Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजपामध्ये गेल्यावर ‘हे चित्र’ पाहयला मिळतं, सुषमा अंधारे म्हणाल्या…

भाजपामध्ये गेल्यावर सर्व विषय संपतात, भाजपासोडून दुसरीकडे गेल्यावर विषय सुरु होतात, अशी बोचरी टिका भाजपावर सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केली आहे. भाजपासोडून गेले की, फाईली खुली करण्यात येतात. माजी मंत्री संजय राठोडांना क्लिनचीट कोणत्या आधारावर दिली? संजय राठोडांचा विषय संपला कसा? राठोडांना कोणत्या आधारावर क्लिनचीट देण्याती आली? असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Nov 11, 2022 | 06:26 PM
भाजपामध्ये गेल्यावर ‘हे चित्र’ पाहयला मिळतं, सुषमा अंधारे म्हणाल्या…
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई – आज चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेताना त्यांना संजय राठोडांविषयी प्रश्न विचारला असता, त्या पत्रकारावर भडकल्या. दरम्यान, आधी जे आरोपी असतात ते भाजपात गेल्यावर पवित्र होतात का? असा सवाल यानिमित्ताने समोर येत आहे. यावरुन आता शिवेसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी भाजपाचा चांगलाच समाचार घेतला आहे. भाजपामध्ये गेल्यावर सर्व विषय संपतात, भाजपासोडून दुसरीकडे गेल्यावर विषय सुरु होतात, अशी बोचरी टिका भाजपावर सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केली आहे. भाजपासोडून गेले की, फाईली खुली करण्यात येतात. माजी मंत्री संजय राठोडांना क्लिनचीट कोणत्या आधारावर दिली? संजय राठोडांचा विषय संपला कसा? राठोडांना कोणत्या आधारावर क्लिनचीट देण्याती आली? असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे.

[read_also content=”काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे सहभागी https://www.navarashtra.com/maharashtra/yuvasena-chief-aditya-thackeray-participates-in-bharat-jodo-yatra-in-hingoli-343726.html”]

दरम्यान, आज यवतमाळमध्ये चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी पत्रकार परिषद घेताना, त्यांना संजय राठोडांबद्दल प्रश्न विचारला असता, त्या पत्रकारावर भडकल्या. तसेच तुम्ही कोण न्यायालय आहात का? तुम्ही संजय राठोडांचं करिअर बर्बाद केलं आहे, असल्या पत्रकारांना बोलावता कशाला? असं चित्रा वाघ भडकल्या. दरम्यान, आज सकाळी सुषमा अंधारे यांनी किरीट सोमय्यांवर टिका करताना भावना गवळी, प्रताप सरनाईक व यशवंत जाधव यांच्याविषयी आधी किरीट सोमय्या माफिया-माफिया असे बोलत होते. मात्र, आता चिडीचूप आहेत, या सर्वांना क्लीन चिट मिळालेली नाही. त्यामुळं त्यांची चार्जशिट कधी दाखल होणार, याचे उत्तर किरीट सोमय्या यांनी द्यावे. सध्या सोमय्यांची अवस्था म्हणजे “आपला तो फेकू आणि दुसऱ्याचा तो पप्पू” अशी आहे. अशी टिका केली आहे. त्यामुळं सुषमा अंधारेंच्या टिकेला चित्रा वाघ कसं उत्तर देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Web Title: When you join to bjp then all matters is end said sushma andhare

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2022 | 06:26 PM

Topics:  

  • BJP
  • chitra wagh
  • sanjay rathod
  • shivsena
  • sushma andhare

संबंधित बातम्या

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू
1

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
2

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
3

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ
4

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.