Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतात परदेशी जाणाऱ्या ट्रेनही धावतात! जाणून घ्या कोणकोणत्या देशात रेल्वेने जाता येईल…

भारतात रेल्वेचे मोठे जाळे पसरलेले आहे. दररोज अनेक प्रवासी रेल्वेने प्रवास करतात मात्र तुम्हाला माहिती आहे का? रेल्वेचे जाळे फक्त देशापुरतेच मर्यादित राहिले नसून ते शेजारील देशांमध्येही पसरले आहे. भारतीय रेल्वे शेजारील देशांना रेल्वे सेवा पुरवते, ज्याला ज्याला आंतरराष्ट्रीय प्रवास म्हणतात. ही रेल्वे सेवा कोणकोणत्या देशात पुरवली जाते ते जाणून घेऊया.

  • By नुपूर भगत
Updated On: May 17, 2025 | 03:28 PM

भारतात परदेशी जाणाऱ्या ट्रेनही धावतात? जाणून घ्या कोणकोणत्या देशात रेल्वेने जाता येईल...

Follow Us
Close
Follow Us:
1 / 6

सध्या, भारतीय रेल्वे त्यांच्या शेजारील देश नेपाळ, बांगलादेश आणि पाकिस्तानसाठी गाड्या चालवते. तथापि, पाकिस्तानला जाणारी रेल्वे सेवा सध्या तात्पुरती बंद आहे. पण इतर दोन देशांमध्ये प्रवास नियमितपणे होत आहे

2 / 6

भारत आणि नेपाळमधील पहिली रेल्वे सेवा ०२ एप्रिल २०२२ रोजी सुरू झाली, जी बिहारमधील जयनगर ते नेपाळमधील जनकपूर आणि कुर्था पर्यंत धावते. हा रेल्वे मार्ग जयनगर-बिजलपुरा-बर्डीबास प्रकल्पाचा भाग आहे

3 / 6

ही ट्रेन जयनगरहून सकाळी ८:१५ आणि दुपारी २:४५ वाजता सुटते. जनकपूरला पोहोचण्यासाठी सुमारे १ तास २० मिनिटे लागतात, तर परतीच्या वेळी ही ट्रेन जनकपूरहून सकाळी ११:०५ आणि संध्याकाळी ५:३५ वाजता सुटते

4 / 6

भारत आणि बांगलादेश दरम्यान तीन प्रमुख रेल्वे सेवा सुरू आहेत. ज्यात मैत्री एक्सप्रेस (कोलकाता ते ढाका), बंधन एक्सप्रेस (कोलकाता ते खुलना), आणि मिताली एक्सप्रेस (जलपाईगुडी ते ढाका) यांचा समावेश आहे

5 / 6

भारत आणि पाकिस्तान दरम्यान दोन गाड्या धावत होत्या. यातील एकाचे नाव समझोता एक्सप्रेस (दिल्ली ते लाहोर) तर दुसऱ्याचे नाव थार एक्सप्रेस आहे (जोधपूर ते कराची). तथापि, ऑगस्ट २०१९ पासून या सेवा बंद करण्यात आल्या आहेत आणि तेव्हापासून आंतरराष्ट्रीय तणावामुळे त्या पुन्हा सुरू होऊ शकल्या नाहीत.

6 / 6

भारत आणि पाकिस्तान दरम्यान दोन गाड्या धावत होत्या. यातील एकाचे नाव समझोता एक्सप्रेस (दिल्ली ते लाहोर) तर दुसऱ्याचे नाव थार एक्सप्रेस आहे (जोधपूर ते कराची). तथापि, ऑगस्ट २०१९ पासून या सेवा बंद करण्यात आल्या आहेत आणि तेव्हापासून आंतरराष्ट्रीय तणावामुळे त्या पुन्हा सुरू होऊ शकल्या नाहीत.

Web Title: Indian railway stations from where you can go abroad by train know in detail

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2025 | 03:28 PM

Topics:  

  • Bangladesh
  • india
  • Indian Railway
  • nepal
  • pakistan

संबंधित बातम्या

मराठवाड्यासाठी विशेष रेल्वे गाड्यांची अद्याप प्रतिक्षाच; प्रवासाची तिकिटे मिळणेही अवघड
1

मराठवाड्यासाठी विशेष रेल्वे गाड्यांची अद्याप प्रतिक्षाच; प्रवासाची तिकिटे मिळणेही अवघड

खळबळजनक! इंडिगोच्या विमानातील शौचालयात ‘Danger’ लिहिलेला टिश्यू पेपर सापडला, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण
2

खळबळजनक! इंडिगोच्या विमानातील शौचालयात ‘Danger’ लिहिलेला टिश्यू पेपर सापडला, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

Medical education : वैद्यकीय शिक्षणात आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव? अत्याधुनिक संकल्पनांचा समावेश अजूनही अपुरा
3

Medical education : वैद्यकीय शिक्षणात आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव? अत्याधुनिक संकल्पनांचा समावेश अजूनही अपुरा

Nashik News : उष्माघाताचा कहर; दररोज ८० कोंबड्यांचा मृत्यू, पोल्ट्री व्यवसायाला मोठा फटका
4

Nashik News : उष्माघाताचा कहर; दररोज ८० कोंबड्यांचा मृत्यू, पोल्ट्री व्यवसायाला मोठा फटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.