याच बुद्धांची एक कथा खूप सांगितली जाते ती अशी की, बुद्धांनी संसाराचा त्याग केल्यानंतर ते तब्बल 12 वर्षांनी ते त्यांच्याच राजवाड्याबाहेर भिक्षा मागायला गेले.
भगवान बुद्धांच्या विचारांनी जगण्याला बळ मिळत. हा दिवस त्यांचा जन्म दिवस म्हणून सुद्धा साजरा केला जातो. गौतम बुद्धांचे विचार समाजातील इतर लोकांपर्यंत पोहचावे यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले.
वैशाख पौर्णिमा बौद्ध पौर्णिमा म्हणून ओळखली जाते आणि ही अत्यंत पवित्र मानली जाते. याच दिवशी भगवान बुद्धांचा जन्म झाला आणि भगवान विष्णूंचा अवतार झाला. वैशाख पौर्णिमेचे काय आहे महत्त्व जाणून…
वैशाख महिन्यात येणारी बौद्ध पौर्णिमा ही हिंदू आणि बौद्ध धर्मातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाची तिथी मानली जाते. या शुभ दिवशी केलेले पूजन, जप आणि दानधर्म यामुळे घरात सुख, शांती आणि…
आनंद, राग, दुख हसू या मानवी आयुष्याचे विविध भाव आहेत. मात्र अनेकदा आपलं जास्त लक्ष हे दु:खावर असतं. याबाबतच तथागत गौतम बुद्धांनी त्रिपिटक या ग्रंथात चार आर्यसत्ये सांगितली आहे.
तथागत गौतम बुद्धांनी जगाला शांतीचा संदेश दिला. अहिंसेचा मार्ग दाखवणारे गौतम बुद्धांचे विचार आजच्या काळातही लागू होतात. बुद्धांचा फोटो असो किंवा त्यांची मूर्ती डोळे बंद आणि ध्यानस्त अशीच त्यांची प्रतिमा…
बुद्ध धर्माचे संस्थापक भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म वैशाख महिन्याच्या पौर्णिमेला झाला. त्यामुळे १२ मे सगळीकडे बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते. बुद्ध पौर्णिमेनिमित्त लाडक्या प्रियजनांना पाठवणं मंगलमय शुभेच्छा.
सकारात्मक विचारांनी आपल्याला हवं तसं भविष्य घडवण्याची ताकद असते. सकारात्मक विचार, संयम आणि सातत्य याने व्यक्ती आयुष्यात यशाचं शिखर गाठतो, अशी शिकवण बुद्धांनी जगाला दिली आहे. याचबरोबर रोजच्या मानसिक ताण…
प्रत्येक वर्षी बुद्ध पौर्णिमेला बौद्ध बांधव पागोडा अथवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊन हा दिवस साजरा करतात. या दिवशी उपवास करून अनेक नवनवीन पदार्थ केले जातात.
जगभरातील अनेक देशांमध्ये बुद्ध विचारांचे पालन केले जाते. या दिवशी व्रत केल्याने ज्ञानप्राप्ती होते. प्रत्येक वर्षी बुद्ध पौर्णिमेला बौद्ध बांधव पागोडा अथवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊन हा दिवस साजरा करतात.
ज्योतिषांच्या मते बुद्ध पौर्णिमा हा दिवस काही राशींसाठी अत्यंत शूभ आहे. या खास दिवशी काही राशींना धनलाभ होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात या राशींबद्दल.