वसूबारसेपासून सुरू झालेल्या दिवाळी सणानिमित्त पुणे-मुंबईहून गावाकडे परतणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुरू आहे. त्यामुळे शुक्रवारी सकाळपासूनच महामार्गावर वाहतूक संथ गतीने सुरू होती.
मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) पुणे-बंगळूर महामार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. दरम्यान, सातारा हद्दीतील महामार्गावर जास्त प्रमाणात खड्डे असून, यामधून प्रवास करणाऱ्या वाहनांचे अपघात होत आहेत.
येवलेवाडी फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला थांबलेल्या एका कंटेनरला पाठिमागून कार जोरात धडकली. या अपघातात यामध्ये दोन जण जागीच ठार झाले असून तीन जणांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला.
कोल्हापूर : पुणे-बंगळूर महामार्गावर पुराचे पाणी आल्याने चार दिवसांपासून बंद असलेली वाहतूक आज सोमवारी सुरू करण्यात आली. सध्या माल वाहतूक करणारी वाहने सोडण्यात येत आहेत. महामार्ग सुरू झाला असला तरी…