या योजनेतून दोन्ही तालुक्यातील नऊ हजार ६०० हेक्टर क्षेत्राला पाणी देण्याचे नियोजन होते. या योजनेच्या नावाखाली अनेक निवडणुका लढविल्या गेल्या. परंतु प्रत्यक्षात ही योजना पूर्ण झाली नाही.
वाढत्या उन्हामध्ये पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार प्रमुख धरणांमधील पाण्याचे नियोजन अधिक काटेकोरपणे केले जात आहे.
या नदीजोड प्रकल्पांचा सर्वांत मोठा फायदा हा की, कोकणातील अतिवृष्टीचे पाणी वाया जाण्याऐवजी मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागात पोहोचेल. यामुळे एकीकडे कोकणात पूराची तीव्रता कमी होईल
पुनर्वसित गावांमध्ये अंतर्गत रस्त्यांची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी गावांमधील अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्यात यावे. सांडपाणी वाहून नेण्यासाठी बंद नाल्या असाव्यात, असे निर्देश फडणवीस यांनी दिले आहेत.
कृष्णा मराठवाडा प्रकल्पासाठी अंदाजे 21 टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. यासाठी 115 टीएमसी पाण्याच्या फेरजल नियोजनाचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील सहा सिचंन प्रकल्प पूर्ण करण्यासंदर्भात अक्षम्य दिरंगाई झाल्याप्रकरणी कॅगने आपल्या अहवालात ताशेरे ओढले आहेत. यातील चार प्रकल्प 11 ते 25 वर्षाच्या विलंबाने पूर्ण झाले, तर दोन प्रकल्प 20 वर्ष…
जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात जुलै महिन्यामध्ये सरासरी पेक्षा अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे, यवतमाळ जिल्ह्यातील लघु, मध्यम व मोठे सिंचन प्रकल्प (Irrigation projects) ओसंडून वाहत आहे. २५ जुलै पर्यंत ६०६.७ मिली…
पाण्याचा उपयोग तालुक्यातील शेतीला व्हावा म्हणून कालव्यामार्फत शेतकऱ्याच्या शेतीपर्यंत पोहोचविण्याची सोय उपलब्ध आहे. मात्र, कालव्यात पाणी सोडताच शेतकऱ्यांच्या शेतात जाण्याऐवजी नदी-नाल्यांना पाणी वाहून जातो.