पालखीसोहळ्यात विठ्ठलाच्या मूर्तीच्या वरच हे प्रभामंडळ दिसल्याने अनेक भाविकांनी त्याला आध्यात्मिक अर्थही जोडला. अध्यात्मात देव किंवा पवित्र व्यक्तीच्या भोवती दिसणाऱ्या तेजोवलयालाही प्रभामंडळ असे संबोधले जाते.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पालखी सोहळा आयोजन बाबत नुकतीच बैठक घेतली होतो. यामध्ये दिवे घाटातील पालखी सोहळा काळात वारकरी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय घेतला…
सलग दोन दिवसांत दोन घटना घडल्याने दिवे घाटातील वाहतूक सुरक्षित आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने कोणत्या उपाययोजना केल्या आहेत? असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा शुक्रवारी (दि.२४) सासवड मुक्कामी येत असल्याने वारकरी बांधवांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी दिवे घाटातील (Dive Ghat) वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर…