• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • India »
  • 430 Flights Cancelled Due To Security Reason

भारत-पाक तणावाचा विमानसेवेला फटका; तब्बल 430 विमानांची उड्डाणं रद्द तर 27 विमानतळ करण्यात आली बंद

उत्तर, पश्चिम आणि मध्य भारतातील विमानतळ बंद असल्याने शनिवारी (दि.10) पर्यंत सर्व उड्डाणे थांबवण्यात आली आहेत. याचा हवाई वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. भारतीय विमान कंपन्यांनी 430 उड्डाणे रद्द केली आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 09, 2025 | 09:22 AM
अहमदाबाद विमान अपघाताचा पुण्यात दिसून आला परिणाम; दोन विमानांची उड्डाणं रखडली

अहमदाबाद विमान अपघाताचा पुण्यात दिसून आला परिणाम; दोन विमानांची उड्डाणं रखडली (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

नवी दिल्ली : पहलगाम येथे दहशतवाद्यांनी हल्ला केला. यामध्ये 27 जणांची गोळ्या झाडून हत्या केली होती. या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील संबंध आणखीनच ताणले गेले आहेत. भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तानातील दहशतवाद्यांची 9 ठिकाणं उद्ध्वस्त केली. त्यानंतर दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले-प्रतिहल्ले सुरु आहेत. यातच आता भारत-पाक तणावाचा विमानसेवेला फटका मोठा फटका बसला आहे. तब्बल 430 विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत.

उत्तर, पश्चिम आणि मध्य भारतातील विमानतळ बंद असल्याने शनिवारी (दि.10) पर्यंत सर्व उड्डाणे थांबवण्यात आली आहेत. याचा हवाई वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. भारतीय विमान कंपन्यांनी 430 उड्डाणे रद्द केली आहेत. तर पाकिस्तानी विमान कंपन्यांनी 147 हून अधिक उड्डाणे रद्द केली आहेत. संवेदनशील क्षेत्रे टाळण्यासाठी अनेक विमान कंपन्यांनी त्यांचे मार्ग बदलले आहेत, तर परदेशी विमान कंपन्या देखील सुरक्षित मार्गांवर उड्डाण करत आहेत. वाढत्या सीमा तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारत सरकारने उत्तर, पश्चिम आणि मध्य भारतातील 25 हून अधिक विमानतळ तात्पुरते बंद केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हा निर्णय 10 मे पर्यंत लागू राहील. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (AAI) NOTAM (नोटिस टू एअरमन) जारी करून 27 विमानतळांवरील उड्डाणे स्थगित केली आहेत. यामध्ये लेह, चंदीगड, अमृतसर आणि जोधपूर सारख्या प्रमुख विमानतळांचा देखील समावेश आहे. या निर्णयामुळे सुमारे 430 उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत, जी देशातील एकूण नियोजित उड्डाणांच्या सुमारे 3 टक्के आहेत. इतरही काही विमानतळांवर याचा परिणाम झाला आहे.

कोणत्या विमानतळांवर झाला परिणाम?

बंद करण्यात आलेल्या विमानतळांमध्ये पंजाबमधील लेह, अमृतसर, चंदीगड, पटियाला आणि हलवारा यांचा समावेश आहे. हिमाचल प्रदेशातील शिमला आणि धर्मशाळ,; राजस्थानमधील जोधपूर, बिकानेर, जैसलमेर आणि किशनगड, यामध्ये गुजरातमधील भुज, जामनगर, राजकोट, मुंद्रा, पोरबंदर, कांडला आणि केशोद यांचा समावेश आहे.

परदेशी विमान कंपन्याही बदलत आहेत मार्ग

या संवेदनशील क्षेत्रापासून वाचण्यासाठी सर्व विमान कंपन्यांनी त्यांच्या उड्डाणे रद्द केली आहेत किंवा त्यांचे मार्ग बदलले आहेत. बुधवारी सुमारे 250 उड्डाणे आधीच रद्द करण्यात आली होती. एअर इंडियाने सांगितले की, अमृतसरला जाणारी त्यांची दोन आंतरराष्ट्रीय उड्डाणे दिल्लीकडे वळवावी लागली. अमेरिकन एअरलाइन्सनेही दिल्लीहून न्यूयॉर्कला जाणारी त्यांची फ्लाइट रद्द केली.

