Amrit Bharat 3.0 : सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेने एक अत्यंत आनंदाची बातमी आणली आहे. बजेट प्रवासासाठी लोकप्रिय ठरलेल्या 'अमृत भारत' ट्रेनच्या ३.० व्हर्जनमध्ये आता AC कोचचाही समावेश केला जाणार…
सुबेदारगंज ते मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान साप्ताहिक सेवा प्रस्तावित आहे. फतेहपूर, गोविंदपुरी, भरुआ सुमेरपूर, रागौल, बांदा, चित्रकूटधाम, कल्याण आणि ठाणे या शहरांना या गाडीचा लाभ होईल.
आजची सातव्या पिढीतील इंजिने (उदा. WAP-7) ही तांत्रिकदृष्ट्या अत्यंत प्रगत आहेत. ही इंजिने ६,००० अश्वशक्तीपेक्षा (HP) जास्त ऊर्जा निर्माण करतात. ही इंजिने ताशी १३० ते १६० किलोमीटर वेगाने धावण्यास सक्षम…
रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. भारतीय रेल्वेने अमृत भारत आणि वंदे भारत स्लीपर गाड्यांमध्ये आपत्कालीन कोटा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे प्रवाशांना तातडीने प्रवास करण्याची आवश्यकता असल्यास सीट…
भारतीय रेल्वेच्या वंदे भारत एक्सप्रेसप्रमाणेच प्रसिद्ध झालेल्या अमृत भारत एक्सप्रेस गाड्या मुंबई-अहमदाबाद रेल्वे मार्गावर चाचणीसाठी जात आहेत. अमृत भारत एक्सप्रेस ट्रेनचा कमाल वेग ताशी १३० किमी आहे.