स्वच्छता कामगार, घरकामगार, ऑटो-रिक्षा चालक, फेरीवाले आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांना सरकार मूलभूत हक्क, सामाजिक सुरक्षा आणि सन्मानजनक जीवनापासून वंचित ठेवत असल्याचा गंभीर आरोप मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांनी…
अमित शहा यांच्या संसदेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील वक्तव्याचे पडसाद मुंबईतही आज उमलटे. मुंबईच्या काँग्रेस कार्यालयासमोर भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमंध्ये मोठा राडा झाला आहे.