NDA Vs INDIA Alliance: देशात मागच्या वर्षी लोकसभा निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीत पुन्हा एकदा एनडीएचे सरकार आले आहे. मात्र या निवडणुकीत एनडीएला सत्ता मिळवण्यासाठी झगडावे लागले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढच्या लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रपती असतील असा दावा कॉंग्रेस माजी खासदार कुमार केतकर यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये एकच चर्चा सुरु झाली आहे. आगामी काळामध्ये नरेंद्र…
अजित पवार यांना महायुतीमध्ये घेतले असल्यामुळे नुकसान झाले असल्याचा आरोप करण्यात आला. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेत खळबळजनक दावा केला आहे. पुण्यातील अपघात प्रकरणामध्ये गृहमंत्री व पुणे पोलीस आयुक्त खोटं बोलत असल्याचे देखील दानवे म्हणाले आहेत.
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदे गटाचे नेते व मंत्री उदय सामंत हे एकाच हॉटेलमध्ये आले होते.
कल्याण लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात वैशाली दरेकर त्या पाठोपाठ ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि माझे महापौर रमेश जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
उध्दव ठाकरे यांच्या धनदांडग्या नातेवाईकांनी नाणार परिसरातील जागा घेतल्या.हे विनायक राऊत यांनी जाहीर सभेत सांगितले होते. त्यांनी उदाहरणे देवून कबुली दिली.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी काढण्यात आलेल्या रॅली दरम्यान करण्यात आलेल्या फटाक्याणच्या आतिषबाजीमुळे भगव्या झेंड्याला आग लागण्याची घटना कामोठे वसाहतीत घडली आहे.