महाविकास आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्षांनी या जागेवर आपला दावा सांगितला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची राज्यसभेची मुदत २ एप्रिल २०२६ रोजी संपत आहे.
या निवडणुकांमध्ये महायुतीमधील घटक पक्ष एकमेकांविरोधातच उभे ठाकल्याचे चित्र दिसून येत आहे. स्थानिक पातळीवरील वर्चस्व, सत्ता आणि राजकीय प्रतिष्ठा यासाठी मित्र पक्षांमधीलच उमेदवार आमनेसामने आले आहेत.
अजित पवारांच्या अपघातापूर्वी आणि नंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चा सुरू होत्या. त्यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळात दोन्ही राष्ट्रवादी म्हणजेच अजित पवार गट आणि शरद पवार गटाच्या एकत्रीकरणाच्या चर्चांना वेग
महायुतीच्या आगामी जाहीरनाम्यात महापालिकेच्या रुग्णालयांचे किंवा त्यांच्या कोणत्याही विभागांचे खासगीकरण केले जाणार नाही, ही रुग्णालये पूर्णपणे महापालिकेच्याच नियंत्रणाखाली चालविली जातील, असे आश्वासन देण्यात आले आहे.
कृष्णराज महाडिक यांनी मात्र अधिकृतपणे वेगळी भूमिका मांडली आहे. पक्षातील निष्ठावंत व जुन्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी, या भावनेतून मी निवडणुकीतून माघार घेत आहे.
तेलंगणा सरकारने जशी जातनिहाय जनगणना करून त्यांच्या राज्यातील ओबीसी समाजाला ४२% आरक्षण दिले तो तेलंगणा सरकारचा आदर्श फडणवीस घेणार आहेत का? असा प्रश्न काँग्रेसने विचारला आहे.
राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे श्रीनगरमधून ऑनलाईन सहभागी होतील. दरम्यान, शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावलेही या बैठकीला अनुपस्थित राहणार आहेत.
शिवसेना ठाकरे गटाकडून तालुक्यात आज जनआक्रोश मोर्चा काढला आहे. विविध स्थानिक प्रश्नांबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत सोमवारी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.
अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराप्रमाणे आता न्यायाची देखील गंगा वाहणार असं उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. न्यायालयाच्या कामगाजाबाबत काय म्हणाले उपमुख्यमंत्री, वाचा सविस्तर...
राज्याचे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज आपल्या नवीन शासकीय निवासस्थान 'मेघदूत' या बंगल्याचा गृहप्रवेश केला. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना ते भावुक झाले.
महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) अंतर्गत एप्रिल महिन्याचा हफ्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
आता लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी महिलांच्या अर्जांची तपासणी पुन्हा एकदा केली जाणार आहे. त्या अर्जांची तपासणी सुरूही झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाच टप्प्यांमध्ये ही अर्जांची छाननी केली जाणार आहे.
ट्रिपल इंजिनमध्ये पत असेल तर त्यांनी केंद्र सरकारकडून विशेष पॅकेज आणावे, असे आव्हान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले आहे.
भाजपा युती सरकार मस्तीत चालले असून, मंत्र्यांमध्ये बेबनाव आहेत, सत्तापिपासू वृत्तीची माणसे सत्तेत आहेत. असा घणाघाती हल्लाबोल प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.