भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार अष्टपैलू दीप्ती शर्माने २०२५ या वर्षात आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. दीप्ती शर्माने २०२५ या वर्षात खास विक्रम देखील केला आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील अखेरचा सामना भारताने १५ धावांनी जिंकला.भारताने या मालिकेत श्रीलंकेला क्लीन स्वीप दिला. भारताने प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेपुढे १७५ धावांचे लक्ष्य दिले होते.
भारत आणि श्रीलंका महिला संघ यांच्यात आज पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील पाचवा सामना खेळला जात आहे. भारताने प्रथम फलंदाजी करत श्रीलंकेसमोर १७६ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
भारतीय महिला संघ आणि श्रीलंका महिला संघ यांच्यात शेवटचा आणि पाचवा टी २० सामना आज तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफील्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळला जाणार आहे. श्रीलंकेने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला.
भारतीय महिला संघ आणि श्रीलंकेच्या महिला संघ यांच्यात पाचवा सामना आज, ३० डिसेंबर रोजी तिरुअनंतपुरम येथील ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात शफाली वर्माला इतिहास रचण्याची संधी आहे.
भारतीय महिला संघाने श्रीलंकेविरुद्ध चौथ्या टी-२० सामन्यात भारतीय संघातील सर्वात तरुण खेळाडू जी. कमलिनीने सीमारेषेवर एक शानदार झेल पकडला आहे. तिच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हा पहिला झेल आहे.
संपूर्ण सामन्यात भारताचे वर्चस्व राहिले, परंतु सामना संपताच चाहत्यांनी हरमनप्रीत कौरचा मैदानावर राग पाहिला. भारतीय कर्णधार इतकी संतापली की ती मैदानाच्या मध्यभागी तिच्याच खेळाडूंवर ओरडताना दिसली.
भारताची उपकर्णधार स्मृती मानधना हिने आणखी एक रेकाॅर्ड नावावर केला आहे. रविवारी श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधनाने १०,००० आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केल्या.
भारतीय महिला क्रिकेट संघाने रविवारी चौथ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात श्रीलंकेचा ३० धावांनी पराभव केला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत ४-० अशी आघाडी घेतली. या सामन्यामध्ये भारताची दमदार फलंदाजी पाहायला मिळाली.
IND W vs SL W: तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाने शानदार कामगिरी करत सामना जिंकला आणि मालिकाही जिंकली. भारताकडून रेणुका सिंगने चार आणि दीप्ती शर्माने तीन विकेट घेतल्या.
Most Wickets In T20I: भारतीय अष्टपैलू दीप्ती शर्मा (Deepti Sharma) मैदानात परतली आणि गोलंदाजीत एक उल्लेखनीय कामगिरी केली, जी यापूर्वी कोणत्याही भारतीय खेळाडूने, पुरुष किंवा महिलांनी टी-२० मध्ये साध्य केलेली…
IND vs SL: प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने २० षटकांत ९ विकेट्स गमावून १२८ धावा केल्या. येथून भारताला विजयासाठी १२९ धावांची आवश्यकता होती. टीम इंडियाने हे लक्ष्य ११.५ षटकांत ७ विकेट्स…
मालिकेच्या पहिल्या सामन्यामध्ये जेमिमा राॅड्रिग्स हिने नाबाद खेळी खेळली. भारत आणि श्रीलंकेच्या महिला संघांमधील मालिकेतील दुसऱ्या T20 सामन्याच्या लाईव्ह स्ट्रीमिंग माहितीवर एक नजर टाकूया.
विशाखापट्टणम येथे खेळला गेलेला पहिला सामना भारताने ८ विकेट्सच्या फरकाने जिंकला. या शानदार विजयानंतरही भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर आनंदी दिसत नव्हती. सामन्यानंतर तिने यामागील कारणही स्पष्ट केले.
मानधना २३ नोव्हेंबर रोजी संगीतकार पलाश मुच्छल यांच्याशी लग्न करणार होती, परंतु लग्न रद्द झाले. त्यानंतर, भारतीय खेळाडूने पहिल्यांदाच मैदानावर पाऊल ठेवले आणि इतिहास रचला.
भारतीय संघाने शानदार गोलंदाजी केली आणि श्रीलंकेला मजबूत धावसंख्या उभारण्यापासून रोखले. त्यानंतर, भारतीय गोलंदाजांनी त्यांची ताकद दाखवून विजय मिळवला. भारताने श्रीलंकेचा 8 विकेट्सने पराभव केला.