• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • Navratri Special Article On The Importance And Information Of Orange Color

शौर्याचे…तेजाचे… अन् वीरांगणेचे प्रतिक; केशरी रंग

नवरात्रीमध्ये दररोज नवीन रंग परिधान केले जातात. आजचा रंग केशरी आहे. इतिहासामध्ये केसरी रंगाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. हा केसरी रंग शौर्याचे आणि वीरतेचे प्रतिक आहे. याची प्रचिती अनेक स्त्रियांच्या कार्यातून दिसून येते. याबद्दल माहिती देणारा आजचा लेख.

  • By प्रीति माने
Updated On: Oct 06, 2024 | 04:21 PM
importance of orang color in marathi

केशरी रंगाचे महत्त्व आणि माहिती देणारा लेख (फोटो -istock)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

नवरात्रीमध्ये नवदुर्गाची आराधना केली जाते. या शक्तीरुपी दुर्गेची पुजा आणि तिचा महिमा सांगितला जातो. दैवी शक्तीची उपासना केली जाते. देवींप्रमाणे आपल्या आसपास देखील अशा अनेक शक्तीरुपी स्त्रिया आहेत ज्या आपल्या रक्षणकर्त्या आहेत. जणू देवीनेच रुप घेऊन त्यांना आपल्या रक्षणार्थ पाठवले आहेत. नवरात्रीमध्ये नऊ रंग परिधान केले जातात. आज यातील केशरी रंग आहे. हा केशरी रंग वीरतेचे आणि शौर्याचे प्रतिक आहे. यातून सामर्थ्य आणि स्वातंत्र झळकते.

प्रभू रामांपासून छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत सर्वांनी भगवा झेंडा अभिमानाने मिरवला आहे. आपल्या भारत वर्षामध्ये या भगव्या झेंडाधरी लोकांनी अनेक वीर पराक्रम गाजवले आहे. युद्धावेळी रणागणांत या भगव्या झेंड्यांने अनेकांचा थरकाप उडवला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची पेरणी महाराष्ट्रामध्ये करत सुराज्य निर्माण केले. अटकेपार हा भगवा झेंडा नेऊन वीरतेने शौर्य दाखवले आहे. हा केसरी रंग म्हणजे प्रत्येकासाठी एक भावना बनला आहे. यामध्ये स्वराज्याची, सुराज्याची आणि वीरतेची भावना प्रबळ आहे. आपल्या तिरंगामध्ये सुद्धा हा केशरी रंग असून आपल्या लढ्याचे प्रतिक दर्शवतो आहे. हा लढा फक्त ब्रिटीश सैन्यापूरता मर्यादित नाही तर हा गुलामी आणि वाईट प्रवृत्ती विरोधात दिलेला लढा आहे. लाखो बलिदानानंतर तिरंगा अभिमान फडकतो आहे. या आपल्या शहीद जवानांची विरंगणा या केशरी रंगातून प्रकट होत आहे.

स्त्रियांमध्ये सुद्धा अशा अनेक वीरांगणा होऊन गेल्या आहेत. ज्यांनी आपले नाव इतिहासांच्या पानांवर सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे. या सर्व स्त्रियांनी स्त्री- पुरुष अशी विषमता मोडून स्वरक्षाणार्थ किंवा देशरक्षणार्थ प्राणांची आहुती दिली आहे. त्यापैकीच एक म्हणजे वीर झाशीची राणी लक्ष्मीबाई. आपली वैयक्तिक दुखः मागे सारुन लक्ष्मीबाईंनी शत्रुंची अक्षऱशः झोप उडवली. एक स्त्री शासक किती सुस्थितीमध्ये राज्य सांभाळू शकते आणि वेळप्रसंगी शत्रूशी युद्धनितीमध्ये सरस ठरु शकते याचे उदाहरण झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी घालून दिले. त्याचबरोबर पुण्यश्लोक अहिल्याबाई यांनी देखील सर्वोत्तम स्त्री शासक म्हणून संपूर्ण देशामध्ये नावलौकिक मिळवला. त्यांच्या राज्याला सुस्थितीमध्ये ठेऊन मंदिरांचा विकास केला. लोकोपयोगी कामे करुन आदर्श निर्माण केला. खऱ्या अर्थाने वारसदार होऊन अहिल्याबाईंनी आपली वीरता आणि चातुर्यता राज्यकारभारतून दाखवून दिली.

आता सुद्धा आपल्या देशाच्या सर्वोच्चस्थानी एक स्त्री शासक आहेत. द्रौपदी मुर्मू यांनी देशाच्या राष्ट्रपतीपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. आत्ताच्या काळामध्ये देखील अशा अनेक स्त्रिया आहेत, ज्यांनी आपले वेगळेपण आपल्या कार्यामधून दाखवून दिले आहे. राजकारणातील आतिशी मार्लेना, मायावती आणि ममता बॅनर्जी असो… किंवा खेळातील पी.टी.उषा, विनेश फोगाट किंवा मनु भाकर असो.. या सर्वांनी आपापल्या क्षेत्रामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या शौर्याने, कार्याने आणि कर्तुत्वाने नवे इतिहास रचले आहेत. खऱ्या अर्थाने या सर्वांनी आपली वीरांगणा दाखवून दिली आहे.

