जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमांनी ग्रामीण भागातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडवून आणला आहे. महसूल विभाग हा थेट ग्रामीण नागरिकांशी निगडित असलेला विभाग आहे
मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृहात आयोजित गौरव समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
करारनाम्यातील अटींचे उल्लंघन करणे आणि विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा प्रकार सुरूच असल्याचे पुन्हा एकदा खानापूर (ता. वाशी) येथील घटनेतून समोर आले आहे. या प्रकारामुळे शेतकरी वर्गात तीव्र नाराजी…
Dharashiv जिल्ह्यातील ७ शाळांची भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना अंतर्गत निवड करण्यात आली आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक आणि तंत्रज्ञानाधारित शिक्षण गावातच मिळणार आहे.
धाराशिव जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी महायुती (भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस - अजित पवार गट) एकत्र आली असून, सत्तेचे समतोल वाटप करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या धाराशिव जिल्हा आढावा बैठकीत संघटन अधिक मजबूत करण्यावर, कार्यकर्त्यांना व्यापक संधी देण्यावर आणि आगामी निवडणुकांसाठी सज्ज होण्यावर विशेष भर देण्यात आला.
ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर झालेल्या अवकाळी पावसाने धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला असून, गुढी पाडवा सणाच्या उत्साहावरही पाणी फेरले आहे.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील धाराशिव जिल्हा प्रमुख तसेच युवा सेनेच्या प्रमुखांनी अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केल्याने धाराशिव जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे.
सभापती पदासाठी झालेल्या निवडणुकीत गोकर्णा गोपाळ कदम यांना १६ मते मिळाली, तर उबाठा गटाच्या सरस्वती मोहन वाघूलकर यांना केवळ ७ मते मिळाली. या मतदान प्रक्रियेत एक सदस्य तटस्थ राहिला.
शहरातील शाळा, महाविद्यालये, खासगी शिकवणी वर्ग (ट्युशन क्लासेस) तसेच बसस्थानक परिसरात मुलींना टवाळखोरांकडून होणाऱ्या त्रासाबाबत वाढत्या तक्रारींचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. महिला सुरक्षेबाबत महत्त्वपूर्ण हालचाली सुरू...
धारशिव जिल्हा परिषदेतील सत्तासंघर्षात राज्याचे माजी मंत्री आ. तानाजी सावंत यांच्या राजकारणाला त्यांच्या बालेकिल्ल्यातच जबर धक्का बसला आहे. परंडा आणि उमरगा तालुक्यातील दोन अपक्ष सदस्यांनी महायुतीला जाहीर पाठिंबा दिला.
हेमंत हा एकतर्फी प्रेमातून तरुणीचा पाठलाग करायचा. इतकेच नाहीतर तिला धमक्याही द्यायचा. सातत्याने होत असलेल्या त्रासाने हुशार असलेल्या मुलीला बारावीतच शिक्षण सोडून घरी बसण्याची वेळ आली.
आमदार राणा पाटील यांनी बजाज अलायंज विमा कंपनीविरुद्धचा पीकविम्याचा लढा जिंकला आहे. उच्च न्यायालयाच्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे धाराशिव जिल्ह्यातील ३ लाखाहून अधिक शेतकऱ्यांना प्रलंबित ₹२२० कोटींची नुकसानभरपाई मिळाली.
Dharashiv: धाराशिव नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारांसह त्यांनी मंगळवारी (२५ नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. त्यासाठी ही पाच मुद्द्यांवर आधारित पंचसूत्री योजना.
तुळजापूर तालुक्याच्या जळकोट येथील सुभद्रा रामशेट्टी पाटील या महिलेचा तीच्या राहत्या घरी अज्ञात व्यक्तीने गळा आवळून खून केला होता. तीच्या अंगावरील तब्बल चार लाख किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले होते.
Dharashiv Collector Dance : राज्यामध्ये पावसाळी संकट आलेले असताना धाराशिवचे जिल्हाधिकारी हे नाच-गाण्यामध्ये दंग असल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागावर पुन्हा पावसाचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भूम, परांडा, वाशी, कळंब, उमरगा आणि धाराशिव परिसरात संततधारेला सुरुवात झाली आहे.