तहव्वूर राणा हा मुंबई प्रमाणेच भारतातील इतरही शहरांमध्ये हल्ल्याचा कट रचत होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. एनआयएने शुक्रवारी तहव्वूर राणाची चौकशी सुरू केली.
राष्ट्रीय तपास संस्थेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली होती. त्यापैकी एक महानिरीक्षक (आयजी) दर्जाचे अधिकारी आहे आणि दुसरे उपमहानिरीक्षक (डीआयजी) दर्जाच्या अधिकारी आहेत.
मुबंई 26/11 च्या दहशतवादी हलल्यातील प्रमुख आरोप तव्वहुर राणाचे भारताता प्रत्यार्पण झाले आहे. भारतात येताच NIA चे पथकाने त्याला अधिकृतपण ताब्यात घेतले आहे.
पश्चिम बंगालमध्ये भूपतीनगर येथे 'एनआयए' च्या पथकावर जमावाने हल्ला केल्याची घटना शनिवारी समोर आली होती. जमावाने केलेल्या दगडफेकीत वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
केरळमधील कोझिकोडमध्ये रेल्वेच्या बोगीमध्ये ज्वलनशील पदार्थ शिंपडून सहप्रवाशांना आग लावल्याप्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र, चौकशीनंतर त्याला सोडून देण्यात आले. आश्चर्याची बाब म्हणजे संशयिताला केरळमधून नाही तर उत्तर…
उदयपूरमधील कन्हैयालालच्या हत्येप्रमाणेच उमेश कोल्हेचीही हत्या झाली. 21 जून रोजी अमरावती महाराष्ट्रातील उमेश कोल्हे यांची हत्या झाली होती. या प्रकरणाचा तपास गृह मंत्रालयाने एनआयएकडे सोपवला आहे. मंत्रालयाच्या निवेदनानुसार हत्येमागील कट,…