'मतदानानंतरच्या दुसऱ्याच दिवशी निकाल जाहीर करण्याची पद्धत असताना अचानक २०-२१ दिवसांचे अंतर निर्माण होणे हे निवडणूक व्यवस्थापनातील गंभीर त्रुटीचे द्योतक आहे, असे कदम म्हणाले.
आजच्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत सर्वत्र पैशांचा सुळसुळाट होता, दादागिरी व दडपशाही केली, बोगस मतदार दिसून आले, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून खाजगी निवासी परिसरात डेटा एंट्री भरती आणि मतदान केंद्रांवरील निर्णयांच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी मतदार याद्यांकरिता 1 जुलै 2025 हा अधिसूचित दिनांक निश्चित केला असून, त्या दिवशी अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहेत.
निवडणुकीस पात्र असलेल्या 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. तसेच 15 नवीन नगरपंचायती आहेत. 288 सदस्य निवडले जाणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगने पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
मतदार यादी विभाजनाच्या प्रक्रियेत काही ठिकाणी चुका झाल्या आहेत, त्या त्वरित दुरुस्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत,असे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले.
कित्येक नावे दुसऱ्याच प्रभागात समाविष्ट केल्याने सासवडकर ग्रामस्थांचा उद्रेक प्रशासनाला पाहायला मिळाला. प्रशासनाच्या गलथान कारभारावर आक्षेप घेत नागरिक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
निवडणूक आयोगाला जागे करण्यासाठी सर्व पक्षांनी १ नोव्हेंबरला भव्य मोर्चाचे आयोजन केले असून, या मोर्चात काँग्रेस पक्ष सहभागी होणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले…
पिंपरी, चिंचवड, भोसरी या तीन विधानसभा मतदारसंघांतील तसेच भोर मतदारसंघातील अंशतः भागांच्या याद्यांचा या प्रक्रियेत समावेश करण्यात आला आहे. एकूण ३२ प्रभागांसाठी स्वतंत्र मतदार याद्या तयार करण्याचे काम सुरू झाले…
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. त्यामुळे आगामी मनपा निवडणुकीच्या तयारीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे.
Vote Chori: मतचोरीच्या आरोपांबाबत राहुल गांधी पत्रकार परिषदेत अनेक मोठे खुलासे केले. राहुल गांधी यांनी मत चोरीचा आरोप केला. त्यांनी पुरावेही सादर केले आणि निवडणूक आयोगाच्या संरक्षणाखाली हे घडत असल्याचा…
Rahul Gandhi: राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी हायड्रोजन बॉम्बसाठी तयार राहावे असा इशारा दिला होता. त्यानुसार त्यांनी आज पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत.
महाराष्ट्रातील महानगरपालिका, नगर पालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती आणि नगर पंचायतींची निवडणूक प्रक्रिया चार महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी हरियाणाच्या भाजप सरकारने यमुनेच्या पाण्यात विष मिसळल्याचा आरोप केला होता. त्यांनी म्हटले होते की हरियाणाचे पाणी यमुनेतून दिल्लीला येते.