केंद्र सरकारने मार्च 2026 पर्यंत नक्षलवाद संपूर्णपणे नष्ट करण्याचे ध्येय ठेवले आहे. शरण या किंवा मारले जा असे दोनच पर्याय सरकारने नक्षलवाद्यांच्यासमोर ठेवले आहेत. सुरक्षा दलांनी आपली कारवाई तीव्र केली…
Breaking News: गेल्या काही वर्षांमध्ये केंद्र सरकारने नक्षलवादाविरुद्ध मोठे पाऊल उचलले आहे. मोठ्या प्रमाणात नक्षलवाद्यांच्या विरोधात कारवाई केली जात आहे.
छत्तीसगडचे बस्तर नक्षलमुक्त झाले आहे. आता येथे रक्तरंजित दहशतीचा मागमूस उरलाछत्तीसगडचे बस्तर नक्षलमुक्त झाले आहे. राज्यासाठी आणि विशेषतः बस्तरसाठी ही एक ऐतिहासिक कामगिरी मानली जात आहे.
सी-60 कमांडोंसह इतर सुरक्षा पथकांचे ऑपरेशन अद्याप सुरू असून, जंगल परिसरात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. माओवाद्यांचा पुनर्प्रवेश किंवा नव्याने घातपात होऊ नये यासाठी परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.