• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Astro Tips How Do Dev Manushya Rakshasa Gan In Horoscope Affect Life

Astro Tips : देव, मनुष्य की राक्षस, पत्रिकेतील या गणांचा आयुष्यावर काय परिणाम होतो ?

देव गण, मनुष्य गण आणि राक्षस गण. या गणांवर व्यक्तीचा स्वभाव, विचारसरणी आणि जीवनशैली यांचा मोठा प्रभाव असतो. या गणांच्या आधारावर माणसाच्या स्वभावाचा अंदाज बांधता येतो.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jul 01, 2025 | 04:48 PM
Astro Tips : देव, मनुष्य की राक्षस, पत्रिकेतील या गणांचा आयुष्यावर काय परिणाम होतो ?

फोटो सौजन्य: गुगल

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

हिंदू धर्मात ज्योतिषशास्त्राला मोठं महत्व आहे. असं म्हणतात की पत्रिकेतले ग्रह तारे हे तुमच्या स्वभावाचं आणि भविष्याचा अंदाज असतो. त्यामुळे पत्रिकेतील ग्रह ताऱ्यांचा काही ना काही परिणाम होतो. तुमच्या जन्मवेळेला चंद्र ज्या राशीत प्रवेश करतो त्यावेळी असणारी ती रास तुमची असते. राशीनुसार जसं स्वभावाचा अंदाज लावला जातो तसाच तुमच्या पत्रिकेतील गणानुसार देखील स्वभावाचा अंदाज आणि आयुष्यावर काय परिणाम होऊ शकतो याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.

लग्न जमवताना वधू आणि वराचे किती गुण जुळत आहेत हे पाहिलं जातं. त्याचप्रमाणे पाहिलं जातं ते गोत्र आणि गण कोणतं आहे ते. गणमिलन याला ज्योतिषशास्त्रात मोठं महत्त्व आहे. देव गण, मनुष्य गण आणि राक्षस गण. या गणांवर व्यक्तीचा स्वभाव, विचारसरणी आणि जीवनशैली यांचा मोठा प्रभाव असतो. या गणांच्या आधारावर माणसाच्या स्वभावाचा अंदाज बांधता येतो.

देवगण : या गणातील व्यक्ती सौम्य, धार्मिक आणि नम्र स्वभावाची असतात. त्यांचा जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन असतो. सहकार्य, सेवाभाव, अध्यात्म आणि संयम ही त्यांची प्रमुख वैशिष्ट्ये असतात. अशा व्यक्ती समाजात मान सन्मान मिळवतात, आणि त्यांच्या आयुष्यात शांतता व स्थिरता असते. असं म्हटलं जातं ती देवगणाच्या, मंडळींना वाईट शक्ती काहीही करु शकत नाही. त्यांचा स्वभाव दुसऱ्यांच्या आनंदात आनंद मानणारा असतो.

समाजसेवा, अध्यात्म किंवा शिक्षक, डॉक्टर यासारख्या सेवा क्षेत्रात ते अधिक दिसतात.कधी कधी हे लोक खूपच सौम्य असल्यामुळे स्वतःचा फायदा सोडून इतरांच्या मदतीला धावतात. यामुळे त्यांच्या आयुष्यात फसवणूक होण्याची शक्यता असते. ही मंडळी संयमी स्वभावाची असतात. यांना मेडीटेशनचे खूप चांगले फायदे होतात. देवगण असणं हे ज्योतिषशास्त्रानुसार एक शुभ संकेत आहे. अशा व्यक्ती भूत-प्रेतांच्या गोष्टींपासून दूर राहतात, त्यांचं आयुष्य शांत आणि संतुलित असतं.

मनुष्यगण : या गणात येणारी मंडळी व्यवहारिक, संतुलित आणि बुद्धिमान अशी असतात. सामाजिक प्रतिष्ठा आणि स्थैर्य यावर त्यांचा भर असतो. कोण काय बोलतंय किंवा कोम आपल्याबद्दल काय विचार करतोय यापेक्षा आपला आपल्यावर किती विश्वास आहे याला ही मंडळी जास्त महत्व देतात. यांचा दृष्टिकोन प्रॅक्टिकल आणि स्थिर असतो.ते भावना आणि बुद्धी यामधील योग्य समतोल साधतात.सामाजिक संबंध जपणं, मैत्री, नेटवर्किंग यात ते पटाईत असतात. यांना समूहाने राहणं खूप आवडतं. मनुष्यगणातील व्यक्ती भावनिक असतात. अंधश्रद्धेचा थोडाफार प्रभाव यांच्यावर दिसून येतो. भूत-प्रेताविषयीठिकाणी किंवा अशा वातावरणात राहिल्यास त्यांना मानसिक अस्वस्थता जाणवू लागते.

