आशिया कप २०२५ स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात ओमानविरुद्ध पाकिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करत ओमानविरुद्ध १६० धावा केल्या आहेत.पाकिस्तानकडून हरिसने अर्धशतक ठोकून संघाला १५० पार पोहचवले आहे.
आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात १४ सप्टेंबर रोजी मुकाबला होणार आहे. या सामन्यापूर्वी माजी पाकिस्तान कर्णधार रशीद लतीफ यांनी त्यांच्याच संघाचीच पोल खोल केली आहे.
आशिया कप २०२५ स्पर्धेत आज चौथा सामना खेळला जात आहे. पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर ओमान संघ प्रथम गोलंदाजी करताना दिसणार आहे.
आशिया कप २०२५ मधील तिसरा सामना बांगलादेश आणि हाँगकाँग यांच्यात खेळला गेला, या स्पर्धेत हाँगकाँगचा हा सलग दुसरा पराभव होता. या पराभवामुळे हाँगकाँगचा आशिया कपमधील प्रवास आता जवळजवळ निश्चित मानला…
पाकिस्तान विरुद्ध ओमान यांच्यामध्ये आज आशिया कपचा सामना खेळवला जाणार आहे, हा सामना दोन्ही संघाचा पहिला सामना असणार आहे. दोन्ही संघासाठी हा सामना गरजेचा या मैदानाची खेळपट्टी कशी असणार यावर…