रिफायनरीवरुन सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. तसेच आरोप प्रत्यारोप केले जाताहेत. मविआच्या नेत्यांनी हे सरकार दडपशाहीचा वापर करत असल्याचा आरोप केला आहे. तर याचे राजकारण करु नका, असं…
आंगणेवाडीची जत्रा मागच्या आठवड्यात मोठ्या उत्साहात पार पडली. सुमारे पाच लाख भाविकांनी भराडी देवीचे दर्शन घेतले. यात आमदार, राजकीय नेते आणि कलाकार या सर्वांचीच उपस्थिती होती. मुंबईतील चाकरमानी वर्षातून तीन-चारदा…
व्हिडिओ शूट करताना त्याला इतके अडथळे आले की, शूट सुरू असताना लोकं त्याच्या समोर येऊन त्याच्याकडे पाहात रहायचे किंवा कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये डोकावत राहायचे. एकाला तर त्याने चांगलाच चोप दिला असल्याचंही…
गडनदी पूलावर धोकादायक वळणावर चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला, ही बस मुंबई ते गोवाच्या दिशेने जात होती. कणकवलीतही भीषण अपघात झाला आहे. कणकवलीत आरामबस उलटून 4 जणांचा मृत्यू तर…
रायगड (Raigad), रत्नागिरी (Rantnagiri), पालघर (Palghar), पुणे (Pune), कोल्हापूर (Kolhapur), नाशिक (Nashik) आणि गडचिरोलीला (Gadchiroli) आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
ध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात काही ठिकाणी विजांचा कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागानं सांगितला. तसेच विदर्भातही काही ठिकाणी वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
अरबी समुद्रातून सध्या बाष्पाचा पुरवठा होत असल्याने पश्चिम किनारपट्टीच्या परिसरात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कोकणात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.
यंदा राज्यात मान्सूनचा हंगाम (the monsoon season) दणक्यात सुरु झाला असली तरी शेतकऱ्यांनी (farmers) इतक्यात पेरणीची घाई करू नये (not rush to sow), असा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात आला आहे.…
कोकणच्या जनतेविषयी आघाडी सरकारला असणारी अनास्था या मदतीतून प्रकट झाली आहे. राज्य सरकारने जाहीर केलेली मदत बागायतदार , मच्छीमार यांच्या जखमेवर मीठ चोळणारी आहे. विभागीय आयुक्तांकडून नुकसानीबाबत सादर केलेला अहवाल…
मुख्यमंत्र्यांचा दौरा (The visit of the Chief Minister) हा कोकणवासीयांच्या डोळ्यांत धूळफेक करणारा (dust-up in the eyes of the people of Konkan) आणि दिखाऊपणाचा दौरा होता. विमानतळावर जाऊन बैठक घेणे, पुन्हा…
चक्रीवादळ भीषण होते. जे काही नुकसान झाले आहे. त्याचं केंद्राच्या निकषाप्रमाणे मदत देणार आहोतच आणि राज्य सरकार म्हणून आणखी जे काही करता येणं शक्य हवं ते केले जाईल. त्यांनी नुकसानीचा…
या कोरोना महामारीला कंटाळून एका ४५ वर्षीय कोरोना रूग्णाने रूग्णालयात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना चिपळूणमध्ये घडली आहे. त्यामुळे येथील रूग्णालयात एकच खळबळ उडाली…
नागोठणे : महाराष्ट्र राज्य सरकारच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, विधी व न्याय, माहिती व जनसंपर्क, राज्यमंत्री तथा पालकमंत्री आदिती तटकरे यांचा शनिवार दि. ८…
पेण – आदिवासी विकास विभागाने घेतलेल्या बैठकी नंतरही महसूल विभागाच्या हलगर्जीपणाचा निषेध करीत मुलभूत सुविधांच्या मागण्यांसाठी आदिवासी बांधव उपोषणावर ठाम असून पनवेल प्रांत कार्यालयासमोर ९ ऑगस्ट आदिवासी दिन साधून उपोषणाला…
रोहा: रोह्यातील तांबडी येथील घडलेल्या अमानुष घटनेत पीडित मुलीला व तिच्या कुटुंबियांना न्याय न मिळाल्यास रस्त्यावर उतरुन आंदोलन करु असा सुचक इशारा अखिल भारतीय मराठा समाजाच्या रायगड जिल्हा अध्यक्षा स्नेहा…
पालघर : पालघर जिल्ह्यात मंगळवार रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. जिल्ह्यात पावसानं सोमवारपासून चांगली हजेरी लावली आहे. मात्र मंगळवारी सकाळपासून जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पावसानं हजेरी लावली.…