राक्षस गण : या गणातील व्यक्ती या तेजस्वी, आत्मकेंद्री, हट्टी, आणि प्रखर बुद्धीचे असतात. राक्षसगण म्हटल्यावर यांच्यात राक्षसासारखी ओरबाडण्याची वृत्ती नसते. त्यांच्यात नेतृत्वगुण, साहस आणि संघर्ष करण्याची जिद्द असते. मात्र, मनाप्रमाणे न झाल्यास यांच्यात अहंकार, चिडचिडेपणा आणि ताणतणाव वाढण्याची शक्यता असते. ते मोठ्या यशाला गवसणी घालतात. नातेसंबंधांना ही मंडळी स्वत:पेक्षा जास्त महत्त्व देतात. या मंडळींना नकारात्मक शक्ती आजूबाजूला असल्यास ती जाणवते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)

Web Title: Astro tips how do dev manushya rakshasa gan in horoscope affect life

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2025 | 04:38 PM

Topics:  

  • astrological tips

संबंधित बातम्या

100 वर्षात प्रथमच कमालीचा संयोग, पितृपक्षात चंद्र-सूर्यग्रहण एकत्र, 5 राशींवर होणार जबरदस्त कृपा
1

100 वर्षात प्रथमच कमालीचा संयोग, पितृपक्षात चंद्र-सूर्यग्रहण एकत्र, 5 राशींवर होणार जबरदस्त कृपा

‘यमगंड’ म्हणजे काय, दिवसातून एकदा ‘साक्षात् मृत्यू’ला निमंत्रण; यमाची वेळ टाळण्यासाठी 6 कामांपासून रहा दूर
2

‘यमगंड’ म्हणजे काय, दिवसातून एकदा ‘साक्षात् मृत्यू’ला निमंत्रण; यमाची वेळ टाळण्यासाठी 6 कामांपासून रहा दूर

Astro Tips : पत्रिकेतील चंद्र बलवान असेल तर काय होतं ? चंद्रबळ असणाऱ्या व्यक्तींमध्ये असतात ‘हे’ खास गुण
3

Astro Tips : पत्रिकेतील चंद्र बलवान असेल तर काय होतं ? चंद्रबळ असणाऱ्या व्यक्तींमध्ये असतात ‘हे’ खास गुण

Shukra Gochar 2025: लक्ष्मीनारायणसह गौरी योग संयोग, मिथुन-कन्या राशींसह ‘या’ राशींवर होणार लक्ष्मीकृपा
4

Shukra Gochar 2025: लक्ष्मीनारायणसह गौरी योग संयोग, मिथुन-कन्या राशींसह ‘या’ राशींवर होणार लक्ष्मीकृपा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Travel Hacks: परफेक्ट होमस्टे बुक करताना फक्त पाळा ‘या’ 8 टिप्स, नक्कीच ठरतील फायदेशीर

Travel Hacks: परफेक्ट होमस्टे बुक करताना फक्त पाळा ‘या’ 8 टिप्स, नक्कीच ठरतील फायदेशीर

मुलांच्या सुरक्षिततेसाठी ‘या’ देशाच्या सरकाराचा मोठा निर्णय; १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंद

मुलांच्या सुरक्षिततेसाठी ‘या’ देशाच्या सरकाराचा मोठा निर्णय; १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंद

Pune News: नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर RTO ची धडक कारवाई; ६७ लाखांचा दंड वसूल, तर ६०८ बस

Pune News: नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर RTO ची धडक कारवाई; ६७ लाखांचा दंड वसूल, तर ६०८ बस

Fact Check : निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी जनतेकडून पैसा गोळा करतंय सरकार? परराष्ट्र मंत्रालयाने दिला धोक्याचा इशारा

Fact Check : निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी जनतेकडून पैसा गोळा करतंय सरकार? परराष्ट्र मंत्रालयाने दिला धोक्याचा इशारा

India travel trends 2025 : भारतीय पर्यटकांनी तुर्की-अझरबैजानकडे पाठ फिरवून मालदीवलाही दाखवली ‘जागा’; ‘हे’ देश ठरले नवी पसंती

India travel trends 2025 : भारतीय पर्यटकांनी तुर्की-अझरबैजानकडे पाठ फिरवून मालदीवलाही दाखवली ‘जागा’; ‘हे’ देश ठरले नवी पसंती

ठाणेकरांनो लक्ष द्या! काही दिवस शहरात अनियमित पाणीपुरवठा, पाणी गाळून पिण्याचे महापालिकेचे आवाहन

ठाणेकरांनो लक्ष द्या! काही दिवस शहरात अनियमित पाणीपुरवठा, पाणी गाळून पिण्याचे महापालिकेचे आवाहन

Sanjay Kumar: महाराष्ट्रातील निवडणुकांबद्दल चुकीची माहिती देणं भोवलं; संजय कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Sanjay Kumar: महाराष्ट्रातील निवडणुकांबद्दल चुकीची माहिती देणं भोवलं; संजय कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल

व्हिडिओ

पुढे बघा
Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.