ज्योतिषशास्त्रीय दृष्टीकोनातून पाहिले तर ते ग्रह दोषांशी देखील संबंधित असू शकते. ज्योतिष शास्त्रानुसार रागाचा संबंध फक्त वर्तन आणि मनाशी नसून राहू आणि मंगळ दोषामुळे व्यक्तीला जास्त राग येतो.
राग येणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे, परंतु जेव्हा ती त्याच्या मर्यादेपलीकडे वाढू लागते, तेव्हा तुम्हाला स्वतःकडे लक्ष देणे आवश्यक आहे. राग सहन करण्याची क्षमता कमी होणे ही गंभीर समस्या…
रागाच्या भरात आपण काय केलेय, कोणत्या वस्तूंची तोडफोड केली आहे हे आपल्या लक्षात येत नाही. राग शांत झाला की आपण खूप नुकसान केल्याचे लक्षात येते, पण तोपर्यंत खूप उशीर झालेला…