पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील अंगणवाडीमध्ये लहान मुलांना दिला जाणारा आहारातील वाटाणा अत्यंत निकृष्ट असल्याचे समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. पुरंदर तालुक्यातील अंगणवाड्यांना दिला जाणारा वाटाणाही त्याच प्रतीचा असल्याचे…
श्रावण महिन्यानिमित्त एसटी महामंडळाच्या भंडारा विभागाने भाविकांसाठी एक अत्यंत खास आणि खिशाला परवडणारी विशेष योजना सुरू केली आहे. गावोगावच्या भाविकांना एका खास सवलतीसह थेट त्यांच्याच भागातून प्रमुख तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेण्याची…
गोंदिया जिल्ह्यात गेल्या आठ महिन्यांत रस्ते अपघातात तब्बल १२४ जणांचा मृत्यू झाल्याची मन हेलावून टाकणारी आकडेवारी समोर आली आहे. ६ महिन्यांपूर्वी बनवलेले रस्ते पहिल्याच पावसात वाहून गेल्याने यामागील धक्कादायक सत्य…
पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रांवर पाणी खेचण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उच्च क्षमतेच्या जनित्रामधून मोठ्या प्रमाणावर धूर बाहेर पडतो. या धुरातील प्रदूषण कमी करण्यासाठी पाच प्रमुख केंद्रांवर २२ कोटी रुपये खर्चुन 'इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर' बसवले…
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी रायगड जिल्ह्यातील विविध विकासकामे, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न, पेट्रोलियम व नैसर्गिक वायू स्थायी समितीचा दौरा तसेच जिल्ह्यातील राजकीय घडामोडींवर पत्रकार परिषदेत सविस्तर भाष्य केले.
World Entrepreneurs Day 2026: मुंबईत जागतिक उद्योजक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) आणि MACCIA यांच्या संयुक्त पुढाकारातून आयोजित कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत उद्योजकांना ‘वर्ल्ड…
पुरंदर तालुक्यात विमानतळ प्रकल्प जाहीर झाल्यापासून जमिनींच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. जमीन खरेदी-विक्रीतील एजंट आता थेट घरोघरी पोहोचले असून, एक, दोन आणि पाच गुंठ्यांच्या प्लॉटची माहिती देणारी पत्रके नागरिकांना वाटत आहेत.
साताऱ्याच्या पूर्व भागात पावसाने दांडी मारल्याने पाणीटंचाई गंभीर झाली आहे. माण तालुक्यात पाण्याअभावी पिके करपू लागली असून, बनगरवाडीतील शेतकऱ्यांवर गाव सोडण्याची वेळ येण्याची भीती निर्माण झाली आहे.
Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील युवकांच्या कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी ‘टाटा स्ट्राइव्ह’च्या माध्यमातून महत्त्वपूर्ण प्रयत्न केले जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. उद्योगांच्या बदलत्या गरजांनुसार युवकांना आधुनिक कौशल्यांचे प्रशिक्षण देणे...
मैत्रिणीला दिलेले पैसे परत मागणे एका तरुणाच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना गंगापूर रोड परिसरात घडली आहे. तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
Rickshaw-Taxi Fare Hike: मुंबई महानगर प्रदेशात रिक्षा आणि काळ्या-पिवळ्या टॅक्सीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 1 सप्टेंबर 2026 पासून अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाने (MMRTA) रिक्षाच्या किमान…
Mira Bhayandar News: न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने मीरा-भाईंदर महानगरपालिका प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘न्यायालयापेक्षा आमदाराचा आदेश मोठा आहे का?’ असा खडा सवाल उपस्थित करत न्यायालयाने महापालिका…
महापालिकेच्या मागील पाच वर्षांतील कॅग लेखापरीक्षण अहवाल तसेच मागील दोन वर्षाच्या अर्थसंकल्पाच्या प्रती समितीने मागवल्या आहेत. शनिवारी महापालिका अधिका-यांसोबत बैठक घेऊन विकासकामे, निधीचा वापर व लेखापरीक्षणातील मुद्दधांचा आढावा घेतला जाणार…
राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आरोग्य विभागाने नवीन प्रशिक्षण धोरण जाहीर केले आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण अनिवार्य असून २८ दिवसांचे स्किल लॅब प्रशिक्षण आणि पाच वर्षांचा प्रशिक्षण आराखडा प्रस्तावित…
Zepto Illegal Vehicles: झेप्टोच्या बेकायदेशीर वाहनांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी युवासेनेने केली आहे. संबंधित यंत्रणांनी ४८ तासांच्या आत कारवाई न केल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा युवासेनेने…
भंडारा जिल्ह्यात मराठी भाषेच्या संवर्धनासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय घेण्यात आला असून यामुळे साहित्य क्षेत्रात मोठे बदल घडणार आहेत. दोन गावांना विशेष सांस्कृतिक ओळख मिळण्यासोबतच स्थानिक साहित्यिकांना व्यासपीठ…
Satara News: जलसंवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी आयोजित वॉकेथॉनमध्ये हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत पाणी वाचवण्याचा निर्धार केला. पाण्याचा अपव्यय टाळून प्रत्येक थेंब जमिनीत जिरवण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद…
Dharashiv Zilla Parishad: धाराशिव जिल्ह्यात महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी जिल्हा परिषदेने राज्यातील पहिली अभिनव योजना हाती घेतली आहे. उमेद अभियानातील सीआरपींना प्रत्येक यशस्वी कर्जप्रकरणामागे १ हजार रुपयांचे प्रोत्साहन देण्यात येणार…
महाराष्ट्रात टॅक्सी आणि रिक्षा चालकांना व्यवहारिक मराठीचे ज्ञान अनिवार्य करण्यात आले आहे. नियमाच्या अंमलबजावणीच्या पहिल्याच दिवशी मराठी न येणाऱ्या तब्बल १,२६८ चालकांना परिवहन विभागाने नोटिसा बजावल्या.
वडगाव मावळ परिसरात प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री करण्याच्या उद्देशाने साठवणूक केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई केली आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.