• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • Navratri Special Article On The Importance And Information Of Orange Color

शौर्याचे…तेजाचे… अन् वीरांगणेचे प्रतिक; केशरी रंग

नवरात्रीमध्ये दररोज नवीन रंग परिधान केले जातात. आजचा रंग केशरी आहे. इतिहासामध्ये केसरी रंगाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. हा केसरी रंग शौर्याचे आणि वीरतेचे प्रतिक आहे. याची प्रचिती अनेक स्त्रियांच्या कार्यातून दिसून येते. याबद्दल माहिती देणारा आजचा लेख.

  • By प्रीति माने
Updated On: Oct 06, 2024 | 04:21 PM
importance of orang color in marathi

केशरी रंगाचे महत्त्व आणि माहिती देणारा लेख (फोटो -istock)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

नवरात्रीमध्ये नवदुर्गाची आराधना केली जाते. या शक्तीरुपी दुर्गेची पुजा आणि तिचा महिमा सांगितला जातो. दैवी शक्तीची उपासना केली जाते. देवींप्रमाणे आपल्या आसपास देखील अशा अनेक शक्तीरुपी स्त्रिया आहेत ज्या आपल्या रक्षणकर्त्या आहेत. जणू देवीनेच रुप घेऊन त्यांना आपल्या रक्षणार्थ पाठवले आहेत. नवरात्रीमध्ये नऊ रंग परिधान केले जातात. आज यातील केशरी रंग आहे. हा केशरी रंग वीरतेचे आणि शौर्याचे प्रतिक आहे. यातून सामर्थ्य आणि स्वातंत्र झळकते.

प्रभू रामांपासून छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत सर्वांनी भगवा झेंडा अभिमानाने मिरवला आहे. आपल्या भारत वर्षामध्ये या भगव्या झेंडाधरी लोकांनी अनेक वीर पराक्रम गाजवले आहे. युद्धावेळी रणागणांत या भगव्या झेंड्यांने अनेकांचा थरकाप उडवला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची पेरणी महाराष्ट्रामध्ये करत सुराज्य निर्माण केले. अटकेपार हा भगवा झेंडा नेऊन वीरतेने शौर्य दाखवले आहे. हा केसरी रंग म्हणजे प्रत्येकासाठी एक भावना बनला आहे. यामध्ये स्वराज्याची, सुराज्याची आणि वीरतेची भावना प्रबळ आहे. आपल्या तिरंगामध्ये सुद्धा हा केशरी रंग असून आपल्या लढ्याचे प्रतिक दर्शवतो आहे. हा लढा फक्त ब्रिटीश सैन्यापूरता मर्यादित नाही तर हा गुलामी आणि वाईट प्रवृत्ती विरोधात दिलेला लढा आहे. लाखो बलिदानानंतर तिरंगा अभिमान फडकतो आहे. या आपल्या शहीद जवानांची विरंगणा या केशरी रंगातून प्रकट होत आहे.

स्त्रियांमध्ये सुद्धा अशा अनेक वीरांगणा होऊन गेल्या आहेत. ज्यांनी आपले नाव इतिहासांच्या पानांवर सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे. या सर्व स्त्रियांनी स्त्री- पुरुष अशी विषमता मोडून स्वरक्षाणार्थ किंवा देशरक्षणार्थ प्राणांची आहुती दिली आहे. त्यापैकीच एक म्हणजे वीर झाशीची राणी लक्ष्मीबाई. आपली वैयक्तिक दुखः मागे सारुन लक्ष्मीबाईंनी शत्रुंची अक्षऱशः झोप उडवली. एक स्त्री शासक किती सुस्थितीमध्ये राज्य सांभाळू शकते आणि वेळप्रसंगी शत्रूशी युद्धनितीमध्ये सरस ठरु शकते याचे उदाहरण झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी घालून दिले. त्याचबरोबर पुण्यश्लोक अहिल्याबाई यांनी देखील सर्वोत्तम स्त्री शासक म्हणून संपूर्ण देशामध्ये नावलौकिक मिळवला. त्यांच्या राज्याला सुस्थितीमध्ये ठेऊन मंदिरांचा विकास केला. लोकोपयोगी कामे करुन आदर्श निर्माण केला. खऱ्या अर्थाने वारसदार होऊन अहिल्याबाईंनी आपली वीरता आणि चातुर्यता राज्यकारभारतून दाखवून दिली.

