अनेक मार्गावर खड्डे, उखडलेले डांबर आणि अर्धवट कामे दिसत आहेत. यंदाच्या पावसाळ्यात या खड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनचालक, नागरिक आणि शाळकरी मुलांसाठी धोका निर्माण झाला आहे.
वाढत्या वाहनसंख्येच्या तुलनेत रस्त्याची रुंदी अपुरी पडत असल्याने वाहनचालकांना अनेकदा धोकादायक पद्धतीने ओव्हरटेक करावे लागते. परिणामी, अपघातांचा धोका वाढत असल्याची चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे. या मार्गावर वारंवार होणारे अपघात…
सुरक्षित वाहन चालवणे ही केवळ चांगली गाडी असण्याची किंवा तेज रिफ्लेक्सची बाब नाही. अनेकदा अपघात अशा कारणांमुळे होतात जी चालकाच्या नजरेत येत नाहीत. अशीच एक महत्त्वाची समस्या म्हणजे गाडीचा 'blind…
साताऱ्यामध्ये पाटण पंढरपूर मार्गाचे रुंदीकरण सुरु असून कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. मात्र याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे चार महिन्यात दिसून आले.
आपत्कालीन कोटववधी रुपये परिस्थितीत खर्चुन बांधलेला गर्भवती महिलांना सहा धारणी महिनेही येथे टिकला पाठवले नाही. जाते. पावसाळ्यात मात्र मोठ्या या खड्यामुळे गंभीर अडचणी निर्माण होत आहेत.
खराब रस्ते, खड्डे, रस्त्यांवरील धूळ आणि लोकांच्या आरोग्याच्या गंभीर समस्या मांडून ॲड. असीम सरोदे यांनी न्यायालयाला सांगितले की, सामान्य माणसांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन खड्डेमय रस्त्यांमुळे होत आहे.
महाबळेश्वर बांधकाम विभाग कार्यालयापासून वेण्णा लेकमार्गे पसरणी घाट, पाचगणी रोड-सर्वत्र खड्ड्यांचं साम्राज्य. रस्त्यावर खड्डे आहेत की खड्ड्यांमध्ये रस्ता आहे, हेच ओळखता येत नाही.
मोठ्या शहरांत आधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध होत असताना देशाची प्रतिमा झगमगती वाटते. मात्र दुसरीकडे, रस्त्याअभावी अनेक खेड्यांचे हाल सुरूच आहेत. हेही वास्तव आहे.
राज्याचे मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोली येथे येत असल्याचे कळताच संबंधित विभागाने आरमोरी मार्गावरील या खड्ड्यांची रात्रीतूनच किरकोळ दुरुस्ती केली.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने खड्डे व्यवस्थापन प्रणाली विकसित केली असून आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर ती सुरू करण्यात येणार आहे. या अंतर्गत ‘पॉटहोल मॅनेजमेंट’ हे नाविन्यपूर्ण ॲप विकसित करण्यात आले.