मराठवाडा विभागातील कोरडवाहू शेतीसाठी उपयुक्त व अधिक उत्पादनक्षम बाजरीच्या जाती शेतकऱ्यांना उपलब्ध होणार असून त्यातून उत्पादन व उत्पन्न वाढीस मोठा लाभ होणार आहे, या वाणांमुळे उत्पादनक्षमता वाढून शेतकऱ्याचे आर्थिक सक्षमीकर
भारत आणि अमेरिकेतील प्रस्तावित व्यापार कराराबाबत एक मोठी सकारात्मक अपडेट समोर आली आहे. दोन्ही देशांचे प्रतिनिधी सध्या व्यापार वाटाघाटीसाठी नवी दिल्लीत आहेत. याबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी वाचा ही बातमी..
कांदा, सोयाबीन यासह वेचणीवर आलेला कापूस, मका, भाजीपाला आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कोकण आणि पुणे जिल्ह्यातील भातकापणीची कामे पूर्णपणे ठप्प झाली असून, अनेक ठिकाणी भातशेती अक्षरशः पाण्याखाली गेली…
यावर्षी खरीप हंगामात सोयाबीन निघाले नसल्याच्या तक्रारी झाल्यानंतर कृषी विभागाच्या गुणनियंत्रण निरीक्षकांमार्फत कृषी केंद्रांची तपासणी करण्यात आली होती.. त्यामध्ये गणेशा सोयाबीन वाणाचे ५ नमुने अप्रमाणित आढळून आले आहेत.
पावसाने उघडीप दिल्याने जमिनीला वाफसा येत असल्याने शेतकऱ्यांकडून पेरण्यांना सुरुवात केली आहे. त्याचबरोबर पेरणीच्या अगोदर मशागतीही काही ठिकाणी सुरू असल्याने कुळवणीसाठी लगबग सुरू आहे.
मावळ तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. हा पाऊस शेतकऱ्यांच्या शेतीसाठी महत्वाचा असला तरी दुसरीकडे उन्हाळी बाजरीचे पिके या पावसाने हिरावून नेली आहेत.
शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) तंत्रज्ञानाचा वापर होण्यासाठी अर्थसंकल्पात ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, आवश्यकता भासल्यास पुरवणी मागण्यांमध्ये वाढीव निधीची तरतूद करण्यात येईल.