प्रिती माने

Web Title: Navratri special article on the importance and information of orange color

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2024 | 04:21 PM

Topics:  

  • Navratri
  • navratri fesitival

संबंधित बातम्या

नवरात्रीत देवीच्या मंदिराचं रक्षण करताना दिसली सिंहीण, बाहेर बसूनच देऊ लागली पहारा; IFS अधिकाराने शेअर केला Video
1

नवरात्रीत देवीच्या मंदिराचं रक्षण करताना दिसली सिंहीण, बाहेर बसूनच देऊ लागली पहारा; IFS अधिकाराने शेअर केला Video

Shardiya Navratri: 29 की 30 सप्टेंबर नेमकी कधी आहे अष्टमी तिथी, जाणून घ्या पूजेसाठी मुहूर्त, पद्धत आणि महत्त्व
2

Shardiya Navratri: 29 की 30 सप्टेंबर नेमकी कधी आहे अष्टमी तिथी, जाणून घ्या पूजेसाठी मुहूर्त, पद्धत आणि महत्त्व

Navratri 2025 :  गरबा म्हणजे नक्की काय ? गरबा नृत्याचा खरा अर्थ तुम्हाला माहितेय का ?
3

Navratri 2025 : गरबा म्हणजे नक्की काय ? गरबा नृत्याचा खरा अर्थ तुम्हाला माहितेय का ?

नवरात्री उत्सवात देवीच्या नैवेद्यासाठी बनवा रसरशीत जिलेबी, १० मिनिटांमध्ये झटपट तयार होईल पदार्थ
4

नवरात्री उत्सवात देवीच्या नैवेद्यासाठी बनवा रसरशीत जिलेबी, १० मिनिटांमध्ये झटपट तयार होईल पदार्थ

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Marathi Breaking Live Updates : भारत-कॅनडा संबंध पुन्हा पूर्ववत होणार; आंतरराष्ट्रीय घडामोडींना वेग

LIVE
Marathi Breaking Live Updates : भारत-कॅनडा संबंध पुन्हा पूर्ववत होणार; आंतरराष्ट्रीय घडामोडींना वेग

शरीरात निर्माण झालेल्या लोहाच्या कमतरतेमुळे श्वास घेण्यास त्रास होतो? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

शरीरात निर्माण झालेल्या लोहाच्या कमतरतेमुळे श्वास घेण्यास त्रास होतो? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

India W vs Sri Lanka W CWC : पहिल्या जेतेपदासाठी भारतीय संघाच्या प्रवासाला होणार सुरुवात! मानधनाचे लक्ष या विक्रमावर असणार

India W vs Sri Lanka W CWC : पहिल्या जेतेपदासाठी भारतीय संघाच्या प्रवासाला होणार सुरुवात! मानधनाचे लक्ष या विक्रमावर असणार

Navi Mumbai Crime: नवी मुंबई हादरलं! चारित्र्याच्या संशायावरून वाद विकोपला आणि…; पतीनेच केली पत्नीची निर्घृण हत्या

Navi Mumbai Crime: नवी मुंबई हादरलं! चारित्र्याच्या संशायावरून वाद विकोपला आणि…; पतीनेच केली पत्नीची निर्घृण हत्या

मानहानी प्रकरणात कंगनावर न्यायालयाची कडक कारवाई, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहण्याची केली विनंती

मानहानी प्रकरणात कंगनावर न्यायालयाची कडक कारवाई, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहण्याची केली विनंती

सूर्यकुमार यादवने सांगितला आशिया कप फायनलमधील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट, म्हणाला – पाकिस्तानचा स्कोअर आणि…

सूर्यकुमार यादवने सांगितला आशिया कप फायनलमधील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट, म्हणाला – पाकिस्तानचा स्कोअर आणि…

बिग बॉसमधील तानिया मित्तलने दाखवले ते गाव जिथे झाला होता रावणाचा जन्म; त्याच्या वडिलांच्या नावावरून ठेवण्यात आलंय गावांचं नाव

बिग बॉसमधील तानिया मित्तलने दाखवले ते गाव जिथे झाला होता रावणाचा जन्म; त्याच्या वडिलांच्या नावावरून ठेवण्यात आलंय गावांचं नाव

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव;  ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव; ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Navi Mumbai : शरद पवार गटाला मोठा धक्का, चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

Navi Mumbai : शरद पवार गटाला मोठा धक्का, चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

Nanded : अशोक चव्हाण यांनी 3150 रुपयांपेक्षा जास्त भाव द्यावा – चिखलीकर

Nanded : अशोक चव्हाण यांनी 3150 रुपयांपेक्षा जास्त भाव द्यावा – चिखलीकर

Paithan News : भागवत कराडांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी, व्यापाऱ्यांशी साधला संवाद

Paithan News : भागवत कराडांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी, व्यापाऱ्यांशी साधला संवाद

Latur : शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजाराची मदत सरकारने द्यावी; अमित देशमुख यांची मागणी

Latur : शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजाराची मदत सरकारने द्यावी; अमित देशमुख यांची मागणी

Dhule : २५ वर्षांपासून रस्ते नाहीत, गटारी नाहीत, धुळ्यातील गुलमोहर सोसायटीचे नागरिक हतबल

Dhule : २५ वर्षांपासून रस्ते नाहीत, गटारी नाहीत, धुळ्यातील गुलमोहर सोसायटीचे नागरिक हतबल

Wardha : तलावाच्या मध्यभागी तरंगते दुर्गा, आरतीसाठी कशी येते काठावर?

Wardha : तलावाच्या मध्यभागी तरंगते दुर्गा, आरतीसाठी कशी येते काठावर?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.