China News :मध्यपूर्वेतील संघर्ष आणि युक्रेन युद्धामुळे जगाचे लक्ष इतरत्र असताना चीनने आशिया-पॅसिफिकमध्ये आपली रणनीतिक हालचाल वाढवल्याचे दिसत आहे. तैवानचा मोठा युद्धसराव, दक्षिण चीन समुद्रातील चिनी गस्त, इंडोनेशियासोबतची नौदल कवायत…
India-China LAC Talks : भारत आणि चीन यांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (LAC) परिस्थितीचा आढावा घेत सीमा भागात शांतता आणि स्थैर्य कायम ठेवण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. दोन्ही देशांनी सीमावादावर संवाद सुरू…
Pakistan-China : चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA) च्या स्थापना दिनानिमित्त पाकिस्तान लष्कराच्या मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात जनरल असीम मुनीर यांनी "पाकिस्तानी आणि चिनी सैन्य हे खरे मित्र आहेत" असे म्हणत चीन-पाकिस्तान…
चिनी सैन्याने LAC जवळ प्रत्यक्ष गोळीबाराचा सराव केला. या सरावात PLA च्या तोफखाना तुकड्यांनी भाग घेतला. चीनने PCL-181 आणि PCL-161 हॉवित्झर, PHL-11 मल्टिपल लॉन्च रॉकेट सिस्टीम आणि HQ-17 टॅक्टिकल एअर…
India Nepal Lipulekh: लिपुलेखवरून भारत आणि चीन एकत्र आल्याने बालेन शाह यांच्यासमोर राजकीय आव्हान उभे राहू शकते. १८१६ च्या सुगौली कराराच्या भिन्न अर्थांवर आधारित, कालापानीच्या मुद्द्यावरून नेपाळची भारताविरुद्ध...
Indian Soldiers Viral Video : दोन भारतीय सैनिकांचा व्हिडिओ अलीकडे प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडिओत दावा करण्यात आला आहे की, चीन सीमेवर तैनात असणाऱ्या भारतीय सैनिकांना अन्न दिल जात नाहीये,…
चीन दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका अशा नेत्याला भेटले ज्याने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. या नेत्याचे नाव काई ची आहे, जे चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिटब्युरोचे सदस्य आहेत.
अजित डोवाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांची दिल्लीत भेट झाली, ज्यामध्ये दोन्ही देशांमधील सीमा वादावर चर्चा झाली. चीनचे परराष्ट्र मंत्री ३ दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहे.
भारत आणि चीनमधील तणावपूर्ण संबंधांमध्ये पुन्हा एकदा संवादाचा नवा मार्ग खुला झाला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अलीकडील चीन भेटीनंतर बीजिंगने डिलिमिटेशन (सीमारेषा निश्चिती) वर चर्चा करण्यास तयारी दर्शवली…
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की, डेपसांगमध्ये सुरक्षा दलांची गस्त सुरूच राहणार आहे. ते म्हणाले की मी सैन्य मागे घेणे आणि भारत-चीन सीमा भागातील अलीकडच्या घडामोडींवर चर्चा केली आहे.
भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात झालेल्या चर्चेचा तपशील देताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले, चीन आणि भारत या दोन्ही देशांमध्ये स्थिरता हे नागरिकांच्या…
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नुकतेच आपल्या वक्तव्यातून असे संकेत दिले आहेत की, 'भारत आणि चीनने सीमावादावर अंतिम तोडगा काढण्यासाठी दुहेरी प्रयत्न करू.' चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनीदेखील नुकत्याच झालेल्या…