• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Cellular Operators Association Of India Coai Did Not Like New Rules Of Trai

TRAI चे नियम टेलिकॉम कंपन्यांसाठी ठरले डोकेदुखी! नव्या नियमांवर COAI नाराज

TRAI ने काही दिवसांपूर्वी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. TRAI ने जारी केलेले हे नियम ग्राहकांसाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहेत. मात्र ग्राहकांसाठी फायदेशीर ठरणार हे नियम टेलिकॉम कंपन्यांसाठी डोकेदुखी ठरले आहेत. TRAI च्या नवीन मार्गदर्शक तत्वांवर टेलिकॉम कंपन्यांची संघटना COAI ने नाराजी व्यक्त केली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 05, 2024 | 12:18 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने काही दिवसांपूर्वी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. मोबाईल सेवेचा दर्जा सुधारण्यासाठी TRAI ने हा निर्णय घेतला आहे. कोणत्याही टेलिकॉम कंपनीने TRAI च्या नव्या नियमांचे पालन केले नाही, तर त्या कंपन्यांना 1 लाख रुपयांपर्यंत दंड भरावा लागणार आहे. हा दंड पूर्वी 50 हजार रुपये होता. मात्र आता दंडाची रक्कम वाढवण्यात आली आहे. मात्र TRAI च्या नवीन मार्गदर्शक तत्वांवर टेलिकॉम कंपन्यांची संघटना COAI (Cellular Operators Association of India) ने नाराजी व्यक्त केली आहे.

हेदेखील वाचा- BSNL बाबत पंतप्रधान मोदींनी घेतला होता महत्वाचा निर्णय! दूरसंचार मंत्र्यांचा खुलासा

TRAI ने दोन दिवसांपूर्वी नवीन मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत. या नवीन नियमांनुसार, टेलिकॉम कंपनीची इंटरनेट सेवा 24 तासांपेक्षा जास्त काळ खंडित झाल्यास टेलिकॉम ऑपरेटरना ग्राहकांना नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे. नव्या नियमांनुसार सर्विस क्वालिटी स्टँडर्डची पूर्तता न केल्याबद्दल कंपन्यांना 1 लाख रुपयांपर्यंत दंड भरावा लागणार आहे. हा दंड यापूर्वी 50,000 रुपयांपर्यंत होता.

हेदेखील वाचा- AI गॅझेट ‘Friend’ झालाय लाँच! तुमचा एकटेपणा दूर करण्यासाठी ठरेल फायदेशीर

नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल टेलिकॉम कंपन्यांना 1 लाख रुपये, 2 लाख रुपये, 5 लाख रुपये आणि 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. तसेच एखाद्या जिल्ह्यात नेटवर्क खंडीत झाल्यास, टेलिकॉम ऑपरेटरना पोस्टपेड ग्राहकांसाठी भाड्यात सवलत द्यावी लागणार आहे आणि प्रीपेड ग्राहकांसाठी कनेक्शनची व्हॅलिडीट वाढवावी लागणार आहे.

TRAI ने जारी केलेले हे नियम ग्राहकांसाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहेत. मात्र ग्राहकांसाठी फायदेशीर ठरणार हे नियम टेलिकॉम कंपन्यांसाठी डोकेदुखी ठरले आहेत. TRAI च्या नवीन मार्गदर्शक तत्वांवर टेलिकॉम कंपन्यांची संघटना COAI ने नाराजी व्यक्त केली आहे. COAI चं म्हणणं आहे की, TRAI च्या नवीन मार्गदर्शक तत्वांमुळे टेलिकॉम कंपन्यांचा खर्च वाढणार आहे. याचा परिणाम कॉल आणि डेटाच्या किमतींवरही होऊ शकतो. TRAI सतत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करत असते, परंतु कंपनीच्या समस्या सोडवण्यासाठी कोणतीही पावले उचलत नाही. त्यांच्यासाठी कॉल क्वालिटीही खूप महत्त्वाची आहे आणि त्यासाठी ते संबंधित यंत्रणांशी चर्चा करत राहणार आहेत.

