस पक्षाकडून खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.
Sansad Ratna 2025 : दिल्लीतील संसदीय कामकाजावरुन संसदरत्न 2025 जाहीर करण्यात आले आहे. 17 खासदारांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. यामध्ये सात महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे.
आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुथ पातळीवरील बांधणी आणि कार्यकर्त्यांवर देण्यात येणाऱ्या जबाबदाऱ्यांबाबतही सविस्तर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.
अभिनेता सैफ अली खान याच्यावर राहत्या घरी हल्ला करण्यात आला. यामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. यावरुन आता कॉंग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी निशाणा साधला आहे.
राज्यातील महायुती सरकारवर निशाणा साधत 'एक्स'वर पोस्ट करताना 'महाराष्ट्र आॅन सेल, गुजरातवादी सरकार, महाराष्ट्रद्रोही सरकार, मोदानी हटाव महाराष्ट्र बचाव', असे 'हॅशटॅग' वापरले आहेत.
महाविकास आघाडीपैकी कुठल्याही पक्षाची महिला मुख्यमंत्री झाली तरीही मला आनंदच होईल. महिलांना खूप संघर्ष करावा लागतो. आमच्यासमोर इंदिरा गांधींचा आदर्श आहे. सोनिया गांधींनाही आम्ही संघर्ष करताना पाहिलं आहे. पण भाजपकडे…
लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला मोठा फटका बसला. तसेच राज्यात महाविकास आघाडीला सर्वात जास्त जागा मिळाल्या. त्यात काँग्रेस हा मोठा पक्ष ठरला आहे. सध्याचे राजकारण हे लाडकी बहीण योजना, राजकोट किल्ल्यावरील…