Mira Bhayandar News: केंद्र सरकारने १ ऑगस्टपासून किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपुढील खोल समुद्रात मासेमारीला परवानगी दिली असली, तरी महाराष्ट्राच्या प्रादेशिक जलक्षेत्रात १५ ऑगस्टपर्यंत मासेमारीबंदी कायम आहे. त्यामुळे भाईंदरमधील उत्तन, पाली…
Sustainable Fisheries Movement: इंडियन मरीन इंग्रिडियंट्स असोसिएशनने आपल्या राष्ट्रीय शाश्वतता उपक्रमातील दुसरा महत्त्वाचा टप्पा पूर्ण केल्याची घोषणा केली आहे. 'वन इंडिया – वन फिशरी इम्प्रूव्हमेंट प्रोजेक्ट' या संकल्पनेअंतर्गत महाराष्ट्र आणि…
Palghar News : १५ ऑगस्टपर्यंत पावसाळी मासेमारी बंदी कायम राहील या अपेक्षेवर असलेल्या पालघर जिल्ह्यातील पारंपरिक मच्छीमारांना राज्य सरकारच्या एका निर्णयामुळे मोठा धक्का बसला आहे. मत्स्यव्यवसाय विभागाने १ ऑगस्टपासून १२…
पालघर जिल्ह्यातील सफाळे पश्चिम किनारपट्टी परिसरात प्रस्तावित विमानतळ आणि MIDC प्रकल्पाविरोधात स्थानिक ग्रामस्थांनी एल्गार पुकारला आहे. एडवण, उसरणी, भादवे, कोरे आणि दातिवरेसह अनेक गावांतील शेती, मत्स्य व्यवसाय आणि पारंपरिक उपजीविका…
Satellite Phone for Fishermen News: मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेतून महाराष्ट्रातील मच्छिमारांना BSNL चे सॅटेलाइट फोन मिळणार आहेत. यामुळे खोल समुद्रात नेटवर्क नसतानाही आपत्कालीन संपर्क साधता येईल.
सफाळे येथील पश्चिम किनारपट्टी परिसरात प्रस्तावित 'एस्सार पेट्रोलियम' प्रकल्प आणि संभाव्य 'विमानतळ' प्रकल्पाविरोधात स्थानिक शेतकरी, मच्छीमार आणि भूमिपुत्रांनी संघर्षाचा पवित्रा घेतला आहे. एडवण येथील शिवमंदिरात झालेल्या संयुक्त बैठकीत १,२१६ हेक्टर…
विधी विभागाच्या कायदेशीर अभिप्रायाला बगल देऊन घेतलेला हा निर्णय प्रशासकीय संगनमत आणि मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा संशय निर्माण करतो.माहितीच्या अधिकारांतर्गत समोर आलेल्या कागदपत्रांनुसार, समक कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडच्या आर्थिक सक्षमतेबाबत गंभीर प्रश्न…
मासळीच्या साठ्याचे जतन तसेच मच्छीमारांच्या जीवित व वित्त रक्षणाच्या उद्देशाने राज्य शासनाने महाराष्ट्राच्या सागरी जलक्षेत्रात पावसाळी मासेमारी बंदी लागू केली आहे.
Octopus Attack Video : मच्छीमाराविरुद्ध ऑक्टोपसची समुद्रात सुरु झाली थरारक लढरई. संपूर्ण चेहऱ्याला विळखा घालत माशाने मच्छीमाराचा श्वासही रोखून धरला पण व्हिडिओच्या शेवटी जे घडलं त्याने सर्वांनाच थक्क केलं.
दोन्ही टप्प्यांतील निधीची एकत्रित रक्कम सुमारे २०.१८ कोटी रुपये इतकी झाली आहे. सध्या कोषागाराची प्रक्रिया पूर्ण करण्याचे काम सुरू असून ती पूर्ण होताच उर्वरित पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावरही जमा केली जाणार…
Vasai Fishing Ban : वसईतील मत्स्य व्यवसाय मागील काही दिवसांपासून ठप्प झाला आहे. समुद्रात मत्स्यबीज वाढावे या उद्देशाकरता येथील मच्छिमार सोसायटीने ३० जानेवारी ते १० मार्च या कालावधी दरम्यान मासेमारी…
श्रमिक मच्छिमार संघ, आचरा बंदर मच्छीमार संघटना व जिल्ह्यातील पारंपरिक मच्छीमार यांनी आचरा बंदर येथे अनधिकृत पर्ससीन मासेमारी विषयात ३० ऑक्टोबर २०१५ रोजी यांनी मत्स्य विभाग विरोधात आंदोलन केले होते.
११ जानेवारीला एका व्हिडीओतून समुद्रात पाण्याच्या प्रवाहाचे मोठे रिंगण तयार झाल्याचे दिसून आले. या घटनेनंतर सर्वच यंत्रणा सजग झाल्या. परंतु, या घटनेस ७ दिवस होऊनही हा प्रवाह नक्की कशामुळे तयार…
सध्या या परिसरातून सुमारे ८० हून अधिक यांत्रिकी नौकांद्वारे मासेमारी केली जाते, याचबरोबर या बंदर परिसरातील अपसापास गावांचा माछडीमार व्यासायिक या बदराचा वापर करतात.
नवी मुंबईतील खाडी किनारी मिळणारी मासळी ही वातावरणातील गारठयामुळे आता कमी प्रमाणात मिळू लागली आहे. वातावरणातील बदलाचा फटका हा समुद्रातील मासळीच्या विविध प्रजातींना बसतो.
अतिवृष्टीमुळे मत्स्य शेतीच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्याविषयी मंत्रालयात बैठक झाली. यावेळी मंत्री राणे यांनी सांगितले, मत्स्यव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची ही वेळ आहे.