प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडु यांनी शिवसेनेत प्रवेश आणि एमएलसी अर्जाबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना हा निर्णय परिस्थितीमुळे घ्यावा लागल्याचे सांगितले.
बच्चू कडू यांच्या पक्षाच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरु असताना बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे.
पेरणी ते कापणी पर्यंतची कामे MRGS च्या माध्यमातून झाली पाहिजे, शेतकऱ्यांचे मुद्दे आहेत. हमीभावाचा मुद्दा आहे, शिंदेसाहेबांनी आमचा विचार केल तर आमचाही प्रस्ताव आहेत.
नोटीसविरोधात बच्चू कडू यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. बुधवारी झालेल्या सुनावणीत राज्य सरकार व इतर प्रतिवादींनी न्यायालयाला सांगितले, ते आज याचिकाकर्त्याच्या वकिलाला प्रतिज्ञापत्राची प्रत देणार आहे.
केंद्रात आणि राज्यात तुमची सत्ता आहे. त्यामुळे, ओबीसी आणि मराठ्यांच्या नेत्यांशी बोलावे. यात कुणाचे वाईट होऊ नये, कोणी कोणाचे हक्क हिसकावू नये, ही सगळी व्यवस्था निर्माण करावी, असा हल्लाबोल बच्चू…
राजकारणाच्या केंद्रस्थानी आलेले प्रहार संघटनेचे संस्थापक आणि माजी आमदार बच्चू कडू हे पुन्हा एकदा चर्चेत आहेत. गेल्या काही दिवसांत त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आमरण उपोषण सुरू केलं होतं.
माजी राज्यमंत्री आणि प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांना अमरावती जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदासाठी अपात्र ठरवण्यात आले आहे. याविरोधात बच्चू कडू यांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे.
सरकरने निर्णय जाहीर केला नाही तर १६ तारखेपासून पाणीत्याग करून आम्ही आंदोलन करू, असा इशारा यावेळी कडू यांनी दिला आहे. बच्चू कडू यांचं मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीस्थळी…
Bachchu Kadu with Manoj Jarange : शेतकऱ्यांसाठी आणि दिव्यांगासाठी बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन केले आहे. त्यांची मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी भेट घेतली आहे.
सरकारने आमच्याकडून घेतलेले पैसे शेतकरी कर्जमाफीच्या स्वरूपात परत करावेत', अशी मागणीही कडू यांनी यावेळी केली. तसेच कर्जमाफीसाठी 35 ते 40 हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे.