भाजपचे मित्रपक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने (आरपीआय आठवले गट) यांनी देखील तयारी सुरु केली आहे. मागील निवडणुकीपेक्षा यावर्षी अधिक जागा मिळाव्यात अशी मागणी केली रामदास आठवले यांनी केली आहे.
"पवार हे एक जनतेतील नेते असल्याने पंतप्रधानपदासाठी पात्र होते. काँग्रेसने त्यांना मनमोहन सिंग यांच्या जागी पंतप्रधान बनवायला हवे होते, पण सोनिया गांधींनी तसे केले नाही. जर पवार 2004 मध्ये देशाचे…
“शिवसेनेला आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर त्यांनी सत्तेतून बाहेर पडावे आणि भाजपशी युती करावी.” असं आठवले यांनी म्हटलं आहे. ते एका कार्यक्रमासाठी अमरावतीत आले असता कार्यकर्त्यांशी संवाद सादताना हे वक्तव्य…