इस्राएल व इराकच्या युद्धाचा फटका महाराष्ट्रातील व्यापारी व शेतकऱ्यांना मोठा बसला असून मार्च महिना हा सुद्धा उष्णतेचा असल्यामुळे त्याचाही फटका बसलेला आहे त्यामुळे शेतीच्या मालाचे मोठे नुकसान होत असल्याचेही सांगण्यात आले शेतकऱ्यांनी आपला माल सध्या मार्केटला न आणता तो स्थानिक पातळीवरच विक्रीसाठी देण्यात यावा जेणेकरून शेतकऱ्यांच्या नुकसान होणार नाही.
इस्राएल व इराकच्या युद्धाचा फटका महाराष्ट्रातील व्यापारी व शेतकऱ्यांना मोठा बसला असून मार्च महिना हा सुद्धा उष्णतेचा असल्यामुळे त्याचाही फटका बसलेला आहे त्यामुळे शेतीच्या मालाचे मोठे नुकसान होत असल्याचेही सांगण्यात आले शेतकऱ्यांनी आपला माल सध्या मार्केटला न आणता तो स्थानिक पातळीवरच विक्रीसाठी देण्यात यावा जेणेकरून शेतकऱ्यांच्या नुकसान होणार नाही.






