राज्यातील विविध कारागृहांत असलेल्या बंदीवानांनी मेहनतीतून कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. विशेषतः यंत्रमाग, हातमाग, शिवणकाम, बेकरी, मोटार सर्व्हिस शेतीतून सर्वाधिक उत्पन्न मिळाल्याने प्रशासनाला अर्थिक फायदा होत आहे.
एका बराकमध्ये सुमारे 35 ते 40 कैदी होते. कैद्यांनी एकमेकांचे कपडे फाडले आणि तेथे असलेली भांडी हत्यार म्हणून वापरली आणि एकमेकांवर हल्ला केला. या हाणामारीत 3 कैदी जखमी झाले.
खरेदीचे दर हे माेठ्या प्रमाणावर वाढविण्यात आल्याचे दिसते. मंत्रालयीन व इतर उपहारगृहांमध्ये खरेदी करण्यात येणारे साहित्य व कारागृहातील खरेदी करण्यात आलेल्या साहित्यातील दरामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे.
सध्या अस्तित्वात असलेल्या येरवडा (पुणे) आणि ठाणे मध्यवर्ती कारागृहांच्या जमिनींवर दोन अतिरिक्त कारागृहांची कामे सुरू असल्याचे सरकारने म्हटले आहे. त्यामुळे कारागृहातील कैद्यांची क्षमता ९५४९ ने वाढणार असून, येरवडा आणि ठाणे…
नागपूर (Nagpur) येथील मध्यवर्ती कारागृहात (Nagpur Central Jail) टोळीयुद्ध (Gang war) भडकले आहे. या गँगवॉरमुळे कारागृह प्रशासनात खळबळ उडाली होती. (Gang war in Nagpur Central Jail) यामध्ये दोन बंदीवान जखमी…
राज्यातील कारागृहांमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असलेल्या वृत्तपत्रांमधील वृत्तांची गंभीर दखल घेत उच्च न्यायालयाने स्वत:हून याचिका दाखल करून घेतली आहे. कोरोनाची लागण झालेल्या कैदी आणि कर्मचाऱ्यांची संख्या, त्यांची वैद्यकीय स्थिती…