कार्तिकी यात्रा ही मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या यात्रेसाठी लाखो भाविक ठिकठिकाणाहून या यात्रेमध्ये सहभागी होतात. या यात्रेमध्ये यंदा उत्पन्नामध्ये मागील वर्षीपेक्षा दीड कोटींची वाढ झालेली आहे.
कार्तिकी एकादशी यात्रा आणि संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा उत्सव यावर्षी ५ डिसेंबर ते १२ डिसेंबरदरम्यान संपन्न होणार आहे. त्या निमित्ताने वारकरी, दिंडीकऱ्यांची वाहने, अत्यावश्यक वाहने वगळता इतर वाहनांना…
आळंदी येथे रविवारी ( दि. २०) कार्तिक यात्रा असल्याने नाशिक, कल्याण, संगमनेर इत्यादी भागातील पायी दिंड्या आळंदीकडे मार्गस्थ होऊ लागल्या आहेत. त्यामुळे पुणे - नाशिक महामार्ग दिंडीमय झाला आहे.