• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • Atal Bihari Vajpayee Birth Anniversary Love Story Formers Pm Of India Nras

Atal bihari vajpayee birth anniversary : कशी होती अटलबिहारी वाजपेयींची प्रेमकथा? कोण होत्या राजकुमारी कौल?

राजकुमारी कौल यांचे जवळचे मित्र आणि उद्योगपती संजय कौल यांनी सांगितले होते की, राजकुमारी कौल यांनाही अटलजींसोबत लग्न करायचे होते. मात्र त्याचे कुटुंबीय कधीच तयार नव्हते.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 25, 2024 | 09:48 AM
Atal bihari vajpayee birth anniversary : कशी होती अटलबिहारी वाजपेयींची प्रेमकथा? कोण होत्या राजकुमारी कौल?

Photo Credit- Social media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Atal bihari vajpayee birth anniversary : आज देशभरात अटल बिहारी वाजपेयी यांची 100 वी जयंती साजरी केली जात आहे. अटलबिहारी वाजपेयी हे भारतीय राजकारणातील एक महान नेते आणि प्रभावशाली विचारवंत होते. त्यांचा जन्म 25 डिसेंबर 1924 रोजी झाला. प्रसिद्ध पत्रकार कुलदीप नय्यर यांनी अटल आणि राजकुमारी कौल यांच्यातील नात्याचे वर्णन एक उत्तम ‘लव्हस्टोरी’ असे केले आहे. पण शेवटपर्यंत राजकुमारी कौल आणि अटलजींची ही प्रेमकहानी अपुरीच राहिली. त्याकाळातील अनेक दिग्गज पत्रकारांनी त्यांच्या या प्रेमकहाणीचं वर्णन आपल्या अनेक लेखांमधून मांडलं आहे.

ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांनी त्यांच्या पुस्तकात अटलबिहारी वापजेयी यांच्या प्रेमकथेचा उल्लेख केला होता. हे मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील व्हिक्टोरिया कॉलेजचे आहे, याच कॉलेजमध्ये अटलबिहारी वापजयी यांच्या प्रेमात पडले होते, शिक्षणादरम्यान त्यांची भेट राजकुमारी कौल यांच्याशी झाली, त्यानंतर दोघांची मैत्री झाली, त्यांची मैत्री वाढली – त्याचे रुपांतर प्रेमात झाले. आणि मग विद्यार्थी अटलबिहारी वापजेयी यांची प्रेमकहाणी इथून सुरू झाली.

LG चा पहिला ट्रान्सपरंट TV लाँच, किंमत 50 लाखांहून अधिक; काय आहे खास? जाणून घ्या

पत्राचे उत्तर मिळालेच नाही

या पुस्तकात नमूद करण्यात आले आहे की, वाढत्या प्रेमाच्या पार्श्वभूमीवर अटलजींनी राजकुमारी कौल यांना प्रेम व्यक्त करण्यासाठी एक प्रेमपत्र लिहिले, राजकुमारी कौल यांनी त्यांच्या पत्राला प्रतिसाद दिला नाही, तरीही अटलजींनी वर्षानुवर्षे प्रतिक्रियेची आयुष्यभर वाट पाहिली आणि वाट पाहत राहिले.  दरम्यान राजकुमारी कौलचे प्रोफेसर ब्रिज नारायण कौल यांच्याशी लग्न झाले आणि त्यानंतर अटलजींनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला.

अटलजी आणि राजकुमारी कौल यांच्यातील मैत्री लग्नानंतरही कायम राहिली. राजकुमारी  कौलं आपल्या पतीसोबत अटलजींना भेटायला जात असे. याशिवाय राजकुमारी कौल यांचे जवळचे मित्र आणि उद्योगपती संजय कौल यांनी सांगितले होते की, राजकुमारी कौल यांना अटलसोबत लग्न करायचे होते, परंतु त्यांचे कुटुंबीय तयार नव्हते. कौल स्वतःला श्रेष्ठ समजत. अटलबिहारी वाजपेयी हे सुद्धा ब्राह्मण असले तरी कौल स्वतःला त्यांच्यापेक्षा वरचे समजत होते. त्यानंतर अटलजींनीही लग्न केले नाही.

Christmas 2024 : ईश्वराचा पुत्र म्हटल्या जाणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या जन्माची अद्भुत कहाणी

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऐंशीच्या दशकात एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत राजकुमारी कौल यांनी त्यांच्या नात्याबद्दल कबूलही दिली होती. त्यांचे आणि वाजपेयी यांच्यातील नाते नक्कीच घट्ट होते. पण ते फार कमी लोकांना समजले. पण “वाजपेयी आणि मला माझ्या पतीला या नात्याबद्दल कधीही स्पष्टीकरण द्यावे लागले नाही. माझे आणि माझे पती यांचे वाजपेयींसोबत खूप घट्ट नाते होते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, वाजपेयींना दिल्लीत मोठे सरकारी घर मिळाल्यावर राजकुमारी कौल, त्यांचे पती ब्रज नारायण कौल आणि त्यांच्या मुली वाजपेयींच्या घरी शिफ्ट झाल्या. त्या सर्वांच्या घरात स्वतःची बेडरूम होती.

