या घटनेनंतर ब्रिटिशांनी त्यांना अटक केली आणि अंदमान-निकोबारच्या तुरुंगात पाठवले. तिथे त्यांच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आले. मात्र, नीरा यांनी आपल्या देशभक्तीपासून माघार घेतली नाही.
राजघाट येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त सोहळा आयोजित करण्यात आला होता. मुळात, या सोहळ्याचे उदघाटन सुप्रसिद्ध अभिनेते दारासिंग खुराणा यांच्या हस्ते पार पडला आहे. तसेच त्यांनी लोकांचे संबोधन…
प्रजासत्ताक दिनापूर्वी आपला देशही शौर्य दिन साजरा करतो. हा शौर्य दिन हा देशाच्या शूर स्वातंत्र्यसैनिकाच्या शौर्याला समर्पित केलेला दिवस आहे. हा खास दिवस नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित आहे.
नेताजींच्या अस्थी भारतात आणण्याची विनंती त्यांनी भारत सरकारकडे केली आहे. नेताजींच्या ७३ व्या पुण्यतिथीनिमित्त भारताने नेताजींच्या अस्थी भारतात आणाव्यात अशी मागणी त्यांच्या मुलीने केली आहे. तसेच भारताला अस्थी देण्याची मागणी…