Kailas Patil News: आमदार किंवा खासदार विरोधी पक्षाचा असला तरी त्या मतदारसंघातील जनता सर्व पक्षांची असते. मात्र लोकप्रतिनिधी वेगळ्या पक्षाचा आहे म्हणून संपूर्ण मतदारसंघाला विकासकामांपासून दूर ठेवणे ही लोकशाहीसाठी घातक…
पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणातील निकाल धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया तानाजी जाधवर यांनी दिली. न्यायासाठी उच्च न्यायालयात अपील करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
खरीप हंगामाच्या तोंडावर धाराशिव जिल्ह्यात बनावट रासायनिक खतांचे मोठे रॅकेट उघडकीस आले असून शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे सुमारे 400 ते 500 पोती संशयित खत जप्त करण्यात आले आहे.
अदानी समूहाचा धारावीतील आशियातील सर्वात मोठा शहरी पुनर्विकास प्रकल्प, १,२५,००० घरांच्या बांधकामाद्वारे दहा लाखांहून अधिक झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन करणार आहे.एचएसबीसीच्या अहवालानुसार, सुमारे ६०० एकर परिसरात पसरलेली धारावी ही आशियातील सर्वात मोठी…
धाराशिव जिल्ह्यातील १०८ रुग्णवाहिका सेवेबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, ही सेवा अक्षरशः ‘व्हेंटिलेटर’वर गेल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
बालविवाहाच्या बंधनातून मुक्त होत नानीबाई यांनी केवळ स्वत:चेच आयुष्य बदलले नाही. तर पारधी समाजातील महिला आणि मुलींसाठी एक नवी आशा निर्माण केली. शिक्षण आणि बालविवाहाला विरोध करत परिवर्तनाचे नेतृत्व केले.
आजही अनेक गावांमध्ये बालविवाह केले जातात. पण हे किती चुकीचं आहे हे आता मुलांनीच दाखवून दिलं आहे. धाराशिवमधील आंबेवाडी गावात मुलांनी एक वेगळाच सोहळा साजरा केला.
मुलगा आणि मुलगी यांच्या कामातील फरक नेहमीच केला जातो. पण खरं तर कोणतंही काम करणं हे कमी लेखण्यासारखं नाही. मुलाने वा मुलीनेच काही कामं केली पाहिजेत असा नियम नाही, जाणून…
केवळ एका शिक्षकामुळे संपूर्ण शाळेची व्यवस्था बदलताना दिसून येत आहे. ग्रामीण भागात एका शिक्षकाच्या धाडसामुळे हे घडणं शक्य झालं आहे. लिंग समभाव किती महत्त्वाचा हे जाणून घ्या
रुग्णांच्या जीवाशी थेट संबंध असलेल्या 108 आपत्कालीन रुग्णवाहिका सेवेचा धाराशिव जिल्ह्यात अक्षरशः बोजवारा उडाल्याचे वास्तव समोर आले असून, यापूर्वी उघडकीस आलेल्या त्रुटींमध्ये अद्याप कोणतीही सुधारणा झालेली नाही.
धाराशिवमध्ये अशीच घटना घडली. मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका अनोळखी इसमाने शहरातील एका नागरिकाची तब्बल ६३ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
स्पर्धेच्या समारोप सोहळ्यात पुढील वर्षाच्या यजमानपदाचा मान धाराशिव जिल्ह्याला देण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते यजमानपदाचा ध्वज औपचारिकरित्या स्वीकारण्यात आला.
येरमाळा येथील येडेश्वरी यात्रेत सकाळी अंघोळीच्या ठिकाणी महिला भाविकांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरी करणाऱ्या तिघांना धाराशिवच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. आरोपींकडून सुमारे १ लाख ३१ हजार रुपयांचे दागिने जप्त…
धाराशिवमध्ये आई येडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी १५ लाख भाविकांची गर्दी. सोलापूर-धुळे महामार्गावर ४० किलोमीटरचा भीषण ट्रॅफिक जॅम. ड्रोन व्हिडिओंनी वेधले लक्ष.
जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमांनी ग्रामीण भागातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडवून आणला आहे. महसूल विभाग हा थेट ग्रामीण नागरिकांशी निगडित असलेला विभाग आहे
मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृहात आयोजित गौरव समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
करारनाम्यातील अटींचे उल्लंघन करणे आणि विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा प्रकार सुरूच असल्याचे पुन्हा एकदा खानापूर (ता. वाशी) येथील घटनेतून समोर आले आहे. या प्रकारामुळे शेतकरी वर्गात तीव्र नाराजी…
Dharashiv जिल्ह्यातील ७ शाळांची भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना अंतर्गत निवड करण्यात आली आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक आणि तंत्रज्ञानाधारित शिक्षण गावातच मिळणार आहे.
धाराशिव जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी महायुती (भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस - अजित पवार गट) एकत्र आली असून, सत्तेचे समतोल वाटप करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या धाराशिव जिल्हा आढावा बैठकीत संघटन अधिक मजबूत करण्यावर, कार्यकर्त्यांना व्यापक संधी देण्यावर आणि आगामी निवडणुकांसाठी सज्ज होण्यावर विशेष भर देण्यात आला.