सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनी खर्च कमी करण्यासाठी पुन्हा मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची योजना आखत आहे. काढून टाकण्याची प्रक्रिया मंगळवार, २८ ऑक्टोबरपासून सुरू होऊ शकते.
पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी या बातमीला देशासाठी 'वाईट संकेत' म्हटले. त्यांनी एक्स वर लिहिले की, या हालचालीवरून असे दिसून येते की पाकिस्तानमध्ये अनिश्चितता वाढत आहे, बेरोजगारी शिगेला पोहोचली…
आजच्या काळात कोणती कंपनी कधी आपल्या कर्मचाऱ्यांना घरी बसवेल हे सांगता येत नाही. आता अशीच एक कंपनी आपल्या हजारो कर्मचाऱ्यांना नारळ देण्याच्या तयारीत आहे.
कंपनीचे मालक इलॉन मस्क यांनी कर्मचाऱ्यांना ई-मेलद्वारे कामावरून कमी करण्याबाबत माहिती दिली आहे. ज्यामध्ये त्यांनी लिहिले की कंपनीच्या "वाढीच्या पुढील टप्प्यासाठी" खर्चात कपात करणे आवश्यक आहे.
वर्ष संपता संपता देशातील दुसऱ्या क्रमांकाची आयटी कंपनीला मोठा धक्का बसला आहे. सप्टेंबरमध्ये इन्फोसिसनं एका जागतिक स्तरावरील कंपनीसोबत केलेला मोठा करार मोडला आहे. हा करार 1.5 अब्ज डॉलर म्हणजेच 12500…