Web Title: 430 flights cancelled due to security reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 09, 2025 | 09:22 AM

Topics:  

  • Air Strike
  • indian army
  • Indo-Pak Relation
  • Operation Sindoor

संबंधित बातम्या

Asia Cup 2025 Final : सूर्या दादा मानलं तुला…आशिया कपमधील सर्व कमाई भारतीय सैन्याला केली दान
1

Asia Cup 2025 Final : सूर्या दादा मानलं तुला…आशिया कपमधील सर्व कमाई भारतीय सैन्याला केली दान

Operation Sindoor: पाकिस्तानचा खोटा इतिहास पसरवण्याचा कट; पाकिस्तानी शाळांमध्ये शिकवणार ‘ऑपरेशन सिंदूर’ चे दिशाभूल करणारे धडे
2

Operation Sindoor: पाकिस्तानचा खोटा इतिहास पसरवण्याचा कट; पाकिस्तानी शाळांमध्ये शिकवणार ‘ऑपरेशन सिंदूर’ चे दिशाभूल करणारे धडे

जम्मू काश्मीरमध्ये थरार! Indian Army ने 7 दहशतवाद्यांना घेरलं; उधमपुर अन् किश्तवाडमध्ये सैन्याने थेट…
3

जम्मू काश्मीरमध्ये थरार! Indian Army ने 7 दहशतवाद्यांना घेरलं; उधमपुर अन् किश्तवाडमध्ये सैन्याने थेट…

Manipur मध्ये आसाम रायफल्सच्या जवानांवर भीषण हल्ला; 2 जवान शहीद; तातडीने…
4

Manipur मध्ये आसाम रायफल्सच्या जवानांवर भीषण हल्ला; 2 जवान शहीद; तातडीने…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘लग्नाच्या दुसऱ्या महिन्यात रंगेहाथ पकडलं…’, धनश्रीने चहलवर पुन्हा साधला निशाणा; केला मोठा खुलासा

‘लग्नाच्या दुसऱ्या महिन्यात रंगेहाथ पकडलं…’, धनश्रीने चहलवर पुन्हा साधला निशाणा; केला मोठा खुलासा

India Rain Alert: बाहेर असाल तर आसरा शोधा! पाऊस ‘या’ राज्यांवर कोपणार, IMD च्या अलर्टने वाढले टेंशन

India Rain Alert: बाहेर असाल तर आसरा शोधा! पाऊस ‘या’ राज्यांवर कोपणार, IMD च्या अलर्टने वाढले टेंशन

BSNL 4G आपल्या फोनवर कसा कराल Activate? सर्वात सोपी पद्धत

BSNL 4G आपल्या फोनवर कसा कराल Activate? सर्वात सोपी पद्धत

IND W vs SL W Live Update : विश्वचषकाचा शुभारंभ! पहिल्या सामन्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात लढाई…कोण करणार विजयी सुरुवात?

LIVE
IND W vs SL W Live Update : विश्वचषकाचा शुभारंभ! पहिल्या सामन्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात लढाई…कोण करणार विजयी सुरुवात?

PAK vs SA : बाबर आझम आणि रिझवानचे होणार पुनरागमन! पाकिस्तानचा कसोटी संघ जाहीर, नसीम शाहला वगळले

PAK vs SA : बाबर आझम आणि रिझवानचे होणार पुनरागमन! पाकिस्तानचा कसोटी संघ जाहीर, नसीम शाहला वगळले

पिंपल्समुळे खराब झालेली त्वचा स्वच्छ करण्यासाठी नियमित करा ‘या’ हिरव्या ज्यूसचे सेवन, पिगमेंटेशन-फोड होतील नष्ट

पिंपल्समुळे खराब झालेली त्वचा स्वच्छ करण्यासाठी नियमित करा ‘या’ हिरव्या ज्यूसचे सेवन, पिगमेंटेशन-फोड होतील नष्ट

बहुप्रतिक्षित ‘तुंबाड २’ चित्रपटात झळकणार ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री!

बहुप्रतिक्षित ‘तुंबाड २’ चित्रपटात झळकणार ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री!

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव;  ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव; ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Navi Mumbai : शरद पवार गटाला मोठा धक्का, चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

Navi Mumbai : शरद पवार गटाला मोठा धक्का, चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

Nanded : अशोक चव्हाण यांनी 3150 रुपयांपेक्षा जास्त भाव द्यावा – चिखलीकर

Nanded : अशोक चव्हाण यांनी 3150 रुपयांपेक्षा जास्त भाव द्यावा – चिखलीकर

Paithan News : भागवत कराडांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी, व्यापाऱ्यांशी साधला संवाद

Paithan News : भागवत कराडांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी, व्यापाऱ्यांशी साधला संवाद

Latur : शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजाराची मदत सरकारने द्यावी; अमित देशमुख यांची मागणी

Latur : शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजाराची मदत सरकारने द्यावी; अमित देशमुख यांची मागणी

Dhule : २५ वर्षांपासून रस्ते नाहीत, गटारी नाहीत, धुळ्यातील गुलमोहर सोसायटीचे नागरिक हतबल

Dhule : २५ वर्षांपासून रस्ते नाहीत, गटारी नाहीत, धुळ्यातील गुलमोहर सोसायटीचे नागरिक हतबल

Wardha : तलावाच्या मध्यभागी तरंगते दुर्गा, आरतीसाठी कशी येते काठावर?

Wardha : तलावाच्या मध्यभागी तरंगते दुर्गा, आरतीसाठी कशी येते काठावर?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.