या उत्तराची जगभरात चर्चा

अटलजी त्यांच्या वक्तृत्वासाठी खूप प्रसिद्ध होते, वाजपेयींच्या पाकिस्तानबद्दल अटल बिहारींची कहाणीही खूप चर्चेत होती. पंतप्रधान असताना त्यांनी पाकिस्तानशी संबंध सुधारण्यासाठी बस प्रवास सुरू केला. वाजपेयी स्वतः बसने लाहोरला गेले होते, तिथे एका पाकिस्तानी मीडियाच्या महिला पत्रकाराने त्यांना लग्नासाठी प्रपोज केले आणि म्हटले, ‘मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे आहे, पण मला संपूर्ण काश्मीर हवा आहे, यानंतर अटलजी म्हणाले की मी लग्नासाठी तयार आहे. पण मला अख्खा पाकिस्तान हुंडा म्हणून हवा आहे,”  त्यांच्या या उत्तराची जगभरात चर्चा झाली होती.

ख्रिसमसच्या दिवशी या लोकांना त्रिकोण योगाचा लाभ

अटलजी आणि राजकुमारी कौल यांच्यांबाबत प्रसिद्ध पत्रकार कुलदीप नय्यर यांनी सांगतात की, राजकुमारी कौल या अटलजींना खूप आवडत होत्या हे त्या वेळी सर्वांना माहीत होते. राजकुमारी कौल अटल बिहारींसाठी सर्वस्व होत्या. त्यांनी अटलजींची उत्तम सेवा केली. त्यांच्या निधनापर्यंत त्या अटलजींसोबत होत्या  2014 मध्ये राजकुमारी कौल यांचेनिधन झाले. यावेळी त्यांच्या अंत्यसंस्काराला भाजपचे दिग्गज नेते लालकृष्ण अडवाणी, राजनाथ सिंह आणि सुषमा स्वराज उपस्थित होते.

 

 

Web Title: Atal bihari vajpayee birth anniversary love story formers pm of india nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 25, 2024 | 09:18 AM

Topics:  

  • Atal Bihari Vajpayee
  • Birth Anniversary

संबंधित बातम्या

अटल बिहारी वाजपेयी होते वेगळे; जयराम रमेश यांचे कौतुकसोहळे
1

अटल बिहारी वाजपेयी होते वेगळे; जयराम रमेश यांचे कौतुकसोहळे

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Navaratri 2025: गौड सारस्वत ब्राह्मण समाजाचा शारदोत्सव: भक्ती, परंपरा आणि एकतेचा उत्सव

Navaratri 2025: गौड सारस्वत ब्राह्मण समाजाचा शारदोत्सव: भक्ती, परंपरा आणि एकतेचा उत्सव

‘मन की बात’ खूप आहे सलोनी; पंतप्रधान नरेंद्र मोदींना म्हणतात जॉर्जिया मेलोनी

‘मन की बात’ खूप आहे सलोनी; पंतप्रधान नरेंद्र मोदींना म्हणतात जॉर्जिया मेलोनी

Acko चा महत्वाचा अहवाल, 34 टक्‍क्‍यांहून अधिक वाहतूकीसंदर्भातील गुन्‍ह्यांमध्‍ये हेल्‍मेट परिधान न करण्‍याचा समावेश

Acko चा महत्वाचा अहवाल, 34 टक्‍क्‍यांहून अधिक वाहतूकीसंदर्भातील गुन्‍ह्यांमध्‍ये हेल्‍मेट परिधान न करण्‍याचा समावेश

लवकरच धडाडेल Honda ची नवीन EV, Japan Mobility Show 2025 मध्ये दिसणार पहिली झलक

लवकरच धडाडेल Honda ची नवीन EV, Japan Mobility Show 2025 मध्ये दिसणार पहिली झलक

PoJK Protest : पीओकेमध्ये तिसऱ्या दिवशीही लष्कराविरोधी संतापाचे वातावरण; पाक रेंजरच्या गोळीबार ८ हून अधिक ठार

PoJK Protest : पीओकेमध्ये तिसऱ्या दिवशीही लष्कराविरोधी संतापाचे वातावरण; पाक रेंजरच्या गोळीबार ८ हून अधिक ठार

GST कमी झाल्याने Royal Enfield Hunter 350 साठी किती डाउन पेमेंट करावे लागेल?

GST कमी झाल्याने Royal Enfield Hunter 350 साठी किती डाउन पेमेंट करावे लागेल?

Nissan Motor India ची सप्टेंबर 2025 मध्ये धमाकेदार विक्री, मिळवली 9.3 टक्क्यांची वाढ

Nissan Motor India ची सप्टेंबर 2025 मध्ये धमाकेदार विक्री, मिळवली 9.3 टक्क्यांची वाढ

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.