Mahabaleshwar Heavy Rain: महाबळेश्वरमध्ये यंदा पावसाने विक्रमी हजेरी लावत अवघ्या ४० ते ४५ दिवसांत तब्बल ५०६९ मिमी (सुमारे २०० इंच) पावसाची नोंद झाली आहे. अतिवृष्टीमुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून…
महाबळेश्वरमध्ये २४ तासांत २०२.२० मिमी पावसाची नोंद झाल्याने तालुक्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे. घाटमार्गांवर निर्बंध, वेण्णा लेक ओसंडून वाहणे आणि पर्यटकांची गर्दी यामुळे परिसरात वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे.
महाबळेश्वर पालिकेने घनकचरा व्यवस्थापनाचा ११ कोटी २५ लाख रुपयांचा स्वच्छता ठेका अखेर रद्द करण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत घेतला. मे व्ही डी के फॅसिलिटी सर्व्हिसेस प्रा. लि. कंपनीला तीन वर्षांसाठी दिलेला…
यंदाच्या पावसाळ्यात महाबळेश्वरमध्ये मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. गेल्या १० ते १२ दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेक ठिकाणी रस्ते खचणे, दरडी कोसळणे आणि वाहतूक…
महाबळेश्वरमध्ये गेल्या २४ तासांत विक्रमी २० इंच (५१३ मिमी) पाऊस झाला आहे. वेण्णा नदीचा पूल खचल्याने ३ वाहने नदीत कोसळली, तर अनेक गावांचा संपर्क तुटला असून संपूर्ण तालुक्याची वीज गूल…
घाटातील अनेक भागांमध्ये इशारा फलक, धोकादायक वळणांवरील सूचना, रिफ्लेक्टर, रात्रीच्या वेळी दृश्यमानता वाढविणारी साधने आणि तांत्रिक सुरक्षा व्यवस्थाही अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचे सांगितले जात आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम कोयना–कांदाटी खोऱ्यातील २५० गरजू विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले. ४ ते ५ किमी पायी चालणाऱ्या विद्यार्थ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
महाबळेश्वरच्या धर्तीवर आता जावळी तालुक्यातही मोठ्या प्रमाणावर स्ट्रॉबेरी लागवडीला चालना मिळत असून, सुमारे ६०० हेक्टर क्षेत्रावर स्ट्रॉबेरी मदर प्लांट लागवडीची तयारी सुरू झाली आहे. यामुळे जावळी तालुका स्ट्रॉबेरी उत्पादनाचे नवे…
Mahabaleshwar Toll Protest: महाबळेश्वर येथील वेण्णा लेक टोल नाक्यावर पर्यटकांच्या आर्थिक लुटीविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) ने तीव्र आंदोलन केले. फास्टॅग आणि ऑनलाईन पेमेंट सुविधा नसल्याने प्रशासनावर भ्रष्टाचाराचे…
Koyna River: कोयना धरणाची पाणी पातळी घटल्याने कोयना विभागातील १०५ गावांतील जनजीवनावर मोठा परिणाम झाला असून नागरिकांना बामणोली आणि तापोळा बाजारपेठ गाठण्यासाठी मैलोनमैल पायपीट करावी लागत आहे, त्यामुळे बोट वाहतूक…
महाबळेश्वर एसटी आगारातील जुना ताफा बदलण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले असून १० नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसेस आगारात दाखल झाल्या आहेत. यामुळे स्थानिक नागरिक आणि पर्यटकांच्या प्रवासाला मोठा दिलासा मिळणार आहे.
महाबळेश्वर पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारावरील अधिकृत फलकावर खाजगी कंपनीचा लोगो दिसत असल्याची तक्रार ‘आपले सरकार’ पोर्टलवर दाखल झाल्यानंतर पोलिसांनी संबंधित फलक हटवण्याची कारवाई केली. या घटनेनंतर परिसरात विविध चर्चांना उधाण आले…