Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पहिल्या पराभवानंतर रवी शास्त्री यांनी केली खास मागणी! मालिका हरला तर गिलच्या कर्णधारपदाचे काय?

टीम इंडियाला पहिला पराभवानंतर आता भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी शुभमन गिलबद्दल कौतुकाचे पूल बांधले आहेत. पहिल्या सामन्यामध्ये भारताच्या संघाची कमालीची कामगिरी राहिली.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jun 29, 2025 | 03:10 PM
फोटो सौजन्य – X

फोटो सौजन्य – X

Follow Us
Close
Follow Us:

शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारताच्या संघाने इंग्लंड विरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यामध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. रोहित शर्माचे निवृत्तीनंतर शुभमन गिल याला भारतीय संघाचे कर्णधार पद सोपवण्यात आले आहे. पहिला पराभवानंतर आता भारतीय संघाची नजर सामन्याच्या विजयावर असणार आहे. टीम इंडियाला पहिला पराभवानंतर आता भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी शुभमन गिलबद्दल कौतुकाचे पूल बांधले आहेत. पहिल्या सामन्यामध्ये भारताच्या संघाची कमालीची कामगिरी राहिली पण टीम इंडीयाचे गोलंदाज फार काही खास कामगिरी करु शकले नाही. 

दुसरा सामना हा एजबॅस्टन स्टेडियम येथे खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय संघासाठी महत्वाचा असणार आहे, कारण पहिल्या सामन्यामध्ये इंग्लडच्या संघाने विजय मिळवुन मालिकेमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी संघ व्यवस्थापनाला विनंती केली आहे की भारत इंग्लंडविरुद्धची चालू मालिका गमावला तरी शुभमन गिलला कर्णधारपदी कायम ठेवावे.

सामन्यादरम्यान फंलंदाज मैदानात कोसळला! हृदयविकाराने मृत्यू, VIDEO पाहून तुम्हालाही बसेल धक्का

लीड्स कसोटीतील पराभवानंतर शास्त्री यांनी नवीन आणि तरुण कर्णधार गिलचे कौतुक केले. त्यांनी गिलच्या परिपक्वतेचे कौतुक केले. इतकेच नाही तर माजी मुख्य प्रशिक्षकाने संघ व्यवस्थापनाला त्याला ३ वर्षांसाठी कर्णधारपदी ठेवण्याची विनंती केली.

“तो खूप परिपक्व झाला आहे. तो ज्या पद्धतीने मीडियाशी वागतो, पत्रकार परिषदांमध्ये, नाणेफेकीत ज्या पद्धतीने बोलतो, त्यामुळे तो खूप परिपक्व झाला आहे. त्याला तीन वर्षे संघात राहू द्या. मालिकेत काहीही घडले तरी त्यात कोणतेही बदल करू नका. तीन वर्षे त्याच्यासोबत राहा. मला वाटते की तो तुमच्यासाठी चांगले करेल,” असे शास्त्री यांनी विस्डेनला सांगितले.

IND vs ENG : हरमनची सेना इंग्लडविरुद्ध T20 मालिकेसाठी सज्ज! वाचा कधी आणि कुठे पाहता येणार सामन्याची लाइव्ह स्ट्रिमिंग

शास्त्रींचा असा विश्वास आहे की गिलमध्ये एक महान खेळाडू बनण्यासाठी सर्व गुण आहेत. त्याला वेळेनुसार परिस्थितीशी जुळवून घेणे आवश्यक आहे. तो म्हणाला, “गिल पुढे जाऊ शकला नाही तर मला निराशा होईल. फलंदाजी करताना त्याची शैली राजेशाही आहे. जर तो अनुभवाने शिकू शकला आणि परिस्थितीनुसार स्वतःला जुळवून घेऊ शकला, तर मला वाटते की तो एक असे नाव आहे ज्याकडे मी पाहू शकतो.”

Web Title: Ravi shastri made a special demand after the first defeat what about shubman gills captaincy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2025 | 03:10 PM

Topics:  

  • cricket
  • ENG vs IND
  • Ravi Shastri
  • Shubman Gill
  • Sports
  • Team India

संबंधित बातम्या

क्रिकेट विश्वातील जुनी आणि प्रसिद्ध कसोटी मालिकेचा होणार शुभारंभ! जाणून घ्या ‘अ‍ॅशेस’चा इतिहास
1

क्रिकेट विश्वातील जुनी आणि प्रसिद्ध कसोटी मालिकेचा होणार शुभारंभ! जाणून घ्या ‘अ‍ॅशेस’चा इतिहास

‘मी हरमनप्रीत आहे का?’ निगार सुलतानाने मारहाणीचे आरोप फेटाळत, भारतीय कॅप्टनवर साधला निशाणा! कर्णधाराचा नवा ड्रामा सुरु
2

‘मी हरमनप्रीत आहे का?’ निगार सुलतानाने मारहाणीचे आरोप फेटाळत, भारतीय कॅप्टनवर साधला निशाणा! कर्णधाराचा नवा ड्रामा सुरु

तीन सामन्यात पराभव, भारताच्या संघाचे WTC फायनलमध्ये जाण्याचे आव्हान होणार कठीण! जाणून घ्या संपूर्ण समीकरण
3

तीन सामन्यात पराभव, भारताच्या संघाचे WTC फायनलमध्ये जाण्याचे आव्हान होणार कठीण! जाणून घ्या संपूर्ण समीकरण

IND vs SA : खेळपट्टीची चूक नाही, फलंदाजांची चूक…गौतम गंभीरच्या समर्थनार्थ उतरले सुनील गावस्कर
4

IND vs SA : खेळपट्टीची चूक नाही, फलंदाजांची चूक…गौतम गंभीरच्या समर्थनार्थ उतरले सुनील गावस्कर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.