PMAY Dharashiv News : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्यासाठी प्रशासनाने प्रक्रिया गतिमान केली आहे. सन २०२४ मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणाच्या याद्या आता उपलब्ध झाल्या असून,…
अलीकडच्या काळात त्यांनी सोशल मीडियावर मल्हार पाटील यांच्या समर्थनार्थ 'भावी खासदार मल्हार सरकार' अशा पोस्ट शेअर करत शक्तिप्रदर्शन केले होते. या पोस्टमुळे पक्षातील वरिष्ठांनी नाराजीही व्यक्त केली होती.
मुसळधार पावसाची तमा न बाळगता हजारो आंबेडकरी अनुयायांनी मंगळवारी २८ जुलै रोजी धाराशिवच्या रस्त्यांवर शक्तिप्रदर्शन करत आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात जोरदार एल्गार पुकारला.
पात्र शेतकऱ्यांनी आधार कार्ड, यादीतील विशिष्ट क्रमांक आणि ॲग्रीस्टॅक क्रमांक घेऊन जवळच्या 'आपले सरकार सेवा केंद्रात' जाऊन आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांकडे ॲग्रीस्टॅक क्रमांक उपलब्ध नाही, त्यांनी तो…
धाराशिव जिल्ह्यातील दलित वस्त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत ५ कोटी रुपयांच्या ६८ विकासकामांना मंजुरी देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात १.५० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात…
धाराशिवमध्ये एससी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरोधात कृती समितीची बैठक पार पडली. समन्वय समितीची घोषणा करण्यात आली असून २७ जुलैला संविधान बचाव मोर्चा काढण्याची घोषणा झाली आहे. मात्र, आनंदराज आंबेडकर यांच्या उपस्थितीच्या पार्श्वभूमीवर…
Kailas Patil News: आमदार किंवा खासदार विरोधी पक्षाचा असला तरी त्या मतदारसंघातील जनता सर्व पक्षांची असते. मात्र लोकप्रतिनिधी वेगळ्या पक्षाचा आहे म्हणून संपूर्ण मतदारसंघाला विकासकामांपासून दूर ठेवणे ही लोकशाहीसाठी घातक…
पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणातील निकाल धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया तानाजी जाधवर यांनी दिली. न्यायासाठी उच्च न्यायालयात अपील करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
खरीप हंगामाच्या तोंडावर धाराशिव जिल्ह्यात बनावट रासायनिक खतांचे मोठे रॅकेट उघडकीस आले असून शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे सुमारे 400 ते 500 पोती संशयित खत जप्त करण्यात आले आहे.
अदानी समूहाचा धारावीतील आशियातील सर्वात मोठा शहरी पुनर्विकास प्रकल्प, १,२५,००० घरांच्या बांधकामाद्वारे दहा लाखांहून अधिक झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन करणार आहे.एचएसबीसीच्या अहवालानुसार, सुमारे ६०० एकर परिसरात पसरलेली धारावी ही आशियातील सर्वात मोठी…
धाराशिव जिल्ह्यातील १०८ रुग्णवाहिका सेवेबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, ही सेवा अक्षरशः ‘व्हेंटिलेटर’वर गेल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
बालविवाहाच्या बंधनातून मुक्त होत नानीबाई यांनी केवळ स्वत:चेच आयुष्य बदलले नाही. तर पारधी समाजातील महिला आणि मुलींसाठी एक नवी आशा निर्माण केली. शिक्षण आणि बालविवाहाला विरोध करत परिवर्तनाचे नेतृत्व केले.
आजही अनेक गावांमध्ये बालविवाह केले जातात. पण हे किती चुकीचं आहे हे आता मुलांनीच दाखवून दिलं आहे. धाराशिवमधील आंबेवाडी गावात मुलांनी एक वेगळाच सोहळा साजरा केला.
मुलगा आणि मुलगी यांच्या कामातील फरक नेहमीच केला जातो. पण खरं तर कोणतंही काम करणं हे कमी लेखण्यासारखं नाही. मुलाने वा मुलीनेच काही कामं केली पाहिजेत असा नियम नाही, जाणून…
केवळ एका शिक्षकामुळे संपूर्ण शाळेची व्यवस्था बदलताना दिसून येत आहे. ग्रामीण भागात एका शिक्षकाच्या धाडसामुळे हे घडणं शक्य झालं आहे. लिंग समभाव किती महत्त्वाचा हे जाणून घ्या
रुग्णांच्या जीवाशी थेट संबंध असलेल्या 108 आपत्कालीन रुग्णवाहिका सेवेचा धाराशिव जिल्ह्यात अक्षरशः बोजवारा उडाल्याचे वास्तव समोर आले असून, यापूर्वी उघडकीस आलेल्या त्रुटींमध्ये अद्याप कोणतीही सुधारणा झालेली नाही.
धाराशिवमध्ये अशीच घटना घडली. मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका अनोळखी इसमाने शहरातील एका नागरिकाची तब्बल ६३ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
स्पर्धेच्या समारोप सोहळ्यात पुढील वर्षाच्या यजमानपदाचा मान धाराशिव जिल्ह्याला देण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते यजमानपदाचा ध्वज औपचारिकरित्या स्वीकारण्यात आला.
येरमाळा येथील येडेश्वरी यात्रेत सकाळी अंघोळीच्या ठिकाणी महिला भाविकांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरी करणाऱ्या तिघांना धाराशिवच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. आरोपींकडून सुमारे १ लाख ३१ हजार रुपयांचे दागिने जप्त…
धाराशिवमध्ये आई येडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी १५ लाख भाविकांची गर्दी. सोलापूर-धुळे महामार्गावर ४० किलोमीटरचा भीषण ट्रॅफिक जॅम. ड्रोन व्हिडिओंनी वेधले लक्ष.