Malegaon Bomb Blast Breaking: महाराष्ट्रातील मालेगाव शहरातील प्राणघातक बॉम्बस्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेचे विशेष न्यायालय १७ वर्षांनंतर म्हणजेच ३१ जुलै रोजी निकाल दिला होता.
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल लागला आणि या खटल्यातील सर्व प्रमुख आरोपींची निर्दोष मुक्तता झाली. या खटल्यात भारतीय सैन्यातील अधिकारी कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यावरही आरोप होते.
Crime News: मालेगाब बॉम्ब स्फोट प्रकरणात विशेष एनआयए कोर्टाने सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे. त्यानंतर काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या निकालावर आतंकवाद हा भगवा नसल्याचे भाजप नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावर आता रोहित पवार यांनी सोशल मीडिया पोस्ट करत उत्तर दिले आहे.
"मालेगाव खटल्याच्या निकालानंतर काँग्रेसने 'भगवा आतंकवाद' हा नवा नरेटिव्ह तयार केला गेला. 1990 च्या दशकाच्या अखेरीस आणि 2000 च्या सुरुवातीस संपूर्ण जगात इस्लामिक दहशतवादाच्या घटनांमध्ये वाढ झाली होती.
Dada Bhuse on Malegaon bomb blast verdict : शिवसेना शिंदे गटाचे नेते व मंत्री दादा भुसे यांनी नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मालेगाव निकालावर प्रतिक्रिया दिली आहे.
CM Fadnavis on Malegaon blast verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोजक्या शब्दांमध्ये सूचक प्रतिक्रिया दिली आहे.
Nilesh Rane on Malegaon blast : मालेगावमध्ये रमजानच्या पूर्वसंध्येला बॉम्बस्फोट करण्यात आला होता. या प्रकरणी निकाल समोर येत सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. यावरुन मंत्री नितेश राणे यांनी आक्रमक…
Malegaon bomb blast News : २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींना एनआयएच्या विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. न्यायालयाने आपल्या निकालात स्पष्ट केले आहे की एनआयए आरोप सिद्ध करू…
Malegaon bomb blast News : मालेगाव बॉम्बस्फोटाचा आज निकालाचा दिवस असून साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल पुरोहित दोषी की निर्दोष हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. आतापर्यंत काय- काय घडलं जाणून घ्या एका…
भाजपच्या माजी खासदार प्रज्ञासिंह ठाकूर आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह सात आरोपींवर भारतीय दंड संहिता (आयपीसी) आणि दहशतवाद विरोधी कायद्यानुसार (यूएपीए) खून, गुन्हेगारी कट रचणे असे गंभीर आरोप आहेत.
२९ सप्टेंबर २००८ रोजी महाराष्ट्रातील मालेगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात सुमारे १७ वर्षांनी निकाल येण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा निकाल एनआयए या विशेष न्यायालयात उद्या लागणार आहे.