मराठी भाषा शिकण्याच्या नियमावरून रिक्षा-टॅक्सी चालकांनी दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी झाली. सरकारने मराठी शिकण्यासाठी मुदत एक वर्षाने वाढवल्याची माहिती दिल्यानंतर न्यायालयाने याचिका निकाली काढली.
महाराष्ट्रात प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना व्यावहारिक मराठीचे ज्ञान आवश्यक करण्यात आले आहे. १०५ दिवसांच्या उपक्रमातून १ लाख ६५ हजार ८०० चालकांना प्रशिक्षण देण्यात आले असून, पुढेही कार्यशाळा सुरू…
राज्य सरकारच्या संबंधित चालकांना सुरुवातीला एक महिन्यात मराठी शिकण्याची संधी दिली जाईल. त्यानंतरही मराठीचे ज्ञान नसल्यास चालकाचा बॅज तीन महिन्यांसाठी निलंबित केला जाऊ शकतो.
Pune Autorickshaw Fare Hike News: १ सप्टेंबरपासून पुण्यात रिक्षा प्रवास महागणार! पहिल्या १.५ किमीसाठी आता २५ ऐवजी ३० रुपये मोजावे लागणार. पाहा नवीन सुधारित दरपत्रक.
मराठी सक्तीच्या मुद्यावर परिवहन विभागाने सायबर पोलिसाना अॅपवर बंदी घालण्यासंदर्भात एक पत्र दिले होते, त्या पत्राच्या अनुषंगाने उडालेल्या गोंधळानंतर ते पत्र मागे घेण्यात आले आणि दुसरे पत्र सायबर पोलिसांना दिले…
"महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठी शिकणे बंधनकारक आहे," असा कडक इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 'महाराष्ट्र फर्स्ट कॉन्क्लेव २०२६' मध्ये रिक्षा व टॅक्सी चालकांना दिला आहे. यासाठी चालकांना…
मराठी भाषेच्या मुद्द्यावरून राज्यात सध्या वातावरण तापले असून सिनेसृष्टीतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. Bigg Boss Marathi Season 6 मधील स्पर्धक Vishal Kotian यानेही या वादात उडी घेतली आहे.
अंशुमन विचारे यांनी मराठी सक्तीच्या मुद्द्यावर ठाम भूमिका घेत “मराठी सगळ्यात आधी” असा संदेश दिला. परप्रांतीय रिक्षाचालकांच्या विरोधात त्यांनी सोशल मीडियावर स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली.
राज्यात ऑटो-रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे बंधनकारक करण्याचा निर्णय लागू करण्यात आला आहे. एसटी ‘लालपरी’चे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून Riteish Deshmukh आणि Genelia D'Souza यांची नियुक्ती करण्यात आली.
पुणे शहरातील ऑटो रिक्षाचालक मीटरनुसार भाडे न आकारता प्रवाशांकडून थेट मनमानी दराने पैसे वसूल करत आहेत. नियमांचे अल्लंघन केल्या प्रकरणी आरटीओकडू कारवाई करण्यात आली आहे.
लातूर शहरातील वाहतूकीची समस्या पाहता यामध्ये बेशस्तपणे वाहन चालविणारे व रस्त्यावर अडथळा निर्माण होईल अशा ऑटोरिक्षा चालकांवर गुन्हा दाखल केला जाणार आहे.
पाबळ (ता.शिरुर) येथे रिक्षामध्ये प्रवासी बसू न दिल्याचा जाब विचारल्याच्या वादातून एका रिक्षाचालकाला (Beaten to Auto Driver) मारहाण करण्यात आली. याप्रकरणी रिक्षाचालकाने शिक्रापूर (Shikrapur Crime) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून,…
केरळच्या इतिहासातील अनुप यांना लागलेले बक्षीस हे आतापर्यंतचे सर्वात मोठे पारितोषीक आहे. प्रथम पारितोषीक २५ कोटी, द्वितीय ५ कोटी आणि तृतीय बक्षीस म्हणून १० जणांना १-१ कोटी देण्यात आले.
दीड लाख रुपयांची रिक्षात विसरलेली रक्कम आणि बॅग प्रामाणिकपणे परत करणारे सातारा तालुक्यातील धावडशी येथील रिक्षाचालक (Auto Driver) शंकर तुकाराम पवार यांचा सातारा शहर पोलिसांनी सत्कार केला.