आता सुद्धा आपल्या देशाच्या सर्वोच्चस्थानी एक स्त्री शासक आहेत. द्रौपदी मुर्मू यांनी देशाच्या राष्ट्रपतीपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. आत्ताच्या काळामध्ये देखील अशा अनेक स्त्रिया आहेत, ज्यांनी आपले वेगळेपण आपल्या कार्यामधून दाखवून दिले आहे. राजकारणातील आतिशी मार्लेना, मायावती आणि ममता बॅनर्जी असो… किंवा खेळातील पी.टी.उषा, विनेश फोगाट किंवा मनु भाकर असो.. या सर्वांनी आपापल्या क्षेत्रामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या शौर्याने, कार्याने आणि कर्तुत्वाने नवे इतिहास रचले आहेत. खऱ्या अर्थाने या सर्वांनी आपली वीरांगणा दाखवून दिली आहे.

प्रिती माने

Web Title: Navratri special article on the importance and information of orange color

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2024 | 04:21 PM

Topics:  

  • Navratri
  • navratri fesitival

ताज्या बातम्या

पुढे वाचा
7 लाखात सेफ्टी आणि सनरूफ सुद्धा! मार्केटमध्ये ‘या’ Cars चा वेगळाच दर्जा

7 लाखात सेफ्टी आणि सनरूफ सुद्धा! मार्केटमध्ये ‘या’ Cars चा वेगळाच दर्जा

Nov 17, 2025 | 10:07 PM
भारताने फिरकीसाठी बनवली खेळपट्टी, पण ‘या’ कारणामुळे डाव आला अंगाशी! ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचा खुलासा

भारताने फिरकीसाठी बनवली खेळपट्टी, पण ‘या’ कारणामुळे डाव आला अंगाशी! ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचा खुलासा

Nov 17, 2025 | 10:04 PM
Ahilyangar News: 2 तलाव असून देखील ‘या’ गावात पाणी टंचाई, तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

Ahilyangar News: 2 तलाव असून देखील ‘या’ गावात पाणी टंचाई, तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

Nov 17, 2025 | 09:42 PM
महाराष्ट्राच्या ‘महा-देवा’ फुटबॉल उपक्रमाला बळ; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत टायगर श्रॉफसोबत सामंजस्य करार

महाराष्ट्राच्या ‘महा-देवा’ फुटबॉल उपक्रमाला बळ; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत टायगर श्रॉफसोबत सामंजस्य करार

Nov 17, 2025 | 09:39 PM
‘अतिवेग, हेल्मेट अन्…’; भारतात दरवर्षी अपघातांमध्ये ‘इतक्या’ जणांचा मृत्यू; काय सांगतो UNICEF चा अहवाल?

‘अतिवेग, हेल्मेट अन्…’; भारतात दरवर्षी अपघातांमध्ये ‘इतक्या’ जणांचा मृत्यू; काय सांगतो UNICEF चा अहवाल?

Nov 17, 2025 | 09:34 PM
Ahilyangar News: कोपरगावात पॉलिटिकल वादळ! शिवसेनेकडून राजेंद्र झावरे तर उबाठाने दिली सपना मोरे यांना उमेदवारी

Ahilyangar News: कोपरगावात पॉलिटिकल वादळ! शिवसेनेकडून राजेंद्र झावरे तर उबाठाने दिली सपना मोरे यांना उमेदवारी

Nov 17, 2025 | 09:14 PM
‘परीक्षा निकालानंतर ४ दिवसांत नियुक्तीपत्रे द्या; तर जानेवारीपर्यंत…; शासकीय सेवेत सुधारणांसाठी मुख्यमंत्र्यांचे मोठे निर्देश

‘परीक्षा निकालानंतर ४ दिवसांत नियुक्तीपत्रे द्या; तर जानेवारीपर्यंत…; शासकीय सेवेत सुधारणांसाठी मुख्यमंत्र्यांचे मोठे निर्देश

Nov 17, 2025 | 09:06 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Nov 17, 2025 | 08:21 PM
Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Nov 17, 2025 | 08:09 PM
Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Nov 17, 2025 | 07:32 PM
Raigad News : रोह्यात वनश्री शेडगे राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार

Raigad News : रोह्यात वनश्री शेडगे राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार

Nov 17, 2025 | 07:24 PM
Ambadas Danve : ‘भाजपचे बाजारु हिंदुत्व, मताच्या राजकराणाचे हिंदुत्व आहे’

Ambadas Danve : ‘भाजपचे बाजारु हिंदुत्व, मताच्या राजकराणाचे हिंदुत्व आहे’

Nov 17, 2025 | 03:34 PM
Sindhudurg : सिंधुदुर्गात राजकीय समीकरणांमध्ये उलथापालथ

Sindhudurg : सिंधुदुर्गात राजकीय समीकरणांमध्ये उलथापालथ

Nov 17, 2025 | 03:31 PM
Nagpur News  : विखे पाटलांची शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा सवाल

Nagpur News : विखे पाटलांची शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा सवाल

Nov 16, 2025 | 07:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.