वास्तविक विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना अहमदाबादमध्ये झाला होता. यामध्ये भारताला एकतर्फी पराभवाला सामोरे जावे लागले. टीम इंडियाने खेळात टिकून राहण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.
सहर शिनवारी हिने तिच्या ट्विर पेजवर लिहिले आहे की, भारतामध्ये आता मोठ्या प्रमाणात टीव्ही फुटले असतील असे तिनं म्हटले आहे. यावर तिलाही नेटकऱ्यांनी चांगलेच सुनावले आहे.
कोहलीने स्पर्धेत ७५० धावांचा टप्पा ओलांडला आहे. एकदिवसीय विश्वचषकाच्या ४८ वर्षांच्या इतिहासात, कोहली स्पर्धेच्या एकाच आवृत्तीत ७५०+ धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे.
वर्ल्ड कप फायनल-इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया : वर्ल्ड कप मध्ये दोन वेळचा चॅम्पियन भारताचा सामना पाच वेळा चॅम्पियन ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने चमकदार कामगिरी केली आणि सर्व…
२००७ च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्याची आठवण करून देताना रोहित पुढे म्हणाला, "आम्ही त्या स्पर्धेचा अंतिम सामना ज्या पद्धतीने खेळला होता, त्याच पद्धतीने खेळला होता.
पाकिस्तानी मीडियामध्ये अशी चर्चा आहे की 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत प्रत्येक संघाच्या गोलंदाजांना फटकारले जात आहे, परंतु भारताच्या गोलंदाजी करताना चेंडू बदलल्यामुळे भारतीय वेगवान गोलंदाजांनी कहर केला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी नेटमध्ये सराव केला. यावेळी सचिन तेंडुलकरही उपस्थित होता. सचिनने अफगाणिस्तानच्या खेळाडूंना फलंदाजीशी संबंधित टिप्स दिल्या.