रायगडमधून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रायगडावर आयोजित शिवराज्याभिषेक सोहळा आटोपून परतत असताना शिवप्रेंमींच्या वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. माणगावजवळील बोरवाडी गावाच्या हद्दीत हा अपघात झाला आहे.
सुदैवाने गाडीत असलेले सर्व 50 प्रवासी सुखरूप असल्याची माहिती या गाडीतील एक प्रवासी कृषिराज चव्हाण यांनी बोलताना दिली आहे. या घटनेचे वृत्त समजतात कोंझर गावातील ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन…
सकाळी 07.30 वाजण्याच्या सुमारास ताम्हिणी घाटातुन जात असताना अचानक बस रस्त्याखाली उतरली आणि बस पलटी झाली. या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. तर 55 जण गंभीर रित्या जखमी झाले…
रायगड जिल्ह्यात पहाटे तीनच्या सुमारास भीषण अपघात (Raigad Accident) झाला. या अपघातात रिपाई नेत्यासह तिघांचा मृत्यू झाला आहे. कर्जत किरवली पुलावरून ही कार खाली कोसळली. या अपघातात दोघे गंभीर जखमी…