आझाद मैदानावर नवीन फौजदारी कायद्यांवर आधारित पाच दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
FYI News: स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एक प्रशासकीय आणि कायदेशीर चौकट निर्माण करणे हे आव्हानात्मक कार्य होते. दरम्यान आज आपण देश स्वतंत्र झाल्यापासून १० मोठे कायदे तयार झाले आहेत. याबाबत आपण जाऊन…
राहुल राज सिंह यांनी काम्या पंजाबीवर त्याचे करिअर उद्ध्वस्त केल्याचा आरोप केला आहे. राहुल सिंगने प्रत्युषा प्रकरणात काम्यावर १ कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला आहे.
पाळी प्राण्यांच्या मृतदेहांवरही यापुढे अंत्यसंस्कार करावे लागणार आहेत. याबाबत नगर विकास विभागाकडून आदेश जारी करण्यात आलाय. तसंच प्राण्यांच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीची व्यवस्था करावी असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत