कार्तिकी एकादशी यात्रा आणि संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा उत्सव यावर्षी ५ डिसेंबर ते १२ डिसेंबरदरम्यान संपन्न होणार आहे. त्या निमित्ताने वारकरी, दिंडीकऱ्यांची वाहने, अत्यावश्यक वाहने वगळता इतर वाहनांना…
आळंदी येथे रविवारी ( दि. २०) कार्तिक यात्रा असल्याने नाशिक, कल्याण, संगमनेर इत्यादी भागातील पायी दिंड्या आळंदीकडे मार्गस्थ होऊ लागल्या आहेत. त्यामुळे पुणे - नाशिक महामार्ग दिंडीमय झाला आहे.