टेलिकॉम कंपन्यांनी म्हटलं आहे की, सध्या 5G सेवांचा विस्तार केला जात आहे, त्यासाठी मोठी रक्कम खर्च करावी लागणार आहे. TRAI नवीन मार्गदर्शक तत्त्वे चिंताजनक आहेत. यापूर्वी दर तीन महिन्यांनी सेवा गुणवत्तेचा अहवाल द्यावा लागत होता, मात्र आता हा अहवाल दर महिन्याला सादर करावा लागणार आहे. ट्रायच्या नवीन नियमांनुसार, कोणत्याही जिल्ह्यात नेटवर्क आउटेज झाल्यास, टेलिकॉम कंपन्या कनेक्शनची वैधता वाढवतील आणि त्यासाठी ग्राहकांना अतिरिक्त पैसे द्यावे लागणार नाहीत. नेटवर्क डाउन राहिल्यास टेलिकॉम कंपन्यांना त्याची किंमत मोजावी लागेल. याचा फायदा ग्राहकांना होणार असून टेलिकॉम कंपन्यांचे नुकसान होणार आहे.

Web Title: Cellular operators association of india coai did not like new rules of trai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2024 | 09:31 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Tata Nexon EV च्या बेस व्हेरिएंटसाठी 2 लाखांचं डाउन पेमेंट केल्यास किती असेल EMI?

Tata Nexon EV च्या बेस व्हेरिएंटसाठी 2 लाखांचं डाउन पेमेंट केल्यास किती असेल EMI?

वात-पित्त-कफ दोषामुळे त्रस्त आहात? जाणून घ्या प्रकृतीनुसार कोणते डिटॉक्स ड्रिंक ठरतील आरोग्यासाठी प्रभावी

वात-पित्त-कफ दोषामुळे त्रस्त आहात? जाणून घ्या प्रकृतीनुसार कोणते डिटॉक्स ड्रिंक ठरतील आरोग्यासाठी प्रभावी

चंद्रासारखे गुण बाळगणारी लोकं! कोण आहेत मूलांक २? काय आहेत विशेषतः? जाणून घ्या

चंद्रासारखे गुण बाळगणारी लोकं! कोण आहेत मूलांक २? काय आहेत विशेषतः? जाणून घ्या

तुझ्याकडे पैसे नसतील तर तुझ्या बायकोला…; पुण्यातील संतापजनक प्रकार उघडकीस

तुझ्याकडे पैसे नसतील तर तुझ्या बायकोला…; पुण्यातील संतापजनक प्रकार उघडकीस

‘पुन्हा हल्ला केल्यास विनाश…’ ; इराणच्या धर्मगुरुंची अमेरिका आणि इस्रायलला चेतावणी

‘पुन्हा हल्ला केल्यास विनाश…’ ; इराणच्या धर्मगुरुंची अमेरिका आणि इस्रायलला चेतावणी

Best Ropeway in India : आकाशातून निसर्ग पाहण्याचा अनोखा अनुभव घ्यायचा असेल तर ‘या’ आहेत भारतातील सर्वोत्तम Ropeway Rides

Best Ropeway in India : आकाशातून निसर्ग पाहण्याचा अनोखा अनुभव घ्यायचा असेल तर ‘या’ आहेत भारतातील सर्वोत्तम Ropeway Rides

Honda Activa साठी फक्त 3 हजार रुपयांचा EMI, कसे असेल संपूर्ण फायनान्शियल प्लॅनिंग?

Honda Activa साठी फक्त 3 हजार रुपयांचा EMI, कसे असेल संपूर्ण फायनान्शियल प्लॅनिंग?

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : खड्ड्यांनी घेतला एकुलत्या भावाचा बळी, कल्याणमधील हृदयद्रावक घटना

Kalyan : खड्ड्यांनी घेतला एकुलत्या भावाचा बळी, कल्याणमधील हृदयद्रावक घटना

Navi Mumbai : नेरुळमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा

Navi Mumbai : नेरुळमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा

Wardha : मतचोरीविरोधात १९ ऑगस्टला महाविकास आघाडीचा आक्रोश मोर्चा

Wardha : मतचोरीविरोधात १९ ऑगस्टला महाविकास आघाडीचा आक्रोश मोर्चा

Raju Shetty : ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Raju Shetty : ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Raigad : खोपोलीत मतदार याद्यांमध्ये सारखी नावे, आपचा मोठा खुलासा

Raigad : खोपोलीत मतदार याद्यांमध्ये सारखी नावे, आपचा मोठा खुलासा

Nashik : नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भुजबळांचा आग्रह कायम

Nashik : नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भुजबळांचा आग्रह कायम

Sindhudurg : सिंधुदुर्गात वाहन चालक-मालक संघटना स्थापन, नोंदणी पूर्ण

Sindhudurg : सिंधुदुर्गात वाहन चालक-मालक संघटना स्थापन, नोंदणी पूर्ण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.