भारतीय संघाचा स्टार फलंदाज पृथ्वी शॉ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, २७ ऑगस्ट रोजी पृथ्वीने गणेश चतुर्थी उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला. तिचे फोटो सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आकृती अग्रवालने इंस्टाग्रामवर…
बुची बाबू स्पर्धेत महाराष्ट्र संघाकडून खेळताना पृथ्वी शॉने पदार्पणाच्या पहिल्याच सामन्यात शतक ठोकून सर्वांनया प्रभावित केले. त्यामुळे आता आयपीएल फ्रेंचायझी त्याला आपल्या संघात घेण्यासाठी तयार असल्याचे बोलले जात आहे.
पृथ्वी शॉने आपली क्षमता दिसक्ष करत बुची बाबू ट्रॉफीमध्ये महाराष्ट्रासाठी खेळताना पहिल्या सामन्यात शतक ठोकले आहे. या खेळीने तो भारतीय संघात परतण्यासाठी बीसीसीआयच्या नजरा आपल्याकडे वळवत आहे.
भारताचा क्रिकेटपटू पृथ्वी शॉच्या क्रिकेट कारकीर्द संपल्यात जमा सल्याचे बोलले जात आहे. त्याच्या करियरला घरघर का लागली? याबाबत रोहित शर्माचे बालपणीचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी मोठा खुलासा केला आहे.
भारतीय फलंदाज आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचा खेळाडू पृथ्वी शॉने अखेर मुंबई संघाला सोडचिठ्ठी दिली आहे. तो आता आता महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये सामील झाला असून तो आता येत्या हंगामात महाराष्ट्राकडून खेळताना…
पृथ्वी शॉ आज टीम इंडियामध्ये स्थान मिळविण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहे. अशातच त्याने एका मुलाखतीदरम्यान आपल्या क्रिकेट कारकीर्दीबाबत मोठे खुलासे केले आहे. आपण काही चुकीचे निर्णय घेतल्याचे सांगितले आहे.
विश्वचषक विजेता कर्णधार पृथ्वी शॉ सध्या भारताच्या सर्वात प्रतिभावान तरुण खेळाडूंपैकी एक मानला जातो, परंतु तरीही त्याला भारतीय संघात संधी मिळत नाही. दरम्यान, बातम्यांनुसार, त्याने मुंबई संघ सोडण्याचा निर्णय घेतला…
आयपीएलच्या ४७ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सचा पराभव केला. या सामन्यात आरआरकडून वैभव सूर्यवंशीने स्फोटक शतकी खेळी केली. यावरून तो भारतीय संघात येण्यासाठी दावेदारी पक्की करत असल्याचे बोलले जात…
आयपीएल-२०२५ च्या झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये कोणत्याही संघाने पृथ्वी शॉवर बोली लावली नाही. तथापि, आता पृथ्वीला दुसऱ्या लीगचा पाठिंबा मिळाला आहे ज्यामुळे तो त्याचा आयकॉन खेळाडू बनला आहे.