ग्राहकासाठी आम्ही हे धोरण राबवत आहोत असे सांगणाऱ्या सरकारचे पितळ उघडे पडले आहे. कारण शहरी ग्राहकांना हा सर्व माल अव्वाच्या सव्वा किंमतीत घ्यायला लागत आहे.
शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील अनेक वर्षापासून राज्यातील शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढाई लढत आहेत. राज्यातील शेतकऱ्यांचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केला ही चांगली बाब आहे. ९…
शेतीक्षेत्राला खुली अर्थव्यवस्था, खुलेकरणाचे वारे लागल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. सर्व शेतमालावरील व तंत्रज्ञानावरील निर्यात बंदी उठली पाहिजे, दोन कारखान्यांमधील अंतराची अट रद्द झाली पाहिजे.