'घूगुळ' हा महाराष्ट्रातील ग्रामीण लग्नकार्याची सुरुवात करणारा एक पारंपरिक व पवित्र विधी आहे, ज्यामध्ये कुलदैवताला लग्नकार्याचे आमंत्रण दिले जाते. पात्रातील निखाऱ्यांवर गुग्गुळ व धूप टाकून संपूर्ण घरभर त्याचा धूर पसरवला…
ग्रामीण महाराष्ट्रातील लग्नसंस्कारांत नवरीच्या भावांकडून 'बडाम नाचवणे' ही आनंद, शौर्य आणि कौटुंबिक भावना जपणारी एक वैशिष्ट्यपूर्ण परंपरा साजरी केली जाते. यात मुख्य मानकरी भाऊ डोक्यावर पाण्याची कळशी उलटी ठेवून समतोल…
पुणे शहराकडे राज्य सरकारने अक्षरशः दुर्लक्ष केल्याचे चित्र समोर आले आहे. पुणे व पिंपरी-चिंचवडमधील २७ दस्तनोंदणी कार्यालयांपैकी तब्बल २१ कार्यालयांमध्ये दुय्यम निबंधकांची पदे रिक्त आहेत.
'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' या आगामी मराठी चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित होताच चित्रपटाची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. दिग्दर्शक Swarup Sawant यांच्या या चित्रपटात अभिनेत्री Deepali Sayyed मुख्य भूमिकेत दिसणार असून,…
वडगाव शहरातील दर गुरुवारी भरणाऱ्या आठवडे बाजारामुळे निर्माण होणाऱ्या तीव्र वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर भारतीय जनता पक्ष महिला आघाडी, वडगाव-कातवी शहर यांनी प्रशासनाकडे निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्रीयन लग्नांमध्ये 'गावदेव' पूजन आणि 'देवक' बसवणे हा लग्नकार्याची सुरुवात करणारा अत्यंत पवित्र विधी आहे. लग्न निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून या विधीद्वारे ग्रामदैवत, कुलदैवत आणि पूर्वजांचे आशीर्वाद घेतले जातात.
महाराष्ट्रात सार्वजनिक प्रवाशी वाहतुकीची सुरुवात १९३२ च्या सुमारास खाजगी व्यावसायिकांमार्फत झाली होती. पुढे या वाहतुकीचे नियमन करण्यासाठी सरकारी यंत्रणेची गरज भासू लागली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, १९४८ मध्ये तत्कालीन मुंबई प्रांतात…
कर्जत तालुक्यातील पाली ग्रामपंचायतीअंतर्गत प्रस्तावित टोरंट जलविद्युत प्रकल्पाला मल्टीवाडीतील आदिवासी ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. तीन-चार पिढ्यांपासून साई डोंगर परिसरात वास्तव्यास असलेल्या पाच कुटुंबांनी कोणत्याही परिस्थितीत गाव सोडणार नसल्याची भूमिका…
शिवसेना आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी विधान परिषदेत सोलापूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (ITI) सुमारे १५० मुलींना कथित धर्मांतरणासाठी छळ सहन करावा लागत असल्याचा आरोप केला आहे. संबंधित मुलींनी…
अलिबाग तालुक्यातील भाकरवड-देहेन येथे सुरू असलेले पुलाचे काम अपूर्ण राहिल्याने गावाचा बाहेरील भागाशी संपर्क तुटला आहे. पर्यायी मार्ग नसल्याने ग्रामस्थ, कामगार, दुग्धव्यवसायिक आणि शाळकरी विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत.
परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर शासनाने सकारात्मक भूमिका घेतल्यानंतर आरटीओ कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप मागे घेतला आहे. यामुळे राज्यातील परिवहन विभागाचे कामकाज पुन्हा पूर्ववत सुरू होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री…
राज्यातील 75 टक्के शेतकऱ्यांना सध्या दिवसा वीजपुरवठा करण्यात येत असून, उर्वरित 25 टक्के शेतकऱ्यांनाही यावर्षाअखेरीस दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.…
केंद्र सरकारने माहिती अधिकार (RTI) कायद्यात केलेल्या दुरुस्त्यांमुळे हा जनहिताचा कायदा कमकुवत होत असल्याचा आरोप करत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धीतून एल्गार पुकारला आहे. त्यांच्या उपस्थितीत माहिती अधिकार क्षेत्रातील…
धाराशिव शहरातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये कार्यरत ४०० ते ५०० सुरक्षा रक्षकांच्या वेतनात मोठ्या प्रमाणावर कथित कपात होत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. मेस्को (MESCO) कंपनीकडून शासनाने निश्चित केलेल्या वेतनमानातील…
मोहिमेदरम्यान पालिकेच्या पथकाने हॉटेलमधील व्यावसायिक साहित्य जप्त केले आहे. यामध्ये एलपीजी हॉट प्लेट, इलेक्ट्रिक इंडक्शन, स्टोरेज रैंक, इलेक्ट्रिक ऑइल फ्रायर, मायक्रोवेव्ह ओव्हन, लाकडी टेबल, खुच्र्या आणि व्यावसायिक एलपीजी सिलिंडर यांसारख्या…
Ulhasnagar News : उल्हासनगर महापालिकेच्या नालेसफाई कामात अल्पवयीन मुलांना नाल्यात उतरवून कचरा आणि गाळ काढण्याचे काम करून घेतल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. पोकलेन मशीनच्या बकेटवर मुलांना बसविल्याचे व्हिडिओ व्हायरल…
राज्यातील अमली पदार्थांची विक्री, तस्करी आणि सेवन रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात अमली पदार्थविरोधी कारवाईसाठी स्वतंत्र अँटी-नार्कोटिक्स युनिट उभारण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र…
माहितीच्या अधिकार (RTI) नियमांमध्ये करण्यात आलेले बदल मागे घेण्यात यावेत, या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. केंद्र सरकारने हे बदल मागे घेतले नाहीत, तर…
रायगड जिल्ह्यातील अवचितगडाच्या ६०० फूट खोल दरीतून शिवशंभू प्रतिष्ठानने अत्यंत कठीण परिस्थितीत दोन ऐतिहासिक शिवकालीन तोफांना सुखरूप बाहेर काढले आहे. या थरारक मोहिमेमुळे गडावरील एकूण तोफांची संख्या आता पाच झाली…