Nepal Tea Dispute: चहा निर्यातीवरून नेपाळ आणि भारत यांच्यातील तणाव वाढला आहे. नवीन सीमा तपासणी नियमांमुळे नेपाळी चहा कारखान्यांमधील उत्पादन पूर्णपणे थांबले असून, एक मोठे संकट निर्माण झाले आहे.
India Nepal Border Dispute : नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांनी भारतासोबतच्या सीमावादावरील आपल्या पूर्वीच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले असून, नेपाळला कोणत्याही त्रयस्थ पक्षाच्या मध्यस्थीची गरज नसल्याचे म्हटले आहे.
Nepal Minister India Visit: नेपाळचे परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल ५ जूनपासून सुरू होणाऱ्या तीन दिवसीय भारत दौऱ्यावर आहेत. दोन्ही देशांमधील व्यापारी आणि राजकीय संबंध दृढ करण्यासाठी हा दौरा महत्त्वपूर्ण आहे.
Rabi Lamichhane Delhi Visit: नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांच्या 'जमीन बळकावण्या'वरील वादग्रस्त वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, सत्ताधारी पक्षाचे अध्यक्ष रवी लामिछाने आज राजनैतिक दौऱ्यावर दिल्लीत दाखल होत आहेत.
नेपाळच्या बालेन शाह सरकारने भारतीय पर्यटकांना देशाकडे आकर्षित करण्यासाठी एक मोठी मोहीम सुरू केली असून, यामध्ये प्रथमच भारतीय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना थेट सहभागी करून घेण्यात आले आहे.
Nepal on India: नेपाळ पर्यटन मंडळाने म्हटले की, "नेपाळ सरकारने भारतीय पर्यटकांच्या वास्तव्याच्या कालावधीवर मर्यादा घालणारे कोणतेही नवीन धोरण लागू केलेले नाही तसेच नेपाळ-भारत सीमा व्यवस्थेत कोणताही बदल नाही.
२७ मार्च रोजी बालेन शाह यांची नेपाळच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाली. गेल्या ४५ दिवसांत त्यांनी भारतविरोधी मानले जाणारे चार निर्णय घेतले आहेत. पंतप्रधान होण्यापूर्वी बालेन यांनी उघडपणे भारताला विरोध केला होता.
Vikram Misri Nepal Visit: भारतीय परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांचा नेपाळ दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. ते ११ मे रोजी दोन दिवसांसाठी काठमांडूला भेट देणार होते. बालेन शाह यांनी त्यांना…
India Nepal Lipulekh: लिपुलेखवरून भारत आणि चीन एकत्र आल्याने बालेन शाह यांच्यासमोर राजकीय आव्हान उभे राहू शकते. १८१६ च्या सुगौली कराराच्या भिन्न अर्थांवर आधारित, कालापानीच्या मुद्द्यावरून नेपाळची भारताविरुद्ध...
Nepal India Border : बालेन शाह यांच्या कृतींमुळे भारतीय सीमेवर अशांतता निर्माण झाली आहे, ज्यात कडक सीमा शुल्क आणि वाहन निर्बंधांचा समावेश आहे, आणि नेपाळमध्ये राजकीय वादळ निर्माण झाले आहे.
India-Nepal Relations: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळचे नवनियुक्त पंतप्रधान, बलेंद्र शाह (बालेन) यांना भारत भेटीसाठी आमंत्रित केले आहे. ही भेट केवळ एक औपचारिकता न राहता, त्यातून ठोस परिणाम साधले जावेत.
भारत-नेपाळ सीमा 2 मार्चच्या मध्यरात्रीपासून 5 मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत बंद राहणार आहेत. नेपाळ गृह मंत्रालयाने या सीमा बंद करण्याबाबत अधिकृत पत्र जारी केले आहे.