• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Sharmila Tagore Expresses Her Feelings On Gulmohar Winning The National Award

‘गुलमोहर’ला मिळाला राष्ट्रीय पुरस्कार, शर्मिला टागोर म्हणाली- ‘माझ्या आनंदाला सीमा नाही’!

७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या विजेत्यांची आज घोषणा करण्यात आली आहे. तसेच हिंदी चित्रपट 'गुलमोहर' ला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा किताब मिळाला आहे. अशा स्थितीत शर्मिला टागोर याना खूप आनंद झालेला दिसून येत आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनेत्रीने आनंद व्यक्त केला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Aug 16, 2024 | 04:01 PM
‘गुलमोहर’ला मिळाला राष्ट्रीय पुरस्कार, शर्मिला टागोर म्हणाली- ‘माझ्या आनंदाला सीमा नाही’!
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मनोज बाजपेयी आणि शर्मिला टागोर यांच्या गुलमोहर या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. गुलमोहरला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा किताब मिळाला आहे. अशा परिस्थितीत चित्रपटाची आघाडीची अभिनेत्री शर्मिला टागोर यांचा आनंद गगनात मागवत नाही आहे. आपल्या चित्रपटाला पुरस्कार मिळाल्याबद्दल त्याने आनंद व्यक्त केला असून चित्रपटाचे दिग्दर्शक राहुल व्ही. चित्तेला यांचे त्यांनी कौतुक केले आहे.

गुलमोहर या चित्रपटाला पुरस्कार मिळाला ही बातमी एकूण त्या भावुक होऊन म्हणाल्या की, “ही बातमी ऐकल्यानंतर माझ्या आनंदाला सीमा उरला नाही. मी खूप आनंदी आहे. राहुल हा अतिशय अप्रतिम दिग्दर्शक आहे, हा त्याचा पहिला चित्रपट आहे आणि मी त्याच्यासाठी खूप आनंदी आहे आणि माझ्यासाठीही खूप आनंदी आहे. ही माझ्यासाठी आजची सर्वात चांगली बातमी आहे. मी अजूनही चित्रपटाच्या टीमच्या संपर्कात आहे. आम्ही चित्रपटाचे शूटिंग दिल्लीत केले आणि शूटिंगदरम्यान सर्वांनी एकमेकांची खूप काळजी घेतली होती.” असं त्या म्हणाल्या.

काय आहे गुलमोहरची कथा?
गुलमोहरच्या कथेबद्दल बोलायचे झाले तर, यात बत्रा कुटुंबाची कथा दाखवण्यात आली आहे जी बहु-पिढ्यांचे संयुक्त कुटुंब आहे. या कुटुंबाचे गुलमोहर नावाचे ३४ वर्षे जुने घर पाडून एक उंच इमारत बांधली जाते. अशा परिस्थितीत बत्रा कुटुंब घर सोडण्याच्या तयारीत आहे. या सगळ्या गंमती जंमती या चित्रपटामध्ये दाखवण्यात आली आहे.

चित्रपटाची स्टार कास्ट
डिस्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर २०२३ साली प्रदर्शित झालेला ‘गुलमोहर’ हा चित्रपट राहुल व्ही चितैला यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात मनोज बाजपेयी आणि शर्मिला टागोर मुख्य भूमिकेत झळकले आहेत. याशिवाय अमोल पालेकर, सूरज शर्मा, कावेरी सेठ आणि उत्सवी झा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका यामध्ये दिसल्या आहेत.

हे देखील वाचा- राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये वाळवी चित्रपट ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा, आणखी तीन डॉक्युमेंटरीना मिळाला पुरस्कार!

44 श्रेणींमध्ये राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आले
याचदरम्यान, यावेळी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये एकूण ४४ श्रेणींमध्ये पुरस्कार देण्यात आले आहेत. यामध्ये 27 फीचर फिल्म्स, 15 नॉन फीचर फिल्म्स आणि 2 सिनेमा श्रेणीतील सर्वोत्कृष्ट लेखनाचा समावेश आहे.

Web Title: Sharmila tagore expresses her feelings on gulmohar winning the national award

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2024 | 04:01 PM

Topics:  

  • Sharmila Tagore

ताज्या बातम्या

पुढे वाचा
नोव्हेंबरमध्ये आहे लग्न? तर महिनाभर या गोष्टी लक्षात ठेवा! त्वचेचा निखार उजळेल

नोव्हेंबरमध्ये आहे लग्न? तर महिनाभर या गोष्टी लक्षात ठेवा! त्वचेचा निखार उजळेल

Astro Tips : भविष्यातील घटनांची चाहूल लागते ‘या’ माणसांना; काय सांगतं ज्योतिषशास्त्र ?

Astro Tips : भविष्यातील घटनांची चाहूल लागते ‘या’ माणसांना; काय सांगतं ज्योतिषशास्त्र ?

Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी

Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

व्हिडिओ

पुढे बघा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.