महाराष्ट्र कृषी सेवा भरती प्रक्रियेची सुरुवात सप्टेंबर २०२४ मध्ये झाली होती. त्यानंतर पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखती तसेच तात्पुरती गुणवत्ता यादी हे सर्व टप्पे पूर्ण झाले.
कारखान्याकडे शेतकऱ्यांच्या एफआरपीची तब्बल १३० कोटी ४६ लाख २५ हजार रुपयांची थकबाकी राहिली आहे. या थकीत रकमेसोबतच १५ टक्के दराने आकारण्यात येणारे व्याजही वसूल करण्याचे आदेश आयुक्त कोलते यांच्याकडून देण्यात…
Galmukt Dharan Galyukt Shivar yojana: राज्य शासनाच्या मृद व जलसंधारण विभागातर्फे राबविण्यात येत असलेली 'गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार' योजना जलस्रोतांचे संवर्धन आणि शाश्वत शेती विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे,
PM Kisan: पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा २३वा हप्ता जून किंवा जुलै २०२६ मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार का? पात्र लाभार्थी असूनही केवळ 'या' ३ महत्त्वाच्या तांत्रिक प्रक्रियांअभावी शेतकऱ्यांचे २…
राज्यात शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ) आणि शेतकरी उत्पादक कंपनी (एफपीसी) या केवळ योजना नसून शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणाची मोठी चळवळ असल्याचे मंत्री जयकुमार रावल यांनी नमूद केले.
भारतात सध्या पुरेशा प्रमाणात खतांची उपलब्धता आहे. परंतु, पश्चिम आशियातील दीर्घकाळ संघर्षामुळे समस्या निर्माण होऊ शकते. दक्षिण भारतीय राज्यांना खतांचा सर्वात मोठा पुरवठादार एफएसीटी च्या एका अधिकाऱ्याने हे सांगितले.
केंद्र सरकारने कृषी क्षेत्राचे आधुनिकीकरण करण्यासाठी कठोर आणि पारदर्शक सुधारणा करण्याचे आवाहन केले आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक हितांशी संबंधित कोणतीही तडजोड किंवा विलंब यापुढे सहन केला जाणार नाही.
मराठवाडा विभागातील कोरडवाहू शेतीसाठी उपयुक्त व अधिक उत्पादनक्षम बाजरीच्या जाती शेतकऱ्यांना उपलब्ध होणार असून त्यातून उत्पादन व उत्पन्न वाढीस मोठा लाभ होणार आहे, या वाणांमुळे उत्पादनक्षमता वाढून शेतकऱ्याचे आर्थिक सक्षमीकर
भारत आणि अमेरिकेतील प्रस्तावित व्यापार कराराबाबत एक मोठी सकारात्मक अपडेट समोर आली आहे. दोन्ही देशांचे प्रतिनिधी सध्या व्यापार वाटाघाटीसाठी नवी दिल्लीत आहेत. याबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी वाचा ही बातमी..
कांदा, सोयाबीन यासह वेचणीवर आलेला कापूस, मका, भाजीपाला आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कोकण आणि पुणे जिल्ह्यातील भातकापणीची कामे पूर्णपणे ठप्प झाली असून, अनेक ठिकाणी भातशेती अक्षरशः पाण्याखाली गेली…
यावर्षी खरीप हंगामात सोयाबीन निघाले नसल्याच्या तक्रारी झाल्यानंतर कृषी विभागाच्या गुणनियंत्रण निरीक्षकांमार्फत कृषी केंद्रांची तपासणी करण्यात आली होती.. त्यामध्ये गणेशा सोयाबीन वाणाचे ५ नमुने अप्रमाणित आढळून आले आहेत.
पावसाने उघडीप दिल्याने जमिनीला वाफसा येत असल्याने शेतकऱ्यांकडून पेरण्यांना सुरुवात केली आहे. त्याचबरोबर पेरणीच्या अगोदर मशागतीही काही ठिकाणी सुरू असल्याने कुळवणीसाठी लगबग सुरू आहे.
मावळ तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. हा पाऊस शेतकऱ्यांच्या शेतीसाठी महत्वाचा असला तरी दुसरीकडे उन्हाळी बाजरीचे पिके या पावसाने हिरावून नेली आहेत.