केंद्रात आणि राज्यात तुमची सत्ता आहे. त्यामुळे, ओबीसी आणि मराठ्यांच्या नेत्यांशी बोलावे. यात कुणाचे वाईट होऊ नये, कोणी कोणाचे हक्क हिसकावू नये, ही सगळी व्यवस्था निर्माण करावी, असा हल्लाबोल बच्चू…
राजकारणाच्या केंद्रस्थानी आलेले प्रहार संघटनेचे संस्थापक आणि माजी आमदार बच्चू कडू हे पुन्हा एकदा चर्चेत आहेत. गेल्या काही दिवसांत त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आमरण उपोषण सुरू केलं होतं.
माजी राज्यमंत्री आणि प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांना अमरावती जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदासाठी अपात्र ठरवण्यात आले आहे. याविरोधात बच्चू कडू यांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे.
सरकरने निर्णय जाहीर केला नाही तर १६ तारखेपासून पाणीत्याग करून आम्ही आंदोलन करू, असा इशारा यावेळी कडू यांनी दिला आहे. बच्चू कडू यांचं मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीस्थळी…
Bachchu Kadu with Manoj Jarange : शेतकऱ्यांसाठी आणि दिव्यांगासाठी बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन केले आहे. त्यांची मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी भेट घेतली आहे.
सरकारने आमच्याकडून घेतलेले पैसे शेतकरी कर्जमाफीच्या स्वरूपात परत करावेत', अशी मागणीही कडू यांनी यावेळी केली. तसेच कर्जमाफीसाठी 35 ते 40 हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे.