धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मुंबईतील चांदिवली येथे काँग्रेसने तिरंगा मार्च काढला. यावेळी नसीम खान यांनी विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील आणि पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांची जाहीर माफी मागावी, अशी भूमिका मांडली.
MPSC परीक्षा CBT पद्धतीऐवजी ऑफलाइन (OMR) घेण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या सहाव्या दिवशी डॉ. दीपक पवार यांनी विद्यार्थ्यांच्या लढ्याला पाठिंबा दिला. आंदोलनस्थळी ‘MPSC जागर’ भजनाचे आयोजन करून शासन आणि आयोगाला…
MPSC च्या CBT आणि Normalization प्रणालीविरोधात काँग्रेसने सीबीडी बेलापूर येथील MPSC मुख्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण आणि ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा…
वाढती महागाई, इंधन टंचाई, शेतीमालाला मिळणारे कमी भाव, नीट पेपरफुटी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत काँग्रेसकडून राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. अश्यातच आज (सोमवार, १ जून) सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत सरकारच्या भूमिकेमुळे बुलढाणा…
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या संघटन सृजन अभियानाअंतर्गत राज्यातील विविध पदाधिकाऱ्यांची नियुक्त करण्यात आलेली आहे. या अभियानातून काँग्रेसने ७ हजार पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत.
स्वच्छता कामगार, घरकामगार, ऑटो-रिक्षा चालक, फेरीवाले आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांना सरकार मूलभूत हक्क, सामाजिक सुरक्षा आणि सन्मानजनक जीवनापासून वंचित ठेवत असल्याचा गंभीर आरोप मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांनी…
अमित शहा यांच्या संसदेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील वक्तव्याचे पडसाद मुंबईतही आज उमलटे. मुंबईच्या काँग्रेस कार्यालयासमोर भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमंध्ये मोठा राडा झाला आहे.