जर तुम्ही टाटा मोटर्सची कोणतीही कार खरेदी करण्याची तयारी करत असाल. तर मग याच महिन्यात कार बुक करा अन्यथा तुम्हाला पुढील महिन्यात अतिरिक्त पैसे द्यावे लागेल.
Tata Cars Price Hike News: टाटा मोटर्सच्या ग्राहकांसाठी आणखी एक वाईट बातमी आहे. कंपनीने संकेत दिले आहेत की येत्या आठवड्यात त्यांच्या प्रवासी वाहनांच्या किमती वाढू शकतात.
येत्या नवीन वर्षात आघाडीची बाईक उत्पादक कंपनी Triumph देखील किंमत वाढवण्याच्या तयारीत आहे. चला जाणून घेऊयात कोणत्या मॉडेल्सच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.
रेल्वेने प्रवासी भाडे वाढवले आहे. तथापि, काही प्रवास पर्यायांना या वाढीतून वगळण्यात आले आहे. नवीन भाडे या महिन्यापासून लागू होतील. 26 डिसेंबरपासून हा बदल लागू होणार असून उपनगरीय रेल्वेसाठी हा…
जर तुम्ही KTM बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरणार आहे. याचे कारण म्हणजे कंपनीने त्यांच्या बाईक्सच्या किमतीत वाढ केली आहे.
गेल्या वर्षी बटाटा आणि कांद्याच्या किमतीत झालेल्या मोठ्या वाढीसाठी हवामान बदल जबाबदार आहे. एका अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे. नक्की हे कसं घडतंय याबाबत आपण जाणून घेऊया
मर्सिडीज बेंझने भारतीय मार्केटमध्ये त्यांच्या काही लक्झरी कारच्या किमतीत वाढ केली आहे. ही वाढ तात्काळ प्रभावाने लागू झाली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
मारुती सुझुकी ही देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी आहे, ज्यांनी मार्केटमध्ये दमदार कार्स ऑफर केल्या आहेत. परंतु, आता कंपनीने आपल्या एका लोकप्रिय कारची किंमत वाढवली आहे.
येत्या काही दिवसांत सर्वसामान्यांच्या खिशावरचा बोजा आणखी वाढू शकतो.कारण महानगर गॅस लिमिटेड आणि इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडसारख्या शहरी गॅस वितरक कंपन्या लवकरच गॅसच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.
आपली स्वतःची दुचाकी घेणं हे प्रत्येक मध्यम वर्गीय व्यक्तीचं स्वप्न असतं. परंतु हे स्वप्न आता थोडं महाग झालं आहे. ह्यामागील कारण म्हणजे नुकतेच बाइक्स आणि स्कूटरच्या किंमतीत झालेली दरवाढ!
देशभरात सध्या सगळीकडे निवडणुकीचे वातावरण आहे.निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांकडून निवडणुकीची जोरदार तयारी केली जात आहे. मात्र या दिवसांमध्ये महागाई वाढू नये यासाठी केंद्र सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात…
कांद्याचे दर नियंत्रित करण्यासाठी केंद्र शासनाने कांद्याच्या निर्यातीवर निर्यात शुल्क वाढविल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. सरकार निवडणुका जिंकण्यासाठी जर कांद्याचे भाव पाडत असेल तर शेतकऱ्यांनी अशा पक्षाचे सरकार